वाटाघाटीचा खरा मुद्दा काय….
तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुकीतल्या जागावाटपावरून काँग्रेस आणि द्रमुक यांच्यात वाद झाला. काय होता हा वाद ? द्रमुक पक्ष काँग्रेसला ६० जागा […]
तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुकीतल्या जागावाटपावरून काँग्रेस आणि द्रमुक यांच्यात वाद झाला. काय होता हा वाद ? द्रमुक पक्ष काँग्रेसला ६० जागा […]
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शासकीय कर्मचार्यांरच्या दिरंगाईच्या कारभाराला वठणीवर आणण्याचा निर्धारच केलेला दिसत आहे.गेल्याच महिन्यामध्ये त्यांनी सरकारने वारंवार बजावून सुद्धा
काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळहम या दोन पक्षातील जागा वाटपाचा संघर्ष अखेर काल संपला आणि ६३ जागा पदरात पाडून घेतल्याचा
कुबेर म्हणजे संपत्तीचा देव. तो खरोखर अस्तित्वात आहे की नाही, याविषयी वाद होईल. परंतु आपण या मर्त जगामध्ये ज्याच्याकडे भरपूर
मुंबई ८ मार्च – पुजा (बदललेले नाव) या २५ वर्षीय युवतीला आपल्या स्तनामध्ये बर्यालच दिवसांपासून गाठ जाणवत होती.ती आपल्या नेहमीच्या
पंतप्रधान मनमोहन सिंग ही एकवेळ संपुआघाडी सरकारची सोनिया गांधी यांच्यापेक्षाही जास्त जमेची बाजू झाली होती.सोनिया गांधी यांच्याभोवती नेहरू घराण्याचे वलय
आज जागतिक महिला दिन पाळला जात आहे.या निमित्ताने महिलांची स्थिती, त्यांची प्रगती आणि त्यांच्या विषयी समाजात असलेला दुजाभाव याच्या निमित्ताने
लालकृष्ण अडवाणी यांनी मागितली सोनियांची माफी, ‘लोहपुरुष’ बनला मेणाचा पुतळा, अडवाणींचा माफीचा डाव, संघपरिवाराच्या अंतर्गत चाललेल्या साठमारीला छेद, अशा विविध
इजिप्तच्या जनतेने आपला अध्यक्ष होस्नी मुबारक यांला जनांदोलन करून राजीनामा द्यायला भाग पाडले. त्याचा भारताशी तसा काही संबंध नाही पण
छत्रपती शिवाजी महाराज ही एक अशी विभुती होऊन गेली आहे की, जिचे चरित्र वाचून माणसाने जगावे तरी कसे जगावे हे
महाभारतामध्ये तक्षक सर्पाची गोष्ट आहे. एका सर्पयज्ञामध्ये जगातले सगळे सर्प येऊन पडत होते. परंतु ज्या तक्षकाची अपेक्षा होती तो तक्षक
विसावे शतक हे महायुद्धांचे होते तर एकविसावे शतक हे नरसंहाराचे असेल की काय असे वाटू लागले आहे. विसाव्या शतकाने दोन
या वेळच्या उन्हाळ्याने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.एक म्हणजे यावर्षी येवढे तपमान कसे वाढले याचा शोध घेतला गेला पाहिजे.एक काळ
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा मिळून आठवले गटाशी युती करणार अशी चर्चा सुरू आहे. आता आघाड्यांचे युग आहे. तेव्हा विचारसरणीची फार
पुण्यात एक वर्षापूर्वी म्हणजे १३ फेब्रुवारीरोजी जर्मन बेकरीत झालेल्या जेहादी स्फोटानंतर पुण्यातील शिक्षणसंस्था, विद्यापीठे, मॉल्स, चित्रपट गृहे, ठरेल्वे, एसटी, महापालिका,
जर्मन बेकरीस्फोटानंतर आजही पुण्याच्या संरक्षण व्यवस्थेत पंधरा हजाराची जादा सशस्त्र दले आणखी वाचा
केन्द्र सरकारने साऱ्या स्पेक्ट्रम घोटाळ्यांच्या बाबतीत एकदाचा स्पष्ट आणि सत्य खुलासा केला पाहिजे कारण या संदर्भात जे खुलासे केले जात
आपल्या देशामध्ये आरक्षण हा वादाचा मोठा मुद्दा झालेला आहेच, पण तो वाद साधारणतः सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रातील आरक्षणावरून निर्माण झालेला
अलीकडल्या काळात जात, धर्म, भाषा यांचा वापर समाजकारणासाठी करण्याचं प्रस्थ भलतंच वाढत चाललं आहे. आपल्या स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी वेगवेगळे भावनिक