चला सुटलो
पी.चिदंबरम यांनी २००४ साली वाजपेयी सरकारच्या हातातून अर्थव्यवस्थेची सूत्रे हाती घेतली तेव्हा आपल्या हातात एक सुदृढ अर्थव्यवस्था येत आहे असे …
पी.चिदंबरम यांनी २००४ साली वाजपेयी सरकारच्या हातातून अर्थव्यवस्थेची सूत्रे हाती घेतली तेव्हा आपल्या हातात एक सुदृढ अर्थव्यवस्था येत आहे असे …
सोलापूर जिल्ह्यातला माढा मतदारसंघ हा महायुतीतल्या पाच पक्षांमध्ये वादाचा मुद्दा होऊन बसला आहे. अजून तरी या महायुतीने जागा वाटपाची चर्चा …
गेल्या काही वर्षांपासून लोकसभेच्या कमीत कमी बैठका होत आहेत आणि लोकसभेचे कामकाजसुध्दा म्हणाव्या त्या गांभिर्याने होत नाहीत असे आरोप सातत्याने …
अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर दिल्लीत सरकार स्थापन केले तेव्हाच त्यांची काही गणिते ठरलेली होती. ज्या कॉंग्रेसच्या विरोधात आपण लढत …
आपल्या देशातल्या राजकारणामध्ये विविध प्रकारच्या विचारसरणीचा संघर्ष चाललेला असतो असे आपण मानतो. परंतु प्रत्यक्षात हा विचारसरणींचा संघर्ष नसून विविध प्रकारच्या …
क्रिकेटच्या सामन्यात मॅच किक्सिंग होत असते तसे राजकारणात सुद्धा होत असते. खरे म्हणजे राजकारणातले फिक्सिंग क्रिकेटच्याही आधी सुरू झालेली आहे. …
रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपले हंगामी अंदाजपत्रक जाहीर केले असून त्यात ७३ नव्या गाड्या घोषित केल्या आहेत. त्यातल्या बर्याच गाड्यांचा …
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या गॅसच्या दराच्या निमित्ताने भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना आव्हान दिले आहे. भारताच्या …
न्यायमूती मुकूल मुद्गल यांच्या समितीच्या अहवालाने केवळ श्रीनिवासन, मयप्पन, राज कुंद्रा हेच उघडे पडले आहेत असे नाही तर मुंंबई पोलीससुध्दा …
येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत जागांचे वाटप कसे करावे यावरून झालेल्या वादात तोडगा काढण्यात आला असून त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसला …
आपल्या देशाचे राजकारण अजूनही मतपेढ्यांच्या हिशेबातून मुक्त होत नाही आणि राजकारणी नेत्यांना त्यांचा लाभ घेण्याचा मोहही आवरत नाही. हिदूं आणि …
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर सुरू असलेले पण राज्य सरकारने स्थगिती मागितल्यामुळे स्थगित झालेले खटले पुढे चालू ठेवण्याचा म्हणजेच …
आंध्र प्रदेशातील राजकारणाचा कॉंग्रेसला फार मोठा फटका बसणार आहे. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशातून कॉंग्रेसचे ३६ खासदार निवडून आले …
निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनीही मतदारांना आकृष्ट करणार्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. साधारणत: कोणत्याही …
जगातील अग्रगण्य संगणक कंपनी मायक्रोसॉफ्ट ही आता एका भारतीयाच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणार आहे. त्या भारतीयाचे नाव आहे सत्य नाडेला. सत्य …
आम आदमी पार्टीचे सरकार स्वतःच्या वर्तनाने विश्वासार्हता गमावत आहे आणि ते सरकार पडावे म्हणून कॉंग्रेसचे नेते केवळ डावपेचच आखत आहेत …
महाराष्ट्रातल्या दहावी-बारावीच्या परीक्षांवर संप आणि बहिष्काराचे सावट पसरले आहे. गेल्या वर्षी याच दिवसात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी संप केला होता आणि …
कॉंग्रेस पक्षाच्या दोन मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एकाच दिवशी चपराकीच्या दोन घटना घडल्या. एका घटनेत मुख्यमंत्र्यांनी एका कार्यकर्त्याला चपराक लगावली तर दुसर्या …