पारधी समाजाची स्थिती
पारधी समाजाकडे आपण फार निष्ठुरतेने पहात असतो. मागे एकदा उस्मानाबाद जिल्ह्यात एका कॉंग्रेस नेत्याने गावकर्यांना सोबत घेऊन पारधी पेढी (वस्ती) …
पारधी समाजाकडे आपण फार निष्ठुरतेने पहात असतो. मागे एकदा उस्मानाबाद जिल्ह्यात एका कॉंग्रेस नेत्याने गावकर्यांना सोबत घेऊन पारधी पेढी (वस्ती) …
कै.गोपीनाथराव मुंडे यांना जाऊन आज बरोबर एक वर्ष झाले. राज्याच्या राजकारणावर त्याचा ठसा होता म्हणूनच त्यांच्या या पहिल्या स्मृतिदिनाच्या मोक्यावर …
केन्द्र सरकारने सर्व प्रकारच्या सेवांवरील सेवा करात १२.३६ वरून आता १४ टक्के एवढी वाढ केली आहे. ही वाढ असह्य आहे …
महाराष्ट्र हे राज्य शेतीत आघाडीवर आहे असे मानले जाते पण ही नेमकी कशी आहे हे पाहिले पाहिजे, महाराष्ट्रात देशातली सर्वाधिक …
अनेकदा माणसाचे मौन हे सातत्याने बोलण्यापेक्षा स्फोटक असते असे म्हणतात. आपले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे मौनी बाबा आहेत आणि फार …
उन्हाचा तडाखा, अंगाची लाही लाही आणि तापमानाचे विक्रम यात तसे नवे काही नाही. आपला देशच मुळात उष्ण कटिबंधावत असल्यामुळे तापमान …
भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर येऊन आता पहिले वर्ष पूर्ण झाले आहे. सरकार या वर्षाभरातल्या कामांचा आढावा घेताना मोठे दावे …
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने काल महिलांच्या संदर्भात काही क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. आता महिलांवर रात्रपाळीत काम न करण्याचे बंधन राहणार नाही. त्या …
भारताची लोकसंख्या १२० कोटी आणि दक्षिण कोरियाची लोकसंख्या साडे तीन कोटी. पण कोरिया हा देश भारतापेक्षा कितीतरी श्रीमंत आहे. त्याचे …
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा नायब राज्यपालांशी झालेला वाद आता राष्ट्रपतींच्या पुढे मांडला आहे. …
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा चीनचा दुसरा दौरा आताच संपला. या दौर्याचे भारताला आर्थिक आणि राजनैतिक लाभ काय झाला असा प्रश्न …
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांची मदत पाहिली आहे, ते माध्यमांच्या मदतीशिवाय नेता होऊ शकले नसते. त्यांनी माध्यमांची एक बाजू …
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की तो निर्दोषच असतो असे काही नाही. पण त्यावर टीका टिप्पणी करता कामा नये असे उगाच …
आमच्या देशात आता गरिबी संपली आहे असे आपल्या सरकारने जाहीर केले म्हणजे गरिबी संपते का ? गरिबी ही तर वस्तुस्थिती …
अखेर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्त झाल्या आहेत. त्यांच्यावरील खटले तामिळनाडूत चालल्यास त्यांची सुनावणी करणार्या न्यायमूर्तींवर …
केन्द्रातल्या सध्याच्या राजकारणामुळे राजकीय पक्षांच्या एका वेगळ्याच पैलूवर प्रकाश पडत आहे. या राजकीय पक्षांना देशापेक्षा आपला पक्ष मोठा वाटतो असे …
पैसा ही वस्तू जीवनासाठी जेवढी आवश्यक आहे तेवढीच ती सहजपणे तसेच कष्ट न करता मिळाली असेल तर तेवढीच माणसाचे अध:पतन …
भारतातल्या चार मोठ्या शहरात करण्यात आलेल्या लहान मुलांच्या आरोग्याच्या पाहणीत ३० टक्क्यांपेक्षाही अधिक विद्यार्थी श्वसनाच्या कसल्या ना कसल्या विकाराची शिकार …