राजनाथ सिंह यांच्या हस्ते ई-व्हिसाचा शुभारंभ
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते केंद्र सरकारने अमेरिका, जर्मनी आणि इस्त्रालयसह ४३ देशातील नागरिकांसाठी इ-व्हिसा या …
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते केंद्र सरकारने अमेरिका, जर्मनी आणि इस्त्रालयसह ४३ देशातील नागरिकांसाठी इ-व्हिसा या …
आपल्या देशात तंबाखूचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होत असतो. या बाबत चीन आणि अमेरिकाही आपल्या बरोबर आहेत. त्याला काही कारणे …
नवे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी खात्याचा अधिभार हाती घेतल्यानंतर पहिले विधान केले ते संरक्षण साधनांच्या खरेदीबाबत. संरक्षण खात्याची खरेदी …
नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येऊन सहा महिने उलटले आहेत. या सरकारने सहा महिन्यात नेमके काय केले? याचा आढावा घेण्याची …
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी अनेक आघाड्यांवर काम सुरू केले आहे. पण हे सरकार कसे चालणार आहे हे संसदेत दिसणार आहे. …
नवी दिल्ली – अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज पुढील केंद्रीय अर्थसंकल्पात आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत. आगामी काळ हा उत्तेजना …
नवी दिल्ली- देशभर स्वच्छतेबाबत ‘स्वच्छ भारत’ अभियान सुरू करून जागृती निर्माण करणारे मोदी सरकार आता इंटरनेटही स्वच्छ करणार आहे. त्याचाच …
मुंबई : राज्य सरकारने केंद्राकडून जीएसटी करप्रणाली लागू झाल्याशिवाय एलबीटी रद्द करणार नसल्याचे संकेत दिले असल्यामुळे निवडणुकीच्यापूर्वी भाजपने व्यापा-यांना दिलेल्या …
नवी दिल्ली – ठराविक कालावधीत निश्चित आणि चांगला परतावा मिळवून देणा-या योजनांना गुंतवणूकदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशीच काहीशी लोकप्रियता केंद्र …
सुवा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी द्वीपसमूहांच्या देशांशी असलेले संबध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने फिजी देशाला ७.५ कोटी अमेरिकन डॉलर …
मुंबई – राज्यातील ३९ हजार १३४ गावांपैकी जवळपास १९ हजार ६९ हजार गावांना सरकारने दुष्काळग्रस्त घोषित केले असून त्यांना किती …
सध्या शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी लोक आपल्या आयुष्यातल्या समस्या स्वत:च्या बौद्धिक ताकदीवर सोडवू शकत नाहीत. त्यासाठी कोणा तरी बाबाच्या …
भाजपावर टीका करण्याची एकही संधी न सोडणार्या सामना दैनिकाने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रशंसा केली आहे. शिवसेनेने ज्या …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना बिहार आणि उत्तर प्रदेश यांना अधिक महत्व दिलेले आहे. कारण २०१७ साली बिहारमध्ये …
भारतात मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाली तेव्हापासून विकास दर हा शब्द उच्चारला जायला लागला कारण तोपर्यंतच्या काळात भारताची अर्थव्यवस्था साडे तीन …
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही कंपन्यांच्या सरकारकडे पडून असलेल्या मोठ्या रकमेचा नुकताच उल्लेख केला. कंपन्यांचे लाभांश अनेकदा वाटप न …
एखाद्या राज्यात नवे सरकार स्थानापन्न झाले की, त्या सरकारमध्ये मंत्री म्हणून कोणाचा क्रमांक लागेल याच्या अटकळी केल्या जायला लागतात. नरेंद्र …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर लोकांच्या कल्पनांना धक्का द्यायला सुरुवात केली आहे. सत्तेवर आलेला कोणताही पंतप्रधान आपल्या आधीच्या राजवटीने …