विदर्भावर ठाम रहा
विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे तुकडे करणार नाही असे घोषित केले आहे. खरे म्हणजे […]
विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे तुकडे करणार नाही असे घोषित केले आहे. खरे म्हणजे […]
व्यंगचित्र ही एक फार वेगळी कला आहे. तिच्यातून ज्याची टिंगल केली जाईल त्यालासुध्दा हसू आले पाहिजे तरच ते व्यंगचित्र चांगले
यवतमाळ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि याबाबत कोणाचे मतभेद होण्याचे कारण नाही. कॉंग्रेसवाल्याचा पराभव कॉंग्रेसवालाच करू शकतो असे पूर्वी म्हटले
महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला बहुमत न मिळता भाजपची सरशी झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नरेंद्र मोदी आणि अमित शहा
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी हा केवळ सेनेचा अपप्रचार ! आणखी वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या प्रचारासाठी जोरदार फिल्डिंग लावल्यानंतर शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी यांना नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रीय प्रश्नांच्या संदर्भात
आगरी आणि मुस्लिम समाजबहूल मतदारसंघ असलेला कळवा-मुंब्रा यामध्ये यंदाच्याविधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. यंदाच्या निवडणुकीत
कळवा-मुंब्रा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर अनेक आव्हाने ! आणखी वाचा
बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाकडे यावेळी सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढविणारे, एकेकाळी भारतीय जनता पक्षातूनच आमदार
सध्या निवडणुका आल्या आहेत आणि शिवाजी महाराजांचे नाव प्रचारात वापरले जात आहे. शिवसेना तर सातत्याने हे नाव वापरत आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात झालेल्या सभांमध्ये त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातली कटुता वाढत असतानाच
निवडणूक प्रचार जोरात सुरू झालेला आहे. प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. पण या धडाडणार्या तोफांच्या आवाजात सत्याचा आवाज क्षीण होऊ नये
विधानसभेचे चार मतदारसंघ असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात चार पैकी दोन मतदारसंघ म्हणजे उस्मानाबाद आणि उमरगा हे शिवसेनेकडे आहेत. तर उर्वरित दोन
विदर्भातील विधानसभा मतदारसंघांची संख्या ६२ आहे आणि या विभागात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. त्यामुळे विदर्भात भाजपाचे वर्चस्व पुन्हा सिध्द
सगळ्या मराठवाड्याचे नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष सध्या नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाकडे लागले आहे. या मतदारसंघातून गेल्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक
विधानसभा निवडणुकीतील सर्वात उत्सुकतेची लढत परळी विधानसभा मतदार संघात होत आहे. गोपीनाथ मुंडे यांची कन्या व विद्यमान आमदार पंकजा मुंडे
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभेचा निवडणूक प्रचार हा मंदावलेल्या अवस्थतेत असल्याचे चित्र आहे. ठाण्यात अनेक मतदार संघातपंचरंगी निवडणूक असल्याचे चित्र
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जनाधार नसलेले मुख्यमंत्री मानले जातात. महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांनी आदर्श प्रकरणात भ्रष्टाचार केला म्हणून त्यांच्या
एकेकाळी साखर कारखानदारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नगर जिल्हा बघता बघता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या हातातून सुटून भाजपा-शिवसेनेचा बालेकिल्ला बनत
जगभरातल्या मुस्लिमांचा एकच खलिफा नेमून खिलाफत स्थापन करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. विसाव्या शतकाच्या दुसर्या दशकात अशीच खिलाफत स्थापन करण्याचा