2021 च्या जनगणनेनंतर देशभर लागू होईल एनआरसी
नवी दिल्ली – 2021च्या राष्ट्रीय जनगणनेनंतर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनआरसी) टप्प्याटप्प्याने देशभरात लागू केली जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत सहाय्यक …
नवी दिल्ली – 2021च्या राष्ट्रीय जनगणनेनंतर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनआरसी) टप्प्याटप्प्याने देशभरात लागू केली जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत सहाय्यक …
नवी दिल्ली : देशभरात व्हॉटसअॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली असून याप्रकरणी व्हॉटसअॅपला नोटीस पाठवून सरकारने उत्तर …
पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. केंद्र सरकार 2024 पर्यंत 100 नवीन विमानतळे बनविण्याचा …
2024 पर्यंत 100 नवीन विमानतळे बनविण्याचा सरकारचा मानस आणखी वाचा
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांसाठी प्रोव्हिडंट फंट (पीएफ) आणि ग्रॅच्युटीची रक्कम महत्त्वपुर्ण असते. केंद्र सरकार लवकरच ग्रॅच्युटीच्या …
कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, ग्रॅच्युटीचा कालावधी कमी करण्याच्या तयारीत सरकार आणखी वाचा
मुंबई – महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या रणकंदनामध्येच शोले चित्रपटातील रहिम चाचा यांचा डायलॉगचा वापर करून ‘…इतना सन्नाटा क्यों है भाई?’ …
…इतना सन्नाटा क्यों है भाई? म्हणत शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा आणखी वाचा
गेले काही काळ अडचणीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एनटीएनएल) यांच्या विलीनीकरणाला अखेर मुहूर्त …
सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन आयडिया, एअरटेलला मोठा धक्का देत केंद्र सरकारला 92 हजार कोटी रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे टेलिकॉम …
टेलिकॉम कंपन्यांना सरकारला द्यावे लागणार 92 हजार कोटी आणखी वाचा
नवी दिल्ली : ई-कॉमर्सचा व्यवसाय देशात वेगाने वाढत असून सर्वत्र अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांचं ऑनलाईन नेटवर्क पसरत आहे. पण त्याचबरोबर …
ई कॉमर्स आणि बँकिंग क्षेत्राच्या सर्वाधिक तक्रारी या अॅपवर आणखी वाचा
नवी दिल्ली – मंगळवारी केंद्र सरकारने मोठे प्रशासनिक बदल केले असून ऊर्जा विभागाचे सचिव म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी संजीव नंदन …
नवी दिल्ली – तंबाखू एवढेच ई सिगारेटही हानिकारक असल्याचे अन्न प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील …
देशातील दुसरी मोठी पेट्रोलियम कंपनी लवकरच खाजगी हातात जाणार आहे. केंद्र सरकार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) मधील आपली 53 …
देशातील दुसऱ्या मोठ्या पेट्रोलियम कंपनीचे होणार खाजगीकरण आणखी वाचा
राष्ट्रीय नागरिक नोंदवही किंवा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा (एनआरसी) मुद्दा आसाम राज्यात खूप गाजला. त्यानंतर आता हा मुद्दा पश्चिम बंगालच्या …
सर्वोच्च न्यायालयाने आज जम्मू-काश्मीरबद्दल असलेल्या विविध याचिकांवर सुनावणी केली. पहिल्या याचिकेत न्यायालयाने सरकाराला काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा सुरू करण्याचे निर्देश …
जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट सेवा सुरू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणखी वाचा
देशातील नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे अनेक महत्त्वाच्या योजना चालवल्या जात आहेत. या योजना आर्थिकदृष्ट्या मागास व मध्यमवर्गातील …
सरकारच्या या तीन योजना तुमचा भविष्यकाळ करू शकतात सुरक्षित आणखी वाचा
जवळपास शंभर वर्षे जुन्या मूलभूत सोईसुविधा, वाढती प्रवासीसंख्या आणि सतत खाली येणारा नफा, यांवर भारतीय रेल्वेने एक अक्सीर इलाज काढला …
कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीसाठी आरोग्य विमा असणे गरजेचे असते. एक योग्य आरोग्य विमा कोणत्याही गंभीर आजारामुळे होणारा आर्थिक खर्च भरून काढतो. …
सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सोशल मीडियाचा दुरूपयोग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे कधी लागू होणार ? असा प्रश्न विचारला आहे. याचबरोबर मार्गदर्शक तत्वे …
सोशल मीडियाला मार्गदर्शक तत्वे लागू करण्यासाठी किती वेळ लागणार?, न्यायालयाचा सरकारला सवाल आणखी वाचा
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेंशन नियमांमध्ये बदल केले आहेत. आता सात वर्षांपेक्षा कमी सेवाकाळात सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील …
पेंशनच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने केला मोठा बदल आणखी वाचा