हनुमान चालीसा वाद: राऊत म्हणाले – कुणाच्या घरात घुसून चालीसा पठण करु नका, फडणवीस करत आहेत लोकांची दिशाभूल
मुंबई – महाराष्ट्रात हनुमान चालिसाबाबत सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये यावरुन शाब्दिकयुद्ध सुरूच …