पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जयललिता
चेन्नई- पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेन्द्र मोदी आणि राहूल गांधी यांच्या नावांची चर्चा होत असतानाच अण्णा द्रमुकच्या नेत्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री …
चेन्नई- पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेन्द्र मोदी आणि राहूल गांधी यांच्या नावांची चर्चा होत असतानाच अण्णा द्रमुकच्या नेत्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री …
चेन्नई – तमिळनाडूमध्ये झालेल्या येरकौड (अनुसूचित जमाती राखीव) या विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीत सत्ताधारी अण्णा द्रमुकच्या उमेदवार पी. सरोजा …
नवी दिल्ली – केंद्र सरकारने जातीय हिंसाचारासंबंधीच्या विधेयकावर विरोधी पक्षांनी आणि काही राज्य सरकारांनी घेतलेल्या हरकतींची दखल घेतली असून या …
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांत सत्ता मिळविण्यासाठी आवश्यक असलेला २७२ चा जादुई आकडा कसा गाठता येईल यासाठी भाजपने समीकरणे …
चेन्नई – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यातल्या तिरुचिलापल्ली आणि तिरुवनूर या दोन पर्यटन स्थळांच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर …
राष्ट्रीय एकात्मता परिषदेची बैठक काल पार पडली पण तिने कोणती एकात्मता साधली याचा शोध घ्यावा लागेल एवढी ती निरर्थक होती. …
रामेश्वरम – श्रीलंकेच्या नौदलाने पाल्कच्या सामुद्रधुनीमधीत मासेमारी करणार्या 19 मच्छीमारांना अटक केली आहे. या मच्छीमारांनी भारतीय हद्दीचे उल्लंघन केले होते …
चेन्नई – तामिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने स्वस्त धान्य, स्वस्त इडली आणि स्वस्त भाज्यांच्या पाठोपाठ आता स्वस्त मिनरल वॉटर उपलब्ध करून …
चेन्नई – देशातील हिंदू अनुसूचित जाती आणि धर्मांतरीत ख्रिश्चन यांच्यातील असंतूलित विकासामुळे सामाजिक तणाव वेळेनुसार वाढत गेला आहे, त्यामुळे केंद्र …
धर्मांतरित ख्रिश्चनांचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करावा – जयललिता आणखी वाचा
नवी दिल्ली – तमीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना अनिवासी भारतीयांनी पुढील पंतप्रधान म्हणून सर्वाधिक पसंती दिली असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात …
चेन्नई – इराणने गेल्या वर्षी 16 भारतीय मच्छिमारांना अटक केली असून, त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न करण्याची विनंती करणारे पत्र …
इराणच्या ताब्यातून भारतीय मच्छिमारांना सोडवा- जयललिता आणखी वाचा
शरद पवार यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहण्यात गैर ते काय ? ते अनुभवी मंत्री आहेत. तेव्हा त्यांनी हे स्वप्न पाहिले पाहिजे …
नवी दिल्ली : राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यातील अनिर्बंध आश्वासनांवर आता बंधने येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज यासंदर्भात एक महत्वपूर्ण निवाडा …
रुपयाने आता साठीकडून पासष्टीकडे प्रवास सुरू केला आहे. सरकार अजूनही लोकांना घाबरून न जाण्याचा सल्ला देत आहे. सरकार स्वत: मात्र …
भारताचे राजकारण कसे झाले आहे ? या राजकारणातली पहिली आघाडी म्हणजे कॉंग्रेसची आघाडी काम करीत नाही, दुसरी आघाडी म्हणजे भाजपाची …
नवी दिल्ली दि. ११- तमीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपबरोबर निवडणूकपूर्व युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपच्या …
मोदींना शुभेच्छा मात्र निवडणूक युती नाही – जयललिता आणखी वाचा
कर्नाटकात काँग‘ेसला स्पष्ट बहुमत मिळाले. विजयाला अनेक बाप असतात पण पराभव पोरका असतो. तसे आता अनेक लोक विजयी काँग‘ेसला मोठे …
तमिळनाडूतला कुडानकुलम् अणु ऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी परकीय शक्तींचा पैसा घेऊन पर्यावरणवादाचा बुरखा पांघरून जनांदोलन करणार्या, राष्ट्रद्रोही आणि विकासविरोधी …