महाराष्ट्र विधानसभा

3 पक्षांचे सरकार 6 महिने देखील टीकणार नाही – फडणवीस

मुंबई – भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३ पक्षांचे सरकार चालूच शकत नसल्यामुळे राज्यात भाजप वगळता …

3 पक्षांचे सरकार 6 महिने देखील टीकणार नाही – फडणवीस आणखी वाचा

एवढे झाले शिवसेना आमदारांचे 6 दिवसांचे हॉटेल रिट्रीटचे बिल

मुंबई: भाजप-शिवसेनेची निवडणुकीवेळी असलेली युती निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन निर्माण झालेल्या वादामुळे तुटली आहे. राज्यात त्यानंतर सत्तास्थापनेसाठीच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आणि …

एवढे झाले शिवसेना आमदारांचे 6 दिवसांचे हॉटेल रिट्रीटचे बिल आणखी वाचा

येत्या रविवारपर्यंत संपुष्टात येणार राज्यातील सत्तापेच

मुंबई: कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्याचा दावा यशस्वीपणे करु न शकल्यामुळे राज्यपाल भगत सिंह काश्योरी यांच्या शिफारशी नुसार राज्यात राष्ट्रपती …

येत्या रविवारपर्यंत संपुष्टात येणार राज्यातील सत्तापेच आणखी वाचा

आम्ही खोटे बोलणार नाही, बाळासाहेबांची ती खोली आम्हाला मंदिरासमानच : संजय राऊत

मुंबई – संजय राऊत यांनी लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुरूवारी पत्रकार परिषदेद्वारे पुन्हा एकदा शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी …

आम्ही खोटे बोलणार नाही, बाळासाहेबांची ती खोली आम्हाला मंदिरासमानच : संजय राऊत आणखी वाचा

मध्यावधीची शक्यता शरद पवारांनी नाकारली

मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु असतानाच सत्तास्थापनेची संधी युती आणि आघाडीतील पक्षांना असल्याने त्यांनी आपली जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याचवेळी …

मध्यावधीची शक्यता शरद पवारांनी नाकारली आणखी वाचा

राज्यातील मंत्र्यांना गाड्या-बंगले परत करण्याचे निर्देश

मुंबई : आता मुख्यमंत्र्यांसह सर्व माजी मंत्र्याना मंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आपला सरकारी ऐवज परत करावा लागणार आहे. जुन्या सरकारचा कार्यकाळ …

राज्यातील मंत्र्यांना गाड्या-बंगले परत करण्याचे निर्देश आणखी वाचा

भाजपला फक्त खुर्चीची हाव, राज्याचे त्यांना काही घेणे-देणे नाही

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा भगवा करू, अशी भाषा नेते करत होते. पण शिवसेनेला प्रत्यक्षात जिल्ह्य़ातून एकही …

भाजपला फक्त खुर्चीची हाव, राज्याचे त्यांना काही घेणे-देणे नाही आणखी वाचा

अखेर महाराष्ट्रात तिसऱ्यांदा लागू झाली राष्ट्रपती राजवट

नवी दिल्ली: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाइलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यामुळे महाराष्ट्रात अखेर …

अखेर महाराष्ट्रात तिसऱ्यांदा लागू झाली राष्ट्रपती राजवट आणखी वाचा

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला केंद्राची मंजुरी

मुंबई: राज्यात सत्तेचा दावा करण्यात भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी …

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला केंद्राची मंजुरी आणखी वाचा

सरकार बनवण्यास राष्ट्रवादीने असमर्थता दाखवल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट शक्य

मुंबई – राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू करण्याची तयारी सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने …

सरकार बनवण्यास राष्ट्रवादीने असमर्थता दाखवल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट शक्य आणखी वाचा

काँग्रेससोबतच्या बैठकीबाबत शरद पवारांचे धक्कादायक उत्तर

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात वाद झाला आणि अखेर सत्ता स्थापनेसाठी भाजपने असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यात …

काँग्रेससोबतच्या बैठकीबाबत शरद पवारांचे धक्कादायक उत्तर आणखी वाचा

जयपुरमधील ज्या हॉटेलमध्ये काँग्रेस आमदार मुक्कामी आहेत, त्याचे दिवसाचे आहे एवढे भाडे

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. त्यातच आमदारांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सर्वोतपरी …

जयपुरमधील ज्या हॉटेलमध्ये काँग्रेस आमदार मुक्कामी आहेत, त्याचे दिवसाचे आहे एवढे भाडे आणखी वाचा

राज्यात स्थापन होणार महाशिवआघाडीचे सरकार

मुंबई – अखेर महाराष्ट्रात महाशिवआघाडीची सत्ता स्थापन होणार असून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याचा …

राज्यात स्थापन होणार महाशिवआघाडीचे सरकार आणखी वाचा

सोशल मीडियात व्हायरल होत आहेत आघाडीवर बाळासाहेबांचे टीका करणारे व्हिडीओ

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता नव्या वळणावर येऊन पोहचला असून शिवसेनेच्या वतीने भाजपसोबत राज्यात असलेले संबंध आता औपचारिकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले …

सोशल मीडियात व्हायरल होत आहेत आघाडीवर बाळासाहेबांचे टीका करणारे व्हिडीओ आणखी वाचा

जम्मू-काश्मिरमधील युती लव्ह जिहाद होता का? -संजय राऊत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेसोबत असल्याचे सूचक वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी …

जम्मू-काश्मिरमधील युती लव्ह जिहाद होता का? -संजय राऊत आणखी वाचा

सेनामहाआघाडीचा अंतिम निर्णय सोनिया गांधीच घेतील – मल्लिकार्जुन खर्गे

जयपूर – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी जयपूर येथे बोलताना महाराष्ट्र काँग्रेसच्या संदर्भातील सर्व निर्णय सोनिया गांधी घेतील आणि …

सेनामहाआघाडीचा अंतिम निर्णय सोनिया गांधीच घेतील – मल्लिकार्जुन खर्गे आणखी वाचा

आता सत्तास्थापनेचा दावा करणार अभिजित बिचुकले

मुंबई : 16 दिवस महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून उलटले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. सत्तास्थापनेचा मार्ग भाजप शिवसेनेच्या …

आता सत्तास्थापनेचा दावा करणार अभिजित बिचुकले आणखी वाचा

शिवसेना जर सरकार बनवणार असले तर विरोधात बसणार भाजप !

मुंबई : राज्यपाल भगत सिंह काश्योरी यांनी राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आज …

शिवसेना जर सरकार बनवणार असले तर विरोधात बसणार भाजप ! आणखी वाचा