जिल्हा बँकांना दिलासा मिळण्याची शक्यता ?
नागपूर : राज्यातील जिल्हा बँकावरील निर्बंध हटवून, पैसे भरणे आणि काढण्याला परवानगी मिळण्याचे संकेत मिळत असून उद्या संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय …
Marathi News about business property stock market finance news read on online Marathi News paper
नागपूर : राज्यातील जिल्हा बँकावरील निर्बंध हटवून, पैसे भरणे आणि काढण्याला परवानगी मिळण्याचे संकेत मिळत असून उद्या संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय …
नवी दिल्ली – टाटा मोटर्सने प्रवासी कारच्या किमती कच्च्या माल महाग झाल्याने वाढविण्याचा निर्णय घेतला असून या प्रकारातील कारच्या किमती …
नवी दिल्ली – केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी देशातील काळा पैशाला चाप लावण्यासाठी ५०० व १ हजार रूपयांच्या नोटाबंदीचा निर्णय …
५० हजाराहून अधिक रक्कम जमा करताना पॅनकार्ड बंधनकारक आणखी वाचा
नवी दिल्ली: कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या पंपांवर क्रेडीट, डेबिट कार्ड अथवा ई …
मुंबई: देशभरात नोटबंदीच्या निर्णयानंतर सुरू झालेला चलनकल्लोळ अद्यापही थांबालेला नसून. बॅंका त्यातच सुरूवातीचे काही दिवस वगळता नियमाप्रमाणे सुटी घेऊ लागल्यामुळे …
३ दिवसानंतर पुन्हा बँकांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा आणखी वाचा
नवी दिल्ली: कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजना सुचविण्यासाठी केंद्र सरकारने माजी अर्थसचिव रतन वट्टल यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या समितीने रोख …
देशातील खादी ग्रामोद्योग मंडळाने २०१८ पर्यंत त्यांच्या उत्पादनांची विक्री पाच हजार कोटींपेक्षा अधिक करण्याचे ध्येय ठरविले आहे. त्यासाठी मंडळ ई …
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) लवकरच नोटबंदीनंतर रोख रक्कमेच्या समस्येपासून दिलासा मिळावा आणि कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी …
नवी दिल्ली : जनधन खात्यामध्ये नोटबंदीनंतर जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार मोदी सरकार करत असून मोदी सरकार हे पाऊल …
नवी दिल्ली: यापुढे विविध उद्योग आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वरूपात रोख वेतन बंद करून धनादेशाद्वारे अथवा थेट बँक खात्यात …
नवी दिल्ली: सतत वाढत असलेल्या अनुत्पादक खात्यांना (एनपीए) आळा घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या पाठोपाठ संसदीय समितीची नाराजी ओढवून …
जयपूर: केंद्र सरकार आता प्रायोगिक तत्वावर १० आणि २० रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटा जरी करणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास मोठ्या …
नवी दिल्ली- सरकारला देशभरात रद्द झालेल्या रकमेच्या फक्त ३३ टक्केच नोटाच बाजारात आणण्यात यश आले असून नोटाबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबरला …
नोटाबंदीच्या ३० दिवसानंतरही चलन संकटाची तीव्रता कायम आणखी वाचा
मुंबई: टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतर आता टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरूनही त्यांना दूर करण्यात आले आहे. कालांतराने टाटा …
टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरून मिस्त्री यांची हकालपट्टी आणखी वाचा
नोटबंदी निर्णयानंतर सरकारने आता शेती उत्पन्नातून करसवलत घेणार्या धनाढ्य शेती उत्पादकांवर कडक नजर ठेवली असून अशा लोकांची स्क्रूटीनी सुरू केली …
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच आर्थिक व्यवहार हे आधार कार्डच्या …
कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल आणखी वाचा
मुंबई – सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी म्हणून संचालक मंडळाची दिशाभूल केल्याचे रतन टाटा यांनी म्हटले आहे. …
नवी दिल्ली : महिन्याभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी जाहीर केली. नोटाबंदीनंतर अद्यापही बँका तसेच एटीएमबाहेरील रांगा …