माझा पेपर

जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प बंगालमध्ये

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात केंद्र सरकारची चर्चा सुरु असल्याचे अधिका-यांनी सांगितले. […]

जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प बंगालमध्ये आणखी वाचा

लवकरच भारतीय बोलीभाषेत गुगलचे ‘व्हॉईस सर्च’

नवी दिल्ली – लवकरच भारतीय भाषांमध्येही जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलमधील केवळ इंग्रजी भाषेला सपोर्ट करणारे व्हॉईस सर्चचा

लवकरच भारतीय बोलीभाषेत गुगलचे ‘व्हॉईस सर्च’ आणखी वाचा

चव्हाणही पवारांच्या स्वप्नातील लवासाचे भागीदार

मुंबई – माजी ‘आदर्श’ मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या स्वप्नातील २६ लवासा शहरांना पाठिंबा दर्शवित, आपला

चव्हाणही पवारांच्या स्वप्नातील लवासाचे भागीदार आणखी वाचा

सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारा ब्लॅकबेरीचा Z3

मुंबई – मोबाईल कंपनी ब्लॅकबेरीने आपला नवा आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारा स्मार्टफोन Z3 लॉन्च केला आहे. कंपनीने

सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारा ब्लॅकबेरीचा Z3 आणखी वाचा

भाजपाचे मेट्रो तिकीटवाढीविरोधात आंदोलन

मुंबई – भाजपा कार्यकर्त्यांनी आज मेट्रोच्या तिकीटदरात वाढ झाल्याच्या निषेधार्थ एमएमआरडीएच्या ऑफीससमोर निदर्शने केली. भाजपा युवा व महिला सघटनेच्या कार्यकर्त्यांनी

भाजपाचे मेट्रो तिकीटवाढीविरोधात आंदोलन आणखी वाचा

राज्यावर पाणी टंचाईची ‘टांगती तलवार’

मुंबई – पाऊस लांबल्यामुळे सध्या राज्यभरात पाणीकपातीचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ७ जूनला महाराष्ट्रात येणारा मान्सून जून महिना

राज्यावर पाणी टंचाईची ‘टांगती तलवार’ आणखी वाचा

वीज कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’;वेतनात २५ टक्के वाढ

मुंबई – राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना सुखद धक्का मिळाला आहे,त्यांच्या वेतनात २५ टक्के वाढ होणार आहे. विशेष म्हणजे फरक १ एप्रिल

वीज कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’;वेतनात २५ टक्के वाढ आणखी वाचा

तिकिटाच्या अपेक्षेने येणाऱ्याना सेनेत थारा नाही ; उद्धव ठाकरे

पुणे : तिकीटाच्या अपेक्षेने कुणी शिवसेनेमध्ये येत असेल तर अशा माणसांची मला गरज नाही.असे रोखठोक विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

तिकिटाच्या अपेक्षेने येणाऱ्याना सेनेत थारा नाही ; उद्धव ठाकरे आणखी वाचा

निकालाच्या प्रतीक्षेत भावी पोलिस उपनिरीक्षक !

नागपूर – राज्यभरातील एकूण ७१५ जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाचा अद्याप निकाल जाहीर न झाल्याने उमेदवार चिंताग्रस्त

निकालाच्या प्रतीक्षेत भावी पोलिस उपनिरीक्षक ! आणखी वाचा

बँकाही देऊ शकणार काळया पैशाची सुचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी तसेच काळया पैशाची निर्मिती थांबविण्यासाठी मह्तवपूर्ण पाऊल उचलले आहे. आता

बँकाही देऊ शकणार काळया पैशाची सुचना आणखी वाचा

लवकरच सुरु होणार भारत-म्यानमार बससेवा

नवी दिल्ली – मोदी सरकारने शेजारी देशांबरोबर चांगले संबंध बनविण्याच्या दिशेने एक नवे पाऊल उचलणार आहे. शेजारी देशांमध्ये जाण्यासाठी सीमापार

लवकरच सुरु होणार भारत-म्यानमार बससेवा आणखी वाचा

भारतीय हॉकी संघाची क्रमवारीत घसरण

नवी दिल्ली – आठ वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या भारतीय हॉकी संघांची नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या हॉकीची जागतिक क्रमवारी नवव्या स्थानी

भारतीय हॉकी संघाची क्रमवारीत घसरण आणखी वाचा

17 दिवसांत इराकमध्ये हजारो नागरिकांची हत्या

बगदाद – गेल्या 17 दिवसांपासून इराकमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात सुमारे एक हजार निष्पाप नागरिकांची हत्या झाली असल्याची माहिती आज संयुक्त

17 दिवसांत इराकमध्ये हजारो नागरिकांची हत्या आणखी वाचा

पवारांना फक्त लवासाचीच चिंता – उद्धव ठाकरे

पुणे – शेतकऱयांकडे माजी कृषी मंत्री शरद पवारांचे दुर्लक्ष झाले असून, त्यांना राज्यात सर्वसामान्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न आणि आषाढी वारीतील

पवारांना फक्त लवासाचीच चिंता – उद्धव ठाकरे आणखी वाचा

काँग्रेसच्या कर्माची फळे आमच्या वाटेला – पवार

मुंबई – काँग्रेसवर जनता नाराज असून, त्यांनी केलेल्या कर्माची फळे राष्ट्रवादीच्या वाटेला आल्याची टीका आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी

काँग्रेसच्या कर्माची फळे आमच्या वाटेला – पवार आणखी वाचा

‘हिट अँड रन’ची सुनावणी ढकलली

मुंबई- साक्षीदारांनी पोलिसांकडे दिलेल्या साक्षीची कागदपत्र गहाळ झाल्याने हिट अँड रन प्रकरणात न्यायालयाने पुढील सुनावणी २५ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे.

‘हिट अँड रन’ची सुनावणी ढकलली आणखी वाचा

प्रीतीचा पोलिसांना उलट सवाल

मुंबई – प्रीती झिंटाने विनयभंग प्रकरणी आपला जबाब नोंदवला. वानखेडे स्टेडियम, बी.सी.सी.आयचे कार्यालय आणि वानखेडे स्टेडियम परिसर अशा तीन ठिकाणी

प्रीतीचा पोलिसांना उलट सवाल आणखी वाचा

गृहमंत्री बदलण्याची काँग्रेसची मागणी

अहमदनगर – राज्यात कायदा-सुव्यवस्था नावाची गोष्टच राहिलेली नाही. गृहमंत्री पाटील करतात काय? असा प्रश्न करीत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी

गृहमंत्री बदलण्याची काँग्रेसची मागणी आणखी वाचा