लेख

बेस्ट झाले निकाल लागला

सर्वोच्य न्यायालयाने महाराष्ट्रतले बेस्ट ऑफ फाइव्हचे सूत्र वैध ठरवले असून महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे. या निकालाच्या निमित्ताने आता …

बेस्ट झाले निकाल लागला आणखी वाचा

अण्णांचे राळेगण सिद्धी-एकविसाव्या शतकातील सेवाग्राम

गेली बत्तीस वर्षे ज्या गावाने संपूर्ण व्यसन मुक्ती, शेतीत पाणी अडवा पाणी जिरवा, चराईबंदी, झाडावर कुर्‍हाडबंदी असे उपक्रम राबविले आहेत …

अण्णांचे राळेगण सिद्धी-एकविसाव्या शतकातील सेवाग्राम आणखी वाचा

कुचाळक्यांना ऊत

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादाने डोळे फिरलेल्या काही कुचाळांनी अण्णांच्या बदनामीचे अश्लाघ्य प्रयत्न सुरू केला आहे. या सबंधात दोन …

कुचाळक्यांना ऊत आणखी वाचा

सरकारचा पंचनामा

सरकारला अण्णा हजारे यांचे आंदोलन नीट हाताळता आले नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारच्या या अपयशाची चिरफाड करण्यात आली. राज्यसभेत भाजपा …

सरकारचा पंचनामा आणखी वाचा

कॉंग्रेसची दादागिरी अंगलट येईल

या देशाची सूत्रे आज अशा लोकांच्या हातात आहेत ज्यांना फार जुना नाही पण,३० वर्षांतलाही इतिहास माहीत नाही. तो माहीत असता …

कॉंग्रेसची दादागिरी अंगलट येईल आणखी वाचा

कॉंग्रेसच्या चिल्लर नेत्यांची चावचाव

आज राजकीय स्तरावर नेतृत्वाची एक मोठी पोकळी दिसत आहे.अण्णा हजारे यांनी उभे केलेले आव्हान पेलेल असा नेता सरकारमध्ये दिसत नाही.निवेदने, …

कॉंग्रेसच्या चिल्लर नेत्यांची चावचाव आणखी वाचा

राष्ट्रकुलक्रीडा स्पर्धेतील स्वतंत्र क्रीडाप्रकार भ्रष्टाचारातही नवा उच्चांक करणारे कलमाडी

सुरेश कलमाडी यांनी भ्रष्टाचाराचे एक भयंकर उदाहरण निर्माण केले असे असले तरी या प्रकाराचे अजून दोन पैलू आहेत हे विसरून …

राष्ट्रकुलक्रीडा स्पर्धेतील स्वतंत्र क्रीडाप्रकार भ्रष्टाचारातही नवा उच्चांक करणारे कलमाडी आणखी वाचा

महाराष्ट्र सरकारचा वावदूकपणा

मावळा तालुक्यात पाण्यावरून सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद लोकसभा आणि विधानसभेतही उमटले. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारावलन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. नेहमीप्रमाणे …

महाराष्ट्र सरकारचा वावदूकपणा आणखी वाचा

जगन मोहनची वाट

आंध्र प्रदेशातील काँग्रेसचे बंडखोर आणि आता स्वतः स्थापन केलेल्या वायएसआर काँग्रेसचे खासदार जगन मोहन रेड्डी यांच्या मालमत्तेची सीबीआयकडून चौकशी सुरू …

जगन मोहनची वाट आणखी वाचा

पुढील शतकाचे चितन करणारा धर्मात्मा – डॉ वेरिस्मो कुतिन्हो

गोमांतकाच्या लढ्यात लढलेले आणि मुंबईत राहून गोमंतक मुक्तीसाठी परिश्रम केलेले डॉ वेरिस्मो कुतिन्हो यांचे निधन हे चटका लावणारे होते. मुंबईत …

पुढील शतकाचे चितन करणारा धर्मात्मा – डॉ वेरिस्मो कुतिन्हो आणखी वाचा

काँग्रेसचा जनसंपर्क

भारताच्या राजकारणामध्ये चमच्यांची सुद्धा एक परंपरा आहे. अर्थात ती केवळ दिल्लीच्या किवा मुंबईच्याच राजकारणात आहे असे नाही, परंतु प्रत्येक गावाच्या …

काँग्रेसचा जनसंपर्क आणखी वाचा

मुल्यांकनात सुधारणा हवीच

सर्वोच्च न्यायालयाने काल आपल्या शिक्षण व्यवस्थेतल्या एका गहन मुद्यावर नेमके बोट ठेवून महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि शिक्षण संस्था, विद्यापीठे …

मुल्यांकनात सुधारणा हवीच आणखी वाचा