जाणावें तें सार
आपले स्थान बळकट करुन आपल्या अधिकाराची योग्य जाणीव ठेवून टाकलेले पाऊल हे सुख दु:खाच्या जंजाळात सापडत नसते, असे तुकोबांनी आपल्याला …
आपले स्थान बळकट करुन आपल्या अधिकाराची योग्य जाणीव ठेवून टाकलेले पाऊल हे सुख दु:खाच्या जंजाळात सापडत नसते, असे तुकोबांनी आपल्याला …
पर्यटनाच्या दृष्टीने पहायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला परिसर अप्रतिमच आहे. इथला निसर्ग मनाला वेड लावतो. निवती किनार्यापासून ८ कि.मी. …
ऑगस्ट महिन्यातच रंगबिरंगी फुलांनी डवरलेला श्रावण महिना येतो. हिरवे-हिरवे गार गालिचे-हरित तृणांच्या मखमालीच असे हिरवा शालू नेसलेल्या सार्या सृष्टीचे वर्णन …
महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म …
ग्रामीण भागात जसं जसं फिरावं तसे नवनविन पदार्थ खायला मिळतात. अलिकडे प्रसार माध्यमांच्या प्रसारामुळे म्हणा की शहरी संस्कृतीमुळे, अगदी एक-दोन …
मराठी माणसाची खाद्यसंस्कृती ही अशीच चिऊ काऊच्या मऊ दूधभातापासून सुरु होणारी ही खाद्यसंस्कृती विदर्भातल्या सावजीच्या चमचमीत रस्स्यापर्यंत किंवा कोल्हापूरच्या पांढर्या …
भवाई हा गुजरातमधील लोकनाटय प्रकार आहे. सतराव्या, अठराव्या शतकात गुजरातमध्ये षक्ती संप्रदायाचा प्रभाव होता. कालीमातेच्या नऊ तीर्थ क्षेत्रांपैकी तीन क्षेत्रे …
अश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल – व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे धनत्रयोदशी म्हटले जाते. धनत्रयोदशी या शब्दाचा अपभ्रंश …
रस्त्यापासून दूरवर क्षितिजापर्यंत उंच-उंच झाडे पसरली होती. प्रत्येक झाड हत्तीच्या कानाएवढया हिरव्या-हिरव्या पानांनी लदबदलेले होतं. जणूकाही सर्वदूर हिरव्या रंगाचा अथांग …
आपल्याकडील सर्व संतात- किंबहुना आपल्या परंपरेतील सर्व विचारवंतांत तुकाराम महाराज त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात. तुकाराम महाराज अध्यात्म, परमार्थ या विषयावर …
जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य हे भारताचे १३वे लष्करप्रमुख होते. भारतीय लष्करातील अत्यंत बुद्धिमान, शूर आणि धाडसी लष्करप्रमुखांमध्ये त्यांची गणना होते.अलिबाग …