वैचारिक घुसळणीतील सत्य
कोणत्याही देशामध्ये विचारांची लढाई होणे फार आवश्यक असते. कारण देशाची प्रगती ज्या गोष्टींनी होते त्या गोष्टींना आधी विचारांचा आधार असतो. …
कोणत्याही देशामध्ये विचारांची लढाई होणे फार आवश्यक असते. कारण देशाची प्रगती ज्या गोष्टींनी होते त्या गोष्टींना आधी विचारांचा आधार असतो. …
शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना चौथर्यावर जाता येत नाही. हा अन्याय लक्षात येतातच महिला त्याचे निवारण करण्यास पुढे सरसावल्या. आजवर असे …
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ठरलेल्या उपचारानुसार राष्ट्राला उद्देशून भाषण केले. तसे आजवर अनेक राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून भाषण …
घोरी पंथ म्हणताच आपल्या डोळ्यासमोर एकदम महंमद घोरी उभा राहत असेल. परंतु अलीकडे हा घोरी पंथ फार प्रसिध्द झाला आहे. …
नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीमध्ये ज्या कुटुंबाचे नाव आघाडीवर घेतले जाते त्या विखे-पाटील कुटुंबातील निला अशोक विखे या तरुणीने स्वीडनमध्ये …
पाकिस्तानची अवस्था भस्मासुरासारखी झाली आहे. त्यांनी इतर देशांना त्रास देण्यासाठी निर्माण केलेला आणि वाढवलेला दहशतवाद आता त्यांच्यावर उलटला आहे. अन्य …
भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यापासून त्याची अर्थव्यवस्था बदलली आहे. देशाने आर्थिक सुधारणा केल्या असल्या तरी त्या सुधारणेला म्हणावा तसा वेग येत …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन बोलावलेल्या कृषी विषयक परिषदेमध्ये केंद्रातल्या सचिवांच्या समितीने सादर केलेल्या अहवालात मोठ्या महत्त्वपूर्ण सूचना करण्यात …
सिक्किमनेे देशातले पहिले सेंद्रिय राज्य होण्याचा मिळवला आहे. सिक्किमच्या खालोखाल केरळनेसुध्दा सेंद्रिय शेतीला आपल्या राज्यामध्ये मोठा बढावा दिलेला आहे. कारण …
आपल्या देशात सध्या देशीचा फार बभ्रा होत आहे. देशी आणि भारतीय बनावटीचे विशेषत: आपल्या परंपरागत क तंत्रज्ञानावर आधारलेले असे काही …
केन्द्रातले मोदी सरकार सूटबूटवाले असल्याची टीका राहुल गांधी सातत्याने करीत आहेते. त्यातून या सरकारला शेतकर्यांशी काही देणे घेणे नाही ही …
शेतकर्यांनी आपला शेतमाल बाजार समितीच्या आवारातच विकला पाहिजे हा त्यांच्यासंबंधी करण्यात आलेला नियम बदलला पाहिजे कारण शेतीमालाला चांगली किंमत येण्याच्या …
आपल्या राज्यघटनेने न्यायालयांना काही स्वतंत्र अधिकार दिले आहेत आणि त्या अधिकारात न्यायालयाने काही आदेश दिले तर त्यातून काही नवी दिशा …
बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्या पाठिंब्यावर नितीशकुमार यांचे सरकार सत्तेवर आले. नितीशकुमार यांना सध्या आपली राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करण्याच्या कल्पनेने पछाडलेले आहे. …
सध्या पुण्याचा विकास एवढ्या वेगाने होत आहे की पुण्याच्या रस्त्यावरून चालणे मुश्किल होऊन बसले आहे. पुणे आणि मुंबई या शहरामध्ये …
महाराष्ट्रातले साखर कारखाने विशेषतः सहकारी साखर कारखाने म्हणजे जगातला एक अभूतपूर्व प्रयोग असल्याचा दावा आजवर केला जात होता आणि सातत्याने …
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा घोष करायला सुरूवात केली आहे. हिंदी भाषकांविषयी द्वेष निर्माण करून आपली …
१९९० सालपासून अयोध्येतल्या राम मंदिराचा वाद ऐरणीवर आला आणि भारतीय जनता पार्टीने प्रत्येक निवडणुकीत आता लवकरच राम मंदिर होणार असे …