दलालांच्या मक्तेदारीला सुरुंग
केंद्र सरकारने कांदे आणि बटाटे ही दोन पिके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कचाट्यातून मुक्त केली असून शेतकर्यांना आपले हे दोन …
केंद्र सरकारने कांदे आणि बटाटे ही दोन पिके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कचाट्यातून मुक्त केली असून शेतकर्यांना आपले हे दोन …
केंद्र सरकार दरवर्षी संघ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक परीक्षा घेते आणि त्यातून सनदी अधिकार्यांच्या जागा भरते. तीन प्रकारच्या …
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नेमण्याच्या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे नियुक्ती मंडळ (कॉलेजियम) आणि केंद्र सरकार यांच्यात निर्माण झाल्याचे दृश्य दिसत आहे. केंद्रातले …
देशभरात कांदा आणि बटाट्यांनी भाव खायला सुरुवात केली आहे. खरे म्हणजे कॉंग्रेसच्या सरकारच्या कार्यकाळात कांदा ८० ते १०० रुपयांपर्यंत गेला …
महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. परंतु या दोन्ही घोषणांची अधिसूचना अजून जारी झालेली …
माहेश्वरी अर्थात मारवाडी समाजाने जवळ भांडवल नसतानाही व्यापार-उद्योग वाढवून समाजात आपले स्थान कसे उंचावले हे आपण पाहिले आहे. या क्षेत्रातला …
भारताची अर्थव्यवस्था पावसावर अवलंबून असते असे म्हटले जाते. त्यामुळे जून महिना उजाडला की, केवळ शेतकरीच नाही तर देशाचे अर्थमंत्रीसुध्दा आभाळाकडे …
लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांना लोकसभेत कसे वागावे आणि लोकसभेच्या कामकाजाविषयीचे कायदे काय आहेत याचे ज्ञान देण्यासाठी भाजपाने एक कार्यशाळा सूरजकुंड …
कॉंग्रेस पक्षाला सध्या फार वाईट दिवस आले आहेत. केन्द्रात या पक्षाच्या पराभवाच्या कारणावरून वाद जारी आहेत. ती कारणे नेमकेपणाने पुढे …
भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) या संस्थेने १९६२ साली थुंबा येथे अंतराळ संशोधनाच्या कामाला सुरूवात केली. तेव्हा थुंबा या गावाजवळ …
शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेवरून सुरू झालेला वाद बघून मनात एक असा प्रश्न निर्माण होतो की, हिंदू धर्माची ध्वजा अमेरिकेत फडकविणारे स्वामी …
कॉंग्रेसच्या पराभवामागे नेमके काय कारण आहे याचा अजून तरी पत्ता लागलेला नाही कारण कॉंग्रेसच्या नेत्यांना ते शोधायचेच नाही. काल एका …
राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे साधूंची टोळी नव्हे. साधू किंवा संत ज्या प्रकारचे समाजाच्या हिताचे काम करत असतात तशा कामाची आमच्याकडून अपेक्षा …
पुणे जिल्ह्याच्या निसर्गरम्य परिसरात लवासा सिटी वसविण्यात आली आहे. तिचे काम सुरू असताना तिच्यावर भरपूर टीका झाली. परंतु ते काम …
हिंदू धर्मीय लोक गायीला देवता मानतात. तिची पूजा करतात, तिच्या मूत्राचे प्राशन करतात. हा शुद्ध वेडेपणा आहे असे स्वातंत्र्यवीर सावरकर …
स्वित्झर्लंडच्या २८३ बँकांमध्ये ज्या भारतीयांची काळी संपत्ती जमा झाली आहेत त्यांची नावे उघड करण्यास स्वित्झर्लंडच्या सरकारने अनुमती दिली आहे. भारतीय …
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलून त्याजागी नवा मुख्यमंत्री नेमण्याच्या चर्चा जोरात सुरू होत्या. याबाबत खुद्द चव्हाणांनाच विचारले तेव्हा त्यांनी …
रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वेच्या तिकिटाच्या दरात १४.५ टक्के तर मालवाहतुकीच्या दरात सहा टक्के वाढ जाहीर केली आहे. गेल्या …