टीम इंडिया

उमेश यादवच्या जागी टीम इंडियात टी. नटराजनचा समावेश

मेलबर्न: टी नटराजनचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. भारताचा जलद गोलंदाज उमेश […]

उमेश यादवच्या जागी टीम इंडियात टी. नटराजनचा समावेश आणखी वाचा

दुखापतग्रस्त उमेश यादव कसोटी मालिकेबाहेर

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात दुखापतीमुळे मैदानाबाहेर

दुखापतग्रस्त उमेश यादव कसोटी मालिकेबाहेर आणखी वाचा

अजिंक्यची शतकी खेळी भारतीय क्रिकेट इतिहासात संस्मरणीय: गावसकर

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटीतील अजिंक्य रहाणेची शतकी खेळी ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची खेळी ठरू शकते. इतकेच नव्हे

अजिंक्यची शतकी खेळी भारतीय क्रिकेट इतिहासात संस्मरणीय: गावसकर आणखी वाचा

शास्त्री गुरुजींनी केले कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतुक

मेलबर्न – मेलबर्न कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. पहिल्या कसोटीत झालेला

शास्त्री गुरुजींनी केले कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतुक आणखी वाचा

बॉक्सिंग डे कसोटीत ८ गडी राखून ऑस्ट्रेलियावर मात, मालिकेतही बरोबरी

मेलबर्न – मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला

बॉक्सिंग डे कसोटीत ८ गडी राखून ऑस्ट्रेलियावर मात, मालिकेतही बरोबरी आणखी वाचा

धोनीला दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल अर्थात आयसीसीच्या दशकातील पुरस्कारांवर टीम इंडियाच्या खेळाडूंनी छाप उमटवली असून दशकातील खेळभावना पुरस्कार टीम इंडियाचा

धोनीला दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार आणखी वाचा

विराट कोहली दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. या

विराट कोहली दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणखी वाचा

कर्णधार अजिंक्य रहाणेची शतकी खेळी, भारताचे सामन्यावर वर्चस्व

मेलबर्न – भारताने मेलबर्न कसोटी सामन्यावर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर

कर्णधार अजिंक्य रहाणेची शतकी खेळी, भारताचे सामन्यावर वर्चस्व आणखी वाचा

दुसरी कसोटी : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळला

नवी दिल्ली – पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक खेळी केली असून

दुसरी कसोटी : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळला आणखी वाचा

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात गिल-सिराजचे पदार्पण

नवी दिल्ली – टीम इंडियाची बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या कसोटी सामन्याद्वारे शुबमन गिल आणि

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात गिल-सिराजचे पदार्पण आणखी वाचा

टीम इंडियातील भेदभाव सुनील गावस्कर यांनी आणला समोर

नवी दिल्ली – टीम इंडियात सर्वकाही आलबेल असल्याचा कितीही दावा केला जात, असला तरी टीम इंडियातील भेदभाव भारताचे महान फलंदाज

टीम इंडियातील भेदभाव सुनील गावस्कर यांनी आणला समोर आणखी वाचा

नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या युजवेंद्र चहलला रोहित शर्माने दिला सल्ला

मंगळवारी भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे विवाहबद्ध झाले. लग्नाचे फोटो चहलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या युजवेंद्र चहलला रोहित शर्माने दिला सल्ला आणखी वाचा

पृथ्वी शॉला बळीचा बकरा बनवू नका ! आकाश चोप्राचा टीम इंडियाला सल्ला

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावणाऱ्या टीम इंडियासमोर बॉक्सिंग डे कसोटी सामन्याआधी संघनिवडीचा मोठा पेच निर्माण झाला

पृथ्वी शॉला बळीचा बकरा बनवू नका ! आकाश चोप्राचा टीम इंडियाला सल्ला आणखी वाचा

टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवामुळे पुन्हा ट्रोल झाली अनुष्का शर्मा

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिला कसोटी सामन्यात टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीने अतिशय खराब कामगिरी केली. अभिनेत्री अनुष्का शर्मावर या खराब कामगिरीचे

टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवामुळे पुन्हा ट्रोल झाली अनुष्का शर्मा आणखी वाचा

टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने उडवली खिल्ली

इस्लामाबाद – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सध्या सर्वस्तरातून भारतीय संघावर टीका होत आहे.

टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने उडवली खिल्ली आणखी वाचा

मोहम्मद शमी कसोटी मालिकेबाहेर; भारतीय संघासाठी मोठा झटका

अॅडलॅड : ऑस्ट्रेलिया विरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. हात फ्रॅक्चर झाल्यामुळे वेगवान

मोहम्मद शमी कसोटी मालिकेबाहेर; भारतीय संघासाठी मोठा झटका आणखी वाचा

भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावात गुंडाळला

अॅडलेड – भारताने अॅडलेड कसोटीच्या पहिल्या डावात रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ५३

भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावात गुंडाळला आणखी वाचा

२४४ धावांवर आटोपला भारताचा पहिला डाव

नवी दिल्ली – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारली असून कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक

२४४ धावांवर आटोपला भारताचा पहिला डाव आणखी वाचा