विकासाला ग्रहण प्रदूषणाचे
देशाचा विकास झाला पाहिजे परंतु केवळ एकामागे एक कारखाने काढत राहणे म्हणजे विकास नव्हे. कारखाने तर काढले पाहिजेत परंतु विकासामध्ये …
देशाचा विकास झाला पाहिजे परंतु केवळ एकामागे एक कारखाने काढत राहणे म्हणजे विकास नव्हे. कारखाने तर काढले पाहिजेत परंतु विकासामध्ये …
तरुण तेजपाल यांच्यावर गेल्या काही दिवसात काही आरोप केले जात होत आणि त्यामुळे वादाच्या भोवर्यात सापडले होते. परंतु काल त्यांच्यावरच्या …
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेन्द्र सरस्वती यांची खुनाच्या आरोपातून सुटका झाली याचा अनेकांना आनंदच झाला असणार पण तरीही काही प्रश्न …
महाराष्ट्रात उसाला दर मागण्यासाठी सुरू असलेले विविध शेतकरी संघटनांचे आंदोलन हे सरकारने आपल्या नाकर्तेपणाने हेतूतः चिघळवले आहे. सरकारचा शेतकर्यांकडे बघण्याचा …
घराण्याची प्रतिष्ठा प्रत्येकालाच प्रिय असते. आपल्याच मुलाकडून काही वेळेला त्या प्रतिष्ठेला बाधा आणली जाते. मुळात या प्रतिष्ठेच्या कल्पनाही कालबाह्य झाल्या …
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर लष्करे तैय्यबाच्या अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यावर विरोधकांनी सरकारचा राजीनामा मागितला. सरकारने काही राजीनामा दिला नाही …
शासनाच्या योजना कशा राबवल्या जातात याची दोन उदाहरणे या ठिकाणी आवर्जुन दिली पाहिजेत. महाराष्ट्राचे ङ्गार कौतुक ठरलेली रोजगार हमी योजना …
भारताची न्यायदान पध्दती ही ब्रिटीशांच्या पध्दतीवर आधारलेली आहे. हजार गुन्हेगार सुटले तरी हरकत नाही पण एकाही बेगुन्हेगाराला शिक्षा होता कामा …
राजकारण हा फावल्या वेळचा उद्योग आहे अशी काही लोकांची कल्पना झाली आहे. त्यामुळे टी. एन. शेषन, श्रीनिवास पाटील, जनार्दन वाघमारे …
उसाच्या दराचा विषय शासनाचा नाही. ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार यांनी आपापसात तो सोडवावा याबाबत सरकारला त्रास देऊ नये असा …
पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचाराची भीती व्यक्त केली आहे. परदेशातील म्हणजे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना, नक्षलवादी संघटना यांचा देशातल्या …
भारतात दर १७०० लोकांमागे एक डॉक्टर आहे. एक हजार लोकांमागे एक डॉक्टर हे जगातले आदर्श प्रमाण मानले जाते. भारताला ते …
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभार काही नेत्यांना पचत नाही. हडेलहप्पी करून काम करण्याची सवय लागलेल्या आणि सतत नियम डावलून …
ज्यांच्या संसाराचे बजेट नेहमीच अनपेक्षित खर्चांनी विस्कळीत झालेले असते अशा गरीब कुटुंबांना वरदान वाटेल अशी जीवनादायी योजना आजपासून महाराष्ट्रात सुरू …
महाराष्ट्रात आणि कर्नाटकात गेल्या दोन वर्षात माहिती अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचारावर अंकुश ठेवू पाहणार्या दोघा कार्यकत्यार्ंंचा खून झाला. अशा लोकांच्या …
अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांचे नेमके नाते काय ? त्यांचे नाते गुरु-शिष्याचे आहे का ? निदान आता तरी अण्णांनी …
शिक्षक आणि सरकार यांच्यात शाळाबाह्य कामे करण्यावरून नेहमीच संघर्ष सुरू असतो. सरकारला एखादे जादा काम करून घ्यायचे असते पण अशा …
देशातल्या साखर उद्योगाला सतत तोट्यांना तोंड द्यावे लागते. शहरातल्या ग्राहकांना साखर स्वस्तात मिळते पण या स्वस्ताईचे परिणाम ऊस उत्पादक शेतकर्यांना …