कोकण कॉंग्रेसच्या हातातून निसटणार का?
कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो आणि या तीन जिल्ह्यात मिळून विधानसभेच्या १५ जागा आहेत. कॉंग्रेसचे …
कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो आणि या तीन जिल्ह्यात मिळून विधानसभेच्या १५ जागा आहेत. कॉंग्रेसचे …
कॉंग्रेसचे नेते शशी थरुर हे नेमके काय रसायन आहे हे बर्याच लोकांना माहीत नाही. किंबहुना ते कॉंग्रेसच्या राजकारणात आले कसे, …
भारताच्या पूर्व किनार्यावर आदळून मोठे नुकसान करू पाहणारे महाविनाशकारी हुडहुड वादळ आंध्र प्रदेशात महाविनाशकारी न ठरता केवळ विनाशकारी ठरले आणि …
शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार पाकिस्तानातली विद्यार्थिनी मलाला युसूफझाई आणि बालकल्याणाच्या कामासाठी आयुष्य समर्पित केलेले कैलास सत्यार्थी यांना मिळून जाहीर झाला आहे. …
महाराष्ट्राच्या उत्तर भागातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार या पाच जिल्ह्यांवर भारतीय जनता पार्टीची मोठीच भिस्त आहे. कारण या …
१९९९ ते २०१४ या पंधरा वर्षांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकशाही आघाडीचे सरकार कार्यरत होते. केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त …
मराठवाड्यात आता राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे या दोन मित्रांची …
लातूर मतदारसंघात अमित देशमुख सहज विजयी होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती खोटी आहे. गेल्या निवडणुकीत ९० हजारांपेक्षा …
निवडणुकीच्या काळात केल्या जाणार्या मतदारांच्या चाचण्या या खर्याच मतदारांच्या मनाचा कौल दर्शवितात का असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. अशा …
अहमदनगर जिल्ह्यात मतदार नोंदणीची मोहीम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आल्याने १८ ते २२ वयोगटातील तब्बल अडीच लाखाहून अधिक नवमतदार आता प्रथमच …
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे हे एक होतील का असा प्रश्न विचारला जात आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून म्हणजे …
महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्यामुळे मुंबईचा कौल कोणाला मिळतो यावर राज्याची सत्ता कोणाच्या हातात येणार हे अवलंबून …
भारत आणि पाकिस्तान यांच्या चकमकींमध्ये नेहमी भारताला पडती बाजू घ्यावी लागते. कारण आपल्या देशात हा प्रश्न राजकीय पातळीवरून हाताळला जातो. …
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे भ्रष्टाचाराचे आणि शिक्षेचे प्रकरण साधारणतः सारखेच आहे. जयललिता यांना शिक्षा झालेली आहे. तशी लालूप्रसाद यांनासुध्दा …
चंद्रपूर जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहेत. त्यातील चंद्रपूर हा मतदारसंघ राखीव आहे, त्याशिवाय राजुरा, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर आणि वरोडा हे पाच …
भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे आणि या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सात विधानसभा मतदारसंघ आहेत. …
जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता. येथे आणीबाणीनंतर २००४ पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता …
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिष्ठेची लढत आणखी वाचा
विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला आहेच, परंतु या बालेकिल्ल्यात भाजपा आणि शिवसेनेचे सर्वाधिक वर्चस्व असलेला जिल्हा म्हणून बुलडाण्याचा उल्लेख केला जातो. …