माझा पेपर

प्रदूषण आणि बुद्धिमत्ता

एका ख्यातनाम संस्थेने ग्रामीण, आदिवासी मुले आणि शहरातली मुले यांच्या बुद्धिमत्तेचा तौलनिक अभ्यास केला असता त्यांना शहरातली मुले तुलनेने शहाणी …

प्रदूषण आणि बुद्धिमत्ता आणखी वाचा

‘या‘ ठिकाणी फोटोग्राफी करण्यास आहे सक्त मनाई

परिवार किंवा मित्र मैत्रिणींसोबत आपण कुठे फिरायला गेलो असलो, किंवा काही सण समारंभ असला की ते आनंदाचे सर्व क्षण आपण …

‘या‘ ठिकाणी फोटोग्राफी करण्यास आहे सक्त मनाई आणखी वाचा

गोध्रा हत्याकांडातील आरोपींना दिलासा

गुजरातेत २००२ साली झालेली जातीय दंगल ज्या गोध्रा हत्याकांडामुळे घडले त्या हत्याकांडातील फाशीची सजा सुनावण्यात आलेल्या आरोपींची फाशीची शिक्षा गुजरात …

गोध्रा हत्याकांडातील आरोपींना दिलासा आणखी वाचा

राजधानी फटाकेमुक्त

सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीतली यंदाची दिवाळी ही फटाकेमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गतवर्षी हा निर्णय दिलेला होता. पण, काही …

राजधानी फटाकेमुक्त आणखी वाचा

अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार रिचर्ड थेलर यांना जाहीर

स्टॉकहोम (स्वीडन): अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला असून थेलर यांचा सन्मान व्यावहारिक अर्थशास्त्राच्या योगदानाबद्दल करण्यात …

अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार रिचर्ड थेलर यांना जाहीर आणखी वाचा

गणपतीने दिली बुद्धी

महाराष्ट्रातल्या गणपती मंडळांनी आपल्या वर्गणीचा दहावा हिस्सा सार्वजनिक कामाला द्यावा अशा धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला सक्रिय प्रतिसाद मिळाला असून राज्यातल्या …

गणपतीने दिली बुद्धी आणखी वाचा

चिकनगुणिया प्रतिबंधक लस

रुरकी येथील आयआयटी मध्ये चिकनगुणिया या आजाराविरुद्ध प्रतिबंधक लस शोधण्याचे काम जारी असून त्यादृष्टीने उपयुक्त ठरू शकणार्‍या पिपरेझाईन या रसायनातील …

चिकनगुणिया प्रतिबंधक लस आणखी वाचा

जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानीने लॉन्च केला धमाकेदार प्लान

नवी दिल्ली : अनिल अंबानीच्या रिलायन्स कम्युनिकेशन या टेलिकॉम कंपनीने रिलायन्स जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी नवा टेरिफ प्लान लॉन्च केला …

जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानीने लॉन्च केला धमाकेदार प्लान आणखी वाचा

अर्थव्यवस्थेवर जीसएटी आणि नोटबंदीमुळे अपेक्षित परिणाम – जेटली

वॉशिंग्टन – जीसटी आणि नोटबंदी अशा उपक्रमांमुळे अर्थव्यवस्थेवर अपेक्षित परिणाम साधत असल्याचे देशाचे वित्त मंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे. …

अर्थव्यवस्थेवर जीसएटी आणि नोटबंदीमुळे अपेक्षित परिणाम – जेटली आणखी वाचा

टाटा टेलिसव्हिसेज् बंद होणार ?

नवी दिल्ली – टाटा समुहाची सर्वात मोठी कंपनी टाटा टेलिसव्हिसेज् आपल्या पाच हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यासाठी “एग्जिट प्लान” तयार करीत …

टाटा टेलिसव्हिसेज् बंद होणार ? आणखी वाचा

‘लाईक’ बटनच्या निर्मात्याचाच फेसबुकला रामराम

फेसबुकसाठी 10 वर्षांपूर्वी लाईक बटनचा आविष्कार करणाऱ्या सॉफ्टवेयर इंजीनियरनेच आपल्या मोबाईल अॅपमधून फेसबुकचे अॅप काढून टाकले आहे. सोशल मीडिया संकेतस्थळे …

‘लाईक’ बटनच्या निर्मात्याचाच फेसबुकला रामराम आणखी वाचा

सीएसआर तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल 160 कंपन्यांवर संकट

कंपनी कायद्यानुसार कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल देशातील 160 कंपन्यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती …

सीएसआर तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल 160 कंपन्यांवर संकट आणखी वाचा

रघुराम राजन यांना मिळू शकतो अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार

मुंबई : यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना मिळण्याची दाट शक्यता असून नोबेल …

रघुराम राजन यांना मिळू शकतो अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार आणखी वाचा

गोवा सरकारची फ्लॅस्टिक बंदी

गोवा सरकारने स्वच्छ भारताचा एक भाग म्हणून आता सरकारी कार्यालयातून प्लॅस्टिकला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे सरकारी कार्यालयात कोणत्याही …

गोवा सरकारची फ्लॅस्टिक बंदी आणखी वाचा

वर्कोहोलिक जपानी महिला

जपानवर अणुबॉंब टाकला गेला आणि दुसर्‍या महायुद्धाचा अंत झाला पण या बॉंबने जपान बेचिराख झाला. नंतर तो राखेतून उठून झेप …

वर्कोहोलिक जपानी महिला आणखी वाचा

पुन्हा एकदा दाऊद

१९९३ साली मुंबईत मोठी बॉंबस्फोटाची मालिका घडवून भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठे आव्हान देणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याने त्याच मालिकेची …

पुन्हा एकदा दाऊद आणखी वाचा

गणितासाठी नोबेल पुरस्कार का नाही?

सध्याच्या काही दिवसांमध्ये वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये असामान्य कामगिरी केलेल्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत. पण …

गणितासाठी नोबेल पुरस्कार का नाही? आणखी वाचा

भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा ‘या’ लिपीद्वारे वाचता येणे होणार शक्य

(फोटो सौजन्य-Newz Hook) भारतातील सर्व भाषा वाचू शकेल अशी एकच लिपी ‘भारती‘चा विकास आयआयटी मद्रास मधील वैज्ञानिकांची टीम करीत आहे. …

भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा ‘या’ लिपीद्वारे वाचता येणे होणार शक्य आणखी वाचा