पक्षांतराचे सत्र
महाराष्ट्रात पवार आणि मुंडे कुटुंबियांचा उभा दावा तयार झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय यांना पवारांनी फोडले आणि राष्ट्रवादीत …
महाराष्ट्रात पवार आणि मुंडे कुटुंबियांचा उभा दावा तयार झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय यांना पवारांनी फोडले आणि राष्ट्रवादीत …
पुणे (विशेष प्रतिनिधी) – पुण्यात जोरदार रंगपंचमी तरूणांनी साजरी केली. याच रंगपंचमीच्या दिवशी काँग्रेसच्या दोन गटात राजकीय रंगपंचमी बघायला मिळाली. …
भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची वाराणसीतली उमेदवारी हा कॉंग्रेससाठी चिंतेचा विषय झाला आहे. खरे म्हणजे वाराणसीतल्या या …
महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये नागपूरची निवडणूक हीसुध्दा लक्षणीय ठरणार आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी या मतदार संघात …
आपल्या देशातली एकेक निवडणूक वरचेवर खर्चिक होत चालली आहे. लोकांच्या हातात पैसा जास्त येत आहेे. त्यातला बराच पैसा इझी मनी …
एखादा नेता राजकारणातून निवृत्त होतो किंवा त्याचे निधन होते तेव्हा त्याची संपत्ती, जमीन, शेअर्स, सोनेनाणे, विविध कंपन्यातली भागीदारी या सगळ्याचा …
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये काही मतदारसंघातील लढती विलक्षण रंगणार आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यातल्या माढा मतदारसंघातील लढत सर्वाधिक लक्षणीय आणि नाट्यमय ठरणार …
भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वांपेक्षा वेगळा आहे असा दावा या पक्षातर्फे केला जात असतो पण आता तो राहिलेला नाही. …
काल राहुल नॉर्वेकर यांनी शिवसेनेचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवारांनी त्यांना पक्षात प्रवेेश तर दिलाच पण लगेच मावळची …
तिरुअनंतपुरम् – भारतात आता आतापर्यंत डाव्या आघाडीच्या हातात पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा ही तीन राज्ये होती. त्रिपुरा हे छोटे …
भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष असल्यामुळे मुस्लीम मतदार त्याच्यापासून फटकून राहतात आणि त्याचा हा एक फार मोठा दोष आहे. …
उत्तर प्रदेशाच्या वाराणसी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी हे सातत्याने निवडून येत होते. परंतु आता …
महाराष्ट्रातील गारपिटीच्या संकटाला १५ दिवस होऊन गेले. परंतु गारपिटीमुळे पुरता उद्ध्वस्त झालेला आणि उघड्यावर पडलेला शेतकरी कसा जगत असेल, काय …
आंध्र प्रदेशाचे विभाजन केल्यामुळे सीमांध्र भाग कॉंग्रेसच्या हातातून निसटला आहे, परंतु सीमांध्र भाग निसटला तरी चालेल, निदान तेलंगणा तरी आपल्या …
देशातले सगळे राजकीय पक्ष नीतीमत्त्वाच्या गोष्टी बोलतात पण भ्रष्टाचारासमोर नांगी टाकतात. त्यांनी जनतेला माहितीचा अधिकार दिला आहे आणि त्यातून आपण …
राहुल गांधी हे नरेन्द्र मोदी यांच्यावर हिटलर असल्याचा आरोप केला आहे पण हिटलर ही पदवी या देशात कोणाला छान शोभत …
नवी दिल्ली – २०१४ सालची लोकसभेची निवडणूक सर्वाधिक खर्चिक ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्वतंत्र भारतातल्या यापूर्वीच्या निवडणुका …
पाटणा – बिहार प्रदेश कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षांनी कॉंग्रेसचा त्याग करून लोक जनशक्ती पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेस आणि लालूंचा राजद …
राजदच्या मुस्लीम – यादव कॉंम्बिनेशनला भाजपाचा धक्का आणखी वाचा