अम्मा पुन्हा संकटात
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले असल्याने त्यांच्या समर्थकांत आनंदी आनंद व्यक्त झाला. त्यांना सत्र न्यायालयाने दोष …
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले असल्याने त्यांच्या समर्थकांत आनंदी आनंद व्यक्त झाला. त्यांना सत्र न्यायालयाने दोष …
अखेर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्त झाल्या आहेत. त्यांच्यावरील खटले तामिळनाडूत चालल्यास त्यांची सुनावणी करणार्या न्यायमूर्तींवर …
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे भ्रष्टाचाराचे आणि शिक्षेचे प्रकरण साधारणतः सारखेच आहे. जयललिता यांना शिक्षा झालेली आहे. तशी लालूप्रसाद यांनासुध्दा …
चेन्नई – तमीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा ऐकून १६ जणांचा मृत्यू झाला …
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने अनेक बदल घडले आहेत. त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व कमी होणे. गेल्या ३० वर्षात प्रथमच …
भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरंेंद्र मोदी यांची भाजपाने पंतप्रधानपदाची उमेदवार म्हणून निवड केली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी …
मुंबई – रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी सध्या कन्येमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या मुलीने म्हणजे इशा हिने अमेरिकन कंपनी मॅकेंझी मध्ये …
भारतीय जनता पार्टीने आंध्र प्रदेशामध्ये म्हणजे आंध्र प्रदेशाच्या दोन्ही भागामध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगु देसम पक्षाशी युती केली असून …
तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळहम हा भारतातला जुना पक्ष आहे पण या पक्षाचे नेते एम करुणानिधी यांनी या पक्षाला आपली वैयक्तिक …
आगामी निवडणुकांनंतर पंतप्रधान होण्यास उत्सुक असलेल्या तीन स्त्रियांवर जनेतेचे लक्ष होते. त्यातल्या ममता बॅनर्जी तूर्तास तरी मागे पडल्या आहेत. मायावती …
आपण देशाचा पंतप्रधान व्हावे म्हणून शरद पवार, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार इत्यादी नेते त्या खुर्चीवर नजर खिळवून बसले आहेत. …
तमीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त फोटोशॉपच्या करामतीने त्याची भली मोठी पोस्टर्स बनविली असून ती राज्यात सर्वत्र झळकत आहेत. …
लोकसभेचे अधिवेशन संपताच सारे नेते मोेकळे झाले आहेत आणि आता ते लोकसभा निवडणुकीच्या मैदानात घुमायला लागले आहेत. लोकसभेची निवडणूक कोणत्याही …
भारताच्या न्यायालयीन निकालांच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व निर्णय म्हणून नोंदला जाईल अशा एका निकालामध्ये फाशीची शिक्षा बजावण्यातील विलंबामुळे आधी आरोपींची फाशी रद्द …
राजीव गांधी यांची हत्या ही वाईटच. कोणीही तिची निंदाच करील पण तामिळनाडूत तशी ती केली जात नाही. ही हत्या करणारांविषयी …
येत्या लोकसभा निवडणुकीत नेमके काय घडेल याविषयी लोकांच्या मनात जिज्ञासा दाटून आलेली असतानाच दोन सर्वेक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. लोकांच्या मनातल्या …
लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजत आहेत आणि कॉंग्रेस पक्ष पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. असे म्हटले जात असले तरी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कंबर …
मतदारांना किती आश्वासने द्यावीत आणि किती सवलतींचे आमिष दाखवावेत याला काही मर्यादा आहेत की नाही? मर्यादा असली पाहिजे परंतु आश्वासने …