निवडणुकीच्या तोंडावर शिमगा
भाजपा आणि शिवसेना युतीमध्ये शिमग्याच्या तोंडावर जी शब्दांची देवाणघेवाण सुरु आहे ती ऐकून लोकांची करमणूक होत आहे आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीचे …
भाजपा आणि शिवसेना युतीमध्ये शिमग्याच्या तोंडावर जी शब्दांची देवाणघेवाण सुरु आहे ती ऐकून लोकांची करमणूक होत आहे आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीचे …
आपण देशाचा पंतप्रधान व्हावे म्हणून शरद पवार, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार इत्यादी नेते त्या खुर्चीवर नजर खिळवून बसले आहेत. …
पुणे – पुण्यात पुणे शहर, शिरूर, बारामती आणि मावळ असे चार लोकसभेचे मतदारसंघ येतात. यापौकी बारामती, मावळ आणि शिरूर या …
आम आदमी पार्टीने तिच्या स्थापनेच्या पहिल्या काही दिवसांत लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या पण अरविंद केजरीवाल हे किती पोरकटपणा करतात …
छत्तीसगडमध्ये २०१३ भीषण घटनेनंतर पुन्हा एकदा माओवादी सक्रिय झाले आहेत. माओवादी चळवळीचे एक वैशिष्ट्य असे की, एक हल्ला केल्यानंतर बरेच …
पुणे/ विशेष प्रतिनिधी-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला. त्याचवेळी पुण्यात भाजपच्या उमेदवाराच्या …
काँग्रेस, भाजपच्या उमेदवारांच्या नावावरून स्पष्ट होईल मनसेची भूमिका आणखी वाचा
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसैनिकांनी काल मारहाण केली. ते पक्षांतर करून कॉंग्रेसमध्ये गेले …
आपल्या देशातले भ्रष्ट राजकारणी दोन प्रकारची कवचे वापरून राजकारणात उजळ माथ्याने फिरत होते. पहिले कवच होते अपिलाचे आणि दुसरे कवच …
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष शिवसेना आणि भाजपाची मते खातो म्हणून त्याला आपल्या महायुतीत घ्यावे आणि कॉंग्रेस विरोधी मतांची फूट …
भारतीय जनता पार्टीचे नेते आपला पक्ष भ्रष्टाचाराच्या बाबतीत अगदी सोवळा असल्याचा आव आणत असतात. तत्त्वाचे राजकारण करत असल्याचा दावा करीत …
दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराने स्त्रियांवरील अत्याचाराचा विषय ऐरणीवर आला. या निमित्ताने दिल्लीत तर सारी तरुणाई रस्त्यावर आली. बलात्कार करणार्यांना अधिक कडक …
भारताच्या लोकसभेची निवडणूक ही आता राष्ट्रीय घटना राहिलेली नाही तर ती जागतिक घटना झालेली आहे. कारण भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीत काय …
गेल्या दोन वर्षांपासून सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू होती. कारण मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील दुसर्या सरकारचे कारभारावरचे नियंत्रण सैल झाल्यामुळे …
आंध्र प्रदेशाचे विभाजन होऊन तेलंगणाची निर्मिती करण्यात आली. तेव्हा राज्य निर्मितीच्या या प्रक्रियेमध्ये निरनिराळ्या पक्षांनी निरनिराळ्या भूमिका घेतल्या. आता राज्य …
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या की सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेशाकडे लागून राहते. कारण जो उत्तर प्रदेश जिंकतो तो देशाचे राज्य मिळवू …
सध्या देशात अकरा राज्यांना हा दर्जा मिळालेला आहे. पूर्वी आसाम नागालँड आणि जम्मू काश्मीर या तीन राज्यांना हा दर्जा होता …
महाराष्ट्र असो की अन्य कोणतेही राज्य सरकार असो त्यांच्यातर्फे नेमल्या जाणार्या समित्यांकडून केली जाणारी चौकशी यांचे पुढे काय होते हे …
मराठा समाजाला द्यावयाच्या आरक्षणाचा विषय इतका चिघळला आहे की कधी काळी या लोकांना खरोखर आरक्षण मिळेल की नाही शंका वाटते. …