पवारांची भविष्यवाणी
शरद पवार केन्द्रात कृषि मंत्री होते तेव्हा देशातली महागाई भरमसाठ वाढत होती. ती वाढत चालली की पत्रकार पवारांना ही महागाई …
शरद पवार केन्द्रात कृषि मंत्री होते तेव्हा देशातली महागाई भरमसाठ वाढत होती. ती वाढत चालली की पत्रकार पवारांना ही महागाई …
साखर कारखानदार अडचणीत आले की ऊस उत्पादकही अडचणीत येतात आणि मग सरकार अस्वस्थ होऊन त्यांच्या अडचणीचे निवारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी …
पाळमध्ये आलेले भूकंपाचे संकट तसे अनपेक्षित वाटत असले तरीही प्रत्यक्षात त्याचा अंदाज अगदीच नव्हता असे काही म्हणता येत नाही. उत्तराखंडात …
महाराष्ट्रातल्या दोन महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकांच्या निकालांची उत्सुकता आता संपली आहे. कारण त्या निकालांनी काही …
भारतात समृद्धी वाढत आहे ही गोष्ट खरी आहे पण त्या प्रमाणात भिकार्यांची संख्या काही कमी होत नाही. देशात श्रीमंतांची संख्या …
सध्या मुंंबईत आणि ठाण्यात इतकी बेकायदा बांधकामे झाली आहेत की, ती सगळी पाडायची म्हटले तर सरकारला फार तयारी करावी लागेल …
राहुल गांधी राजकारणात प्रभाव निर्माण करण्याचे तंत्र शिकण्यासाठी थायलंडला गेले होते. तिथून परत आल्यावर ते नेमके कसे वागतात या बाबत …
जनता परिवारातले सहा पक्ष एकत्र आल्याने भारतीय जनता पार्टीचे टेन्शन वाढले आहे. या जनता परिवातातल्या अर्धा डझन पक्षातले एक नेते …
नारायण राणे यांचा वांद्रे विधानसभा मतदारसंघातल्या पोट निवडणुकीत झालेला पराभव हा अनपेक्षित नाही पण तो त्यांना अनपेक्षित वाटत आहे म्हणूनच …
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला विकासाचा नकाशा कसा आहे हे दाखवायला १० वर्षे लावली. त्यासाठी विचार करायला लागल्यावर विकास घडवणे तर …
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर पाळत ठेवली होती. अशा बातमीने जणू काही भूकंप व्हावा असे वातावरण तयार …
केन्द्रातल्या मोदी सरकारला केवळ बड्या भांडवलदारांची काळजी आहे असा बोभाटा करणारांना सरकारने चोख उत्तर दिले असून आपल्याला देशातल्या लघुउद्योगांचेही महत्त्व …
महाराष्ट्र सरकार आणि या सरकारचा वकील यांच्यात समन्वय नसल्याचे उच्च न्यायालयात स्पष्ट झाले. सरकारमधला हा समन्वयाचा अभाव एखाद्या लहान सहान …
भारतातल्या समाजवादी नेत्यांच्या दिशाहीन राजकारणात आता एक नवे वाकडे वळण येत आहे. आजवर एकमेकांना पाण्यात पाहणारे समाजवादी आता एकत्र येऊन …
साहित्य संमेलन संपले की त्याने काय दिले असा सवाल करून चर्चा व्हायला लागतात. अशा चर्चांत प्रामुख्याने उखाळ्या पाखाळ्यांवरच भर असतो. …
भारताची अर्थव्यवस्था अजूनही शेतीवर अवलंबून आहे याचा प्रत्यय यायला लागला आहे. गेली चार वर्षे देशातल्या या वाढत्या बाजाराचे बरेच कौतुक …
पुण्यातल्या चौघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काल पुण्याच्या परिसरात एक निर्जन ठिकाणी वाटमारी करताना अटक करण्यात आली. हे चारही विद्यार्थी पुण्यातल्या एका …
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी आता सुटीवरून परत येणार आहेत. त्यांच्या येण्याने भारताच्या राजकारणात नक्की काय क्रांती होणार आहे हे …