विशेष

Labour Day : कहाणी 139 वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाची, ज्यामुळे आपल्याला मिळाले 15 ऐवजी 8 तास काम करण्याचे ‘स्वातंत्र्य’

वर्ष होते 1884. पाश्चात्य देशांमध्ये औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत होते आणि यासोबतच त्यांच्या शोषणाला वाव देखील मिळत होता. त्यावेळी 15-15 तास …

Labour Day : कहाणी 139 वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाची, ज्यामुळे आपल्याला मिळाले 15 ऐवजी 8 तास काम करण्याचे ‘स्वातंत्र्य’ आणखी वाचा

देशद्रोह कायदा: 12 वर्षे, 867 खटले आणि 13 हजार आरोपी, पण गुन्हा सिद्ध झाले फक्त 13, जाणून घ्या कलम 124A का रद्द होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशद्रोह कायद्याचे पुनरावलोकन करण्यास तयार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही केंद्राच्या भूमिकेनंतर …

देशद्रोह कायदा: 12 वर्षे, 867 खटले आणि 13 हजार आरोपी, पण गुन्हा सिद्ध झाले फक्त 13, जाणून घ्या कलम 124A का रद्द होण्याच्या मार्गावर आणखी वाचा

गणेशोत्सव कशासाठी?

गणेशोत्सव सुरू झाला की वातावरणात चैतन्य निर्माण होते. विशेषतः शहरी भागामध्ये राहणारे लोक फार उत्साहाने पेटून उठतात. कारण आपले जीवनमान …

गणेशोत्सव कशासाठी? आणखी वाचा

भाऊबहिणीचे नाते दृढ करणारी राखी पौर्णिमा

श्रावणात येणारी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते तशीच ती राखीपौर्णिमा म्हणून भारतभर साजरी केली जाते. भाऊ बहिणीचे नाते तसे …

भाऊबहिणीचे नाते दृढ करणारी राखी पौर्णिमा आणखी वाचा

स्वातंत्र्याचा हेतू विसरू नका

आज आपला देश स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्याचा हेतूही कळला नाही आणि स्वातंत्र्याचा अर्थही कळला …

स्वातंत्र्याचा हेतू विसरू नका आणखी वाचा

तिरंगा – भारताचा मानबिंदू

देशात आज स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पंतप्रधान मोदींनी प्रथेप्रमाणे भारताचा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकावून देशवासियांना संदेश दिला. देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन …

तिरंगा – भारताचा मानबिंदू आणखी वाचा

ज्ञानसागर डॉ. आंबेडकर

चौदा वर्षापूर्वी भारतातल्या एका इंग्रजी साप्ताहिकाने वाचकांसाठी एक स्पर्धा घेतली होती. त्यात आपल्या देशातल्या दहा राष्ट्रीय नेत्यांची नावे दिलेली होती …

ज्ञानसागर डॉ. आंबेडकर आणखी वाचा

संविधान सभेतील बाबासाहेबांचे शेवटचे भाषण!

संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे २६ नोव्हेंबर १९४९ ला समारोपाचे भाषण होऊन त्यादिवशी भारताचे संविधान संमत झाले. डॉ. बाबासाहेब …

संविधान सभेतील बाबासाहेबांचे शेवटचे भाषण! आणखी वाचा

दिव्यांचा सण – दिवाळी

आश्विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत जो महोत्सव असतो तो दिवाळी किवा दीपावली या नावाने साजरा करतात. दीपावली हा दिव्यांचा …

दिव्यांचा सण – दिवाळी आणखी वाचा

धनतेरसच्या दिवशी या वस्तू खरेदी करणे टाळा

आपल्याकडे दिवाळीला एक विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या महापर्वाची सुरूवात ही धनतेरसपासून होत असते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. …

धनतेरसच्या दिवशी या वस्तू खरेदी करणे टाळा आणखी वाचा

हिवाळा म्हणजे ऊर्जा साठविण्याचा ऋतू

हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तीन ऋतूंमध्ये हिवाळा सर्वात उत्तम समजला जातो. कारण हिवाळ्यात भूक भरपूर लागते आणि खाल्लेले अन्न पचन …

हिवाळा म्हणजे ऊर्जा साठविण्याचा ऋतू आणखी वाचा

प्रणव मुखर्जी यांचा जीवन प्रवास

नवी दिल्ली – सोमवारी सायंकाळी माजी राष्ट्रपदी प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. असून त्यांच्यावर मागील अनेक …

प्रणव मुखर्जी यांचा जीवन प्रवास आणखी वाचा

गणेशोत्सवाचा ज्ञात इतिहास

लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी सुरू झाल्यावर एका कार्यक्रमात लोकमान्यांनी ‘हा गणेशोत्सव एक दिवस ऑलिंपिकच्या बरोबरीने जगभर साजरा …

गणेशोत्सवाचा ज्ञात इतिहास आणखी वाचा

विशेष लेख; स्वातंत्र्य सर्वांगीण असावेे

लोकशाहीची व्याख्या करताना अब्राहम लिंकन याने लोकांची, लोकासाठी आणि लोकांनी चालविलेली राज्यव्यस्था अशी व्याख्या केली आहे पण तिच्यात लोक या …

विशेष लेख; स्वातंत्र्य सर्वांगीण असावेे आणखी वाचा

महाराष्ट्र संयुक्त आणि संपन्न रहावा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज वर्धापनदिन आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पण आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याचे मोल राहिलेले नाही कारण हे …

महाराष्ट्र संयुक्त आणि संपन्न रहावा आणखी वाचा

मराठी पाऊल…

संयुक्त महाराष्ट्राच्या वाटचालीला आज 60 वर्षे पूर्ण होत आहेत. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्राने देशातले सर्वात …

मराठी पाऊल… आणखी वाचा

असे म्हणतात की देवानंतर या व्यक्तीला घाबरत होती नेते मंडळी

निवडणूक आयोगाला विशेष दर्जा मिळवून नेणारे टीएन शेषन यांचे रविवारी निधन झाले. 86 वर्षांचे शेषन गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते …

असे म्हणतात की देवानंतर या व्यक्तीला घाबरत होती नेते मंडळी आणखी वाचा

पुन्हा टिपू सुलतान – ज्याचे राज्य त्याचा इतिहास

गेली काही वर्षे वादग्रस्त ठरलेला म्हैसूरचा सुलतान टीपू याचा इतिहास पाठ्यपुस्तकातून हटवण्याचा निर्णय राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. …

पुन्हा टिपू सुलतान – ज्याचे राज्य त्याचा इतिहास आणखी वाचा