दुष्काळ आणि साधेपणा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कोकणातील नारायण राणे यांचे कट्टर विरोधी मानले जाणारे आ. भास्कर जाधव यांनी आपल्या मुलीचा विवाह मुंबईच्या …
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कोकणातील नारायण राणे यांचे कट्टर विरोधी मानले जाणारे आ. भास्कर जाधव यांनी आपल्या मुलीचा विवाह मुंबईच्या …
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दुष्काळ आणि शेती व्यवसायाची परवड यामुळे मोठे प्रतिकूल वातावरण असल्याचे चित्र माध्यमांतून उभे केले जात असले तरी …
भारताचे वर्णन जगात फार वेगळ्या शब्दात केले जात होते. इंडिया इज अ रिच कंट्री बट पुअर पीपल लीव्हा इन इट. …
राहुल गांधी यांनी आपल्या रक्तात देशभक्ती असल्याचे म्हटले आहे. आता त्यांच्या राजकारणाने एवढा विचित्र मोड घेतला आहे की त्यांना आपण …
गतवर्षी उत्तर प्रदेशच्या दादरी येथे एका मुस्लीम व्यक्तीची हत्या झाली आणि त्याचे पडसाद पूर्ण देशभर उमटले. खरे म्हणजे तो उत्तर …
महाराष्ट्र शासनातले सरकारी अधिकारी नेहमी आपल्या वातानुकूलित कक्षात बसून राज्यातल्या भीषण दुष्काळाचा सामना करत असतात. त्यांच्या अशा विसंगत वर्तनामुळे काहीतरी …
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल कराडजवळील नागझरी या गावी एका कार्यक्रमात भाषण करताना महाराष्ट्रातल्या भाजपा सरकावर फार प्रखर …
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या राजकारणाचा आता नवा अध्याय लिहिला जात आहे. आजवर या विद्यापीठाला डाव्या चळवळीचा अड्डा म्हटले जात होते. …
मुंबईवर २००८ साली झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार मानल्या गेलेल्या डेव्हिड हेडली याने आपल्या साक्षीतून बर्याच खळबळजनक बाबी उघड करायला …
भारतात सध्या एका नव्या चर्चेला प्रारंभ झाला आहे. ती आहे आरक्षणाबाबतची. भारतीय घटनेने अनुसूचित जाती जमातीसाठी शासकीय नोकर्यांत आरक्षण ठेवण्याची …
माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काल एक खंत व्यक्त केली आहे. ज्यावेळी कॉंग्रेस पक्ष सत्तेवर होता आणि …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यापासून अनेक नवनव्या योजना जाहीर केल्या आहेत आणि त्यांच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र …
येत्या काही दिवसांत देशात निवडणुकीचे वारे जोरात वहायला सुरूवात होणार आहे कारण पाच विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. तसे या निवडणुकांचे …
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पदाचा पगार घेतात. परंतु तो एकत्र साचवून गरीब विद्यार्थ्यांना देऊन टाकतात. अशी बातमी पूर्वी प्रसिध्द …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्याबरोबर आपल्या मंत्रिमंडळामध्ये उद्योजकता विकास हे स्वतंत्र खाते निर्माण तर केलेच पण त्याला स्वतंत्र कार्यभार …
रायगड जिल्ह्यातल्या मुरुड येथील समुद्र किनार्यावर काल पुण्यातल्या एका महाविद्यालयातील १४ विद्यार्थी समुद्रात बुडून मरण पावले. सहलीसाठी म्हणून गेलेले हे …
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सामाजिक न्यायावर भाषण करण्यासाठी अमेरिकेत गेले असतानाच त्यांचे पुतणे समीर भुजबळ …
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत नोकरशाही म्हणावी तेवढी सक्रिय नसल्याचा आरोप केला आहे आणि त्याबद्दल नाराजी …