कार घेताय ? सावधान
काळा पैसा बाळगणार्या आणि अशा पैशातून नाना प्रकारचे व्यवहार करणार्या अनेकांनी बेनामी संपत्ती कमावून तशीच घरे खरेदी करून आपला नंबर …
काळा पैसा बाळगणार्या आणि अशा पैशातून नाना प्रकारचे व्यवहार करणार्या अनेकांनी बेनामी संपत्ती कमावून तशीच घरे खरेदी करून आपला नंबर …
गेल्या काही दिवसांपासून सरकारला नक्षलवादी चळवळीचा कणा मोडून काढण्यात चांगले यश मिळाले आहे. या चळवळीचा प्रभाव कमी होत असल्याने आणि …
चोरटा व्यापार करणारे लोक नेमका कशाचा आणि कधी व्यापार करतील याचा काही नेम सांगता येत नाही. मात्र ज्या व्यापारावर सरकारची …
सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा उपाय योजिला परंतु या उपायातून काही लोक सही सलामत सुटले. त्यांनी आपला काळा पैसा …
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्याआधी झालेला पायाभरणी समारंभ सरकारने ज्या थाटामाटात केला तो अजित पवार यांच्या मनाचा …
आमीर खानच्या दंगल चित्रपटाने पहिल्या तीनच दिवसात शंभर कोटी रुपयांचा धंदा केला केला आणि शंभर कोटीपेक्षा अधिक धंदा करणार्या चित्रपटांच्या …
मुंबईत शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा पायाभरणी समारंभ होत आहे पण या मोक्यावरही आपण आपापसात भांडत आहोत. शिवसेना आणि भाजपा यांच्यातली कटुता …
गेल्या दोन वर्षापासून सातत्याने वादग्रस्त ठरलेले दिल्लीचे नायब राज्यपाल डॉ. नजीब जंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना काही …
भारतीय रेल्वेचे प्रवासी भाड्याचे आणि माल वाहतुकीचे दर हा नेहमीच वादाचा विषय असतो. लोक नाराज होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारचा …
येत्या शनिवारी म्हणजे २४ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात तीन मोठेच प्रतिष्ठेचे कार्यक्रम होणार आहेत. एक कार्यक्रम मुंबईत समुद्रात होणार आहे. तिथे …
गेल्या आठ नोव्हेंबरला सरकारने जारी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर जनता फार नाराज आहे असा प्रचार कॉंग्रेस, बसपा, आप इत्यादी पक्षांचे नेते …
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेन्द्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आता जाहीरपणाने केले असून त्यामुळे खळबळ उडण्याची अपेक्षा आहे पण …
नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात कॉंग्रेसची बरीच पिछेहाट झाली होती. मात्र तिसर्या टप्प्याने कॉंग्रेसला दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद, नांदेड, भंडारा …
भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा धाडसी निर्णय घेऊन ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या. परंतु या दोन नोटांमध्ये …
हैदराबादच्या दिलसुख नगर भागामध्ये २१ फेब्रुवारी २०१३ रोजी दोन बॉम्बस्फोट घडवून १८ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल इंडियन मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांना …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी यापुढे कोणते निर्बंध घातले जातील याची झलक दाखवली आहे. यापुढे कोणालाही घरामध्ये …
देशाचे लष्कर प्रमुख नेमताना कसलाही वाद होता कामा नये. कारण ते पद महत्त्वाचे आणि संवेदनशील आहे.पण सध्या आपल्या केन्द्र सरकारने …
महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या नगरसेवकांचे अधिकार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीतील एका पेचप्रसंगानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. …