संघाची गुरुदक्षिणा
कॉंग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. संघाच्या …
कॉंग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. संघाच्या …
गेल्या काही दिवसांपासून देशातल्या वृत्तपत्रांमध्ये अत्याचाराच्या बातम्या फार प्राधान्याने झळकल्या. परंतु या नंतरच्या दोन महिन्यांमध्ये वृत्तपत्राची पाने आणि रकाने आयकर …
कॉंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशामध्ये गेल्या ३० वर्षातील आपली गेलेली व्होट बँक परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्याचाच एक …
आंध्र प्रदेशाचे विभाजन होऊन तेलंगणाची निर्मिती झाली. परंतु त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न आता या राज्याला आणि केंद्राला छळायला लागले आहेत. …
महाराष्ट्रात कोपर्डी येथे एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्याचा सर्वांनाच संताप आला. परंतु जाणत्या लोकांनी या घटनेवरून जातकारण होऊ नये …
काल अफगाणिस्तानात झालेल्या प्रचंड बॉम्बस्फोटात ८० लोक ठार झाले. १९८५ पासून अफगाणिस्तान हा देश भीषण हिंसाचाराच्या चक्रवातामध्ये सापडला आहे. जगाच्या …
मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरणाऱ्या सैराट चित्रपटावर सध्या विविध राजकीय पक्षांकडून होणारी टीका खुपच लाजिरवाणी आहे. सैराटमुळे आजच्या युवा पिढीचे …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण देशातल्या करचुकवेगिरी करणार्यांना सुखाने झोपू देणार नाही असे निक्षून …
पुन्हा एकदा राहुल गांधी यांची पात्रता सिद्ध करणारी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने …
गुडस ऍन्ड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) विधेयक मंजूर व्हावे यासाठी केंद्र सरकारचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. कारण या विधेयकाचे रूपांतर जेव्हा …
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्रात कॉंग्रेसमधल्या काही नेत्यांना आपला कॉंग्रेस पक्ष बहुजनांसाठी राजकारण करील की नाही अशी शंका यायला लागली. त्यामुळे बहुजन …
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने राज्य सरकारकडे साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी १ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यामुळे साहित्य वर्तुळात …
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रियंका गांधी प्रचाराला उतरणार की नाही यावर चर्चा सुरू असतानाच अचानकपणे कॉंग्रेसतर्फे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला …
आपल्या देशातले नेते विरोधी पक्षात असताना जे बोलतात ते सत्तेवर आल्यानंतर विसरून जातात. विरोधी बाकावर बसलेले असताना सत्ताधारी पक्षावर ज्या …
राज्यातल्या बाजार समित्यांच्या आवारातील दलालांनी आणि अडत्यांनी संप सुरू केला आहे आणि माथाडी कामगारांच्या नेत्यांनी केवळ सरकारच्या द्वेषापोटी चुकीचा निर्णय …
महाराष्ट्र शासनाने बर्याच दिवसांच्या विचारानंतर फळे आणि भाजीपाला यांना नियमनमुक्त केले आणि शेतकर्यांची इच्छा असल्यास शेतकरी आपली फळे आणि भाजीपाला …
केंद्र सरकार जनतेकडून अधिकाधिक कर संकलन व्हावे म्हणून कर चुकवणार्यांच्या पळवाटा आणि भ्रष्टाचाराच्या चोर वाटा बंद करण्याच्या युक्त्या शोधत आहे. …
जवळपास दोन वर्षाच्या खंडानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा जनतेचा हिंसाचार उफाळून आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या संबंधात जम्मू …