नरेंद्र मोदी यांचे बिहारवर लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना बिहार आणि उत्तर प्रदेश यांना अधिक महत्व दिलेले आहे. कारण २०१७ साली बिहारमध्ये […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना बिहार आणि उत्तर प्रदेश यांना अधिक महत्व दिलेले आहे. कारण २०१७ साली बिहारमध्ये […]
शिवसेनेची अवस्था ‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले‘, अशी झाली आहे. त्यांनी स्वाभीमानाने विरोधी बाकांवर बसण्याचा आव आणला
भारतात मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाली तेव्हापासून विकास दर हा शब्द उच्चारला जायला लागला कारण तोपर्यंतच्या काळात भारताची अर्थव्यवस्था साडे तीन
बंगळूरचा एक सायकलयात्री सोबत पाच जणांना घेऊन भारताच्या सायकलयात्रेवर निघाला. आधी त्याने एकट्यानेच हा प्रवास करायचे ठरवले होते पण आपल्या
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे भाजपाच्या संबंधाबाबत जे काही राजकारण चालले आहे ते आपल्या राजकीय हिताचा विचार करून चालले आहे का
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही कंपन्यांच्या सरकारकडे पडून असलेल्या मोठ्या रकमेचा नुकताच उल्लेख केला. कंपन्यांचे लाभांश अनेकदा वाटप न
एखाद्या राज्यात नवे सरकार स्थानापन्न झाले की, त्या सरकारमध्ये मंत्री म्हणून कोणाचा क्रमांक लागेल याच्या अटकळी केल्या जायला लागतात. नरेंद्र
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे निवडले गेले आहेत आणि ते विदर्भातील आहेत. गेल्या १५-२० वर्षांपासून विदर्भातल्या शेतकर्यांच्या आत्महत्या हा
महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेची युती होणार की नाही, या प्रश्नाची चर्चा सातत्याने सुरू आहे. परंतु शिवसेनेच्या काही अगम्य धोरणांमुळे या
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजकीय पक्ष होण्यास पात्र नव्हता पण राज ठाकरे यांनी उसने अवसान आणून आणि त्यांच्या भोवती काही
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे विधानसभा निवडणुकीतले प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार चांगलेच अपयशी ठरेल
भारतीय जनता पार्टी हा पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहे. त्यामुळे मुस्लीम कार्यकर्ते आणि नेते भाजपाच्या जवळ येत नाहीत. याबाबत भाजपा नेत्यांना
दुसर्या महायुद्धांच्या काळात डांसामुळे होणार्या मलेरियाचा फार मोठा त्रास होता. या विकाराने अनेक लोक मरत असत. त्यावर औषधे शोधली गेली
दिल्ली विधानसभेची बहुचर्चित निवडणूक आता कोणत्याही क्षणी होऊ शकते. तिथे निर्माण झालेले त्रांगडे नव्या निवडणुका घेऊनच सोडवले जाणार हे आता
तमिळनाडूतील कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय नौकानयन मंत्री जी. के. वासन यांनी पक्षाचा त्याग केला असून नवा पक्ष स्थापन करण्याची
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपण भ्रष्टाचार कमी करू असे जाहीर केले आहे. अर्थात आपली ही घोषणा पोकळ वाटू नये
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा या गावातील दलित कुटुंबातील तिघांची एकदम झालेली हत्या ही तर दुःखदायक आणि निषधार्ह आहेच परंतु
१९८४ साली भोपाळमध्ये झालेल्या विषारी वायूच्या दुर्घटनेस जबाबदार असणारा संबंधित युनियन कार्बाईड या कंपनीचा भूतपूर्व मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरन ऍन्डरसन