आंदोलनाचे शास्त्र
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) चे चेअरमन म्हणून गजेन्द्र चौहान यांची नेमणूक झाल्यापासून या संस्थेतले विद्यार्थी त्यांच्या नेमणुकीच्या विरोधात संपावर …
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) चे चेअरमन म्हणून गजेन्द्र चौहान यांची नेमणूक झाल्यापासून या संस्थेतले विद्यार्थी त्यांच्या नेमणुकीच्या विरोधात संपावर …
मुली अभ्यासात पुढे असतात ही बाब आता प्रकर्षाने पुढे आली आहे. दरसाल दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागले की ही …
महाराष्ट्र शासनाने एलबीटी कर हटवला आहे. तसे करणे अपरिहार्य होते कारण पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात तसे आश्वासन दिले …
आपल्या देशात आता डिजिटल इंडियाचे नारे गाजत आहेत. कारभाराचे संगणकीकरण करण्यातून हे साध्य होईल. एका मोठ्या खात्याचे संगणकीकरण करण्यातून काय …
आपल्या देशात लोकशाही आहे. ज्याला जे वाटेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. पण आपल्या या विचार स्वातंत्र्याच्या कल्पनेत एक विकृती आहे. …
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मौन व्रताशी किती निकटचा संंबंध आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्या स्वत: जनरला नॉलेज …
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी २० मिनिटे ताटकळवले म्हणून अजित पवार यांना इतका राग आला की, त्यांनी या अधिकार्याची …
महाराष्ट्रात चिक्की प्रकरण गाजवून फडवणीस सरकारची नाचक्की करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबल कसली आहे पण त्यासाठी करावा लागणारा त्यांचा गृहपाठ एवढा …
१९९३ सालच्या मुंबईतल्या बॉंबस्फोटांतील प्रमुख आरोपींपैकी एक असलेला आरोपी याकूब मेमन याला अखेर फासावर लटकवण्यात आले. त्याच्या फाशीच्या शेवटच्या टप्प्यात …
कांद्याने डोळ्याला पाणी येते हे सर्वांना माहीत आहे पण तो भावाच्या बाबतीत नेहमीच अति महाग आणि अति स्वस्त अशा दोन …
राज्यातल्या ड वर्ग महानगर पालिकांच्या हद्दीत जकात कर रद्द करून स्थानिक कर लावण्यात आला होता. जकात रद्द करण्याची मागणी करणार्या …
महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाने गुंगारा दिला आहे पण मुंबई आणि कोकणात पावसाने चांगली हजेरी लावून आता विश्रांती घेतली आहे. पावसाने …
डॉ. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्य असे की, त्यांच्यावर आजपर्यंत कोणीही एका शब्दानेही ट टीका केलेली नाही. खरे तर …
महाराष्ट्र हे शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर असलेले राज्य समजले जाते. पण राज्यातल्या २ हजाराहूनही अधिक गावांना शाळाच नाहीत. ही वस्तुस्थिती उच्च …
भारताच्या गेल्या १०० वर्षांच्या जडणघडणत सिंहाचा वाटा असलेल्या नेमक्या १०० लोकांची यादी केली तर त्या यादीत डॉ. अब्दुल कलाम हे …
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यामुळे आता विशेष सावधानतेची गरज निर्माण झाली आहे कारण त्यातून आता पंजाबात दहशतवादी कारवाया …
लालू प्रसाद, नितीशकुमार आणि मुलायमसिंग यादव यांनी एकत्र येऊन जनता परिवार निर्माण केला आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्याचा …
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गेल्या काही दिवसांत शिक्षणातल्या काही जुन्या रोगांवर इलाज करण्याचे विचार बोलून दाखवायला सुरूवात केली …