जनता परिवारात फूट
बिहारमधील जनता परिवार आधी कधी एकजीव नव्हताच. काही नेते स्वार्थी हेतूने एकत्र आले होते पण त्यांच्या कार्यकत्याची मने काही एकत्र […]
बिहारमधील जनता परिवार आधी कधी एकजीव नव्हताच. काही नेते स्वार्थी हेतूने एकत्र आले होते पण त्यांच्या कार्यकत्याची मने काही एकत्र […]
बिहारला दिलेले केन्द्र सरकारचे विशेष पॅकेज हे काही राज्यांत प्रादेशिक भावना चेतवण्यास कारणीभूत ठरणार असे दिसत आहे. कारण इतरही काही
गुजरातेत पटेल समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे पटेल नेते हार्दिक पटेल यांनी बाळासाहेब ठाकरे हा आपला आदर्श असल्याचे म्हटले आहे. या
कर्नाटकातल्या हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरू एम. एम. कलबुर्गी यांची धारवाड येेथे त्यांच्या राहत्या घरी काही अज्ञात मारेकर्यांनी गोळ्या झाडून हत्या
गुजरातेत ज्या पाटीदार पटेल समाजाने भाजपाला सत्तेवर येण्यास मदत केली तोच समाज आज या सरकारच्या विरोधात आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला
भारताची लोकसंख्येचे धर्मनिहाय आकडे जाहीर झाले आहेत. खरे तर ती १२५ कोेटीवर पोचली आहे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. पूर्वी
जैन धर्मातील संथारा व्रतावरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या संबधात राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यासाठी
कांदा महागला आणि चारी बाजूंनी आरडा ओरडा सुरू झाला. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेसवाले तर मोदी सरकारच्या विरोधात काही तरी
मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने चांगले यश मिळवले आहे. या दोन राज्यानंतर भाजपाच्या
केन्द्र सरकारने आता जीएसटी या करप्रणालीसाठी संसदेचे खास अधिवेशन बोलावण्याची तयारी सुरू केली आहे. सांसदीय प्रणालीत अशा अधिवेशनाची तरतूद आहे.
चीनमध्ये सध्या मंदीचे वारे आहे. साम्यवादी चीनने १९८० च्या सुमारास साम्यवादाचा त्याग करून मुक्त अर्थव्यवस्था निवडली आणि ती मोठ्या प्रमाणावर
भारताला कोणापासून धोका आहे अशी चर्चा होते तेव्हा लोक चीन आणि पाकिस्तान यांची नावे घेतात पण काही जाणकार नेहमीच सांगत
कांदा महागला आहे. दर हंगामात तो कधी तरी महाग होतोच पण तो नंतर स्वस्तही होतो. ही जशी हंगामी चढउतार आहे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी येत्या १४ सप्टेंबर पासून राज्यात जेलभरो आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातले सध्याचे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमांत बोलताना पुन्हा एकदा शेतकर्यांच्या आत्महत्यांचा विषय उपस्थित करून आणि त्यावर
रिझर्व्ह बँकेने काही उद्योगांची बर्याच दिवसांपासूनची एक मागणी अल्पांशाने का होईना पण मान्य केली आहे. त्यांनी आपल्याला बँकांसारखे व्यवहार करण्याची
राहुल गांधी यांनी केन्द्र सरकारची संभावना सुटबुटवाली सरकार अशा शब्दात करून नवी चर्चा सुरू करून दिली आहे. आपण सरकारला या
मोदी सरकारने हरवलेल्या आणि घरातून पळून गेलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना आपापल्या घरी पाठवायची एक मोहीमच हाती घेतली आणि अनेक