देशात केवळ अर्णब आणि कंगना देशभक्त आणि आपल्या हक्कासाठी लढणारे आंदोलक शेतकरी देशद्रोही आहेत का?
नवी दिल्ली – शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावतवरुन सरकारवर टीकस्त्र …