कृषी

शेतीत सरकारी गुंतवणूक वाढणे आवश्यक

इ. स. २०२२ पर्यंत भारतातल्या शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीत खाजगी आणि सरकारी गुंतवणूक वाढली पाहिजे असे या संबंधात नेमण्यात …

शेतीत सरकारी गुंतवणूक वाढणे आवश्यक आणखी वाचा

शेतकऱ्यांना प्रति लिटर मुत्रासाठी मिळणार एक रूपया !

नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात प्रत्येक तहसील पातळीवर युरिन बँक स्थापन करण्याचा सल्ला …

शेतकऱ्यांना प्रति लिटर मुत्रासाठी मिळणार एक रूपया ! आणखी वाचा

पाणी जिरवणे हाच उपाय

महाराष्ट्रामध्ये यंदा दुष्काळाची हाकाटी होत आहे. परंतु महाराष्ट्रालाच दुष्काळाचे हे संकट का जाणवत आहे याचा विचार आपण कधी केला आहे …

पाणी जिरवणे हाच उपाय आणखी वाचा

सेंद्रीय शेतीद्वारे भरघोस उत्पादन

“नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला शेतमाल अलिकडे दुर्मिळ झाला आहे. विविध प्रकारच्या रासायनिक औषधांचा वापर करून पिकविलेले धान्य तथा भाजीपालाच आज वापरावा …

सेंद्रीय शेतीद्वारे भरघोस उत्पादन आणखी वाचा

शेतकर्‍यांचे धोरण ओळखा

आंध्र प्रदेशातले पूर्व आणि पश्चिम गोदावरी हे दोन जिल्हे म्हणजे तांदळाचे कोठार. भारतात तांदळाच्या उत्पन्नाच्या बाबतीत आंध्र आणि पंजाब ही …

शेतकर्‍यांचे धोरण ओळखा आणखी वाचा

घ्या तांदळाचा खोडवा

जगाची लोकसंख्या वाढत आहे आणि या वाढत्या संख्येला पुरेल एवढे धान्य पिकवण्याचे आव्हान जगातल्या सार्‍या संशोधकांच्या समोर उभे आहे. संकरित …

घ्या तांदळाचा खोडवा आणखी वाचा

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये आता शेतकऱ्यांचा थेट सहभाग

मुंबई: राज्यातील सरकारने सरपंच, महापौर, नगराध्यक्ष निवडीबाबतची जूनी पद्धत बदलून थेट जनतेतून ही पदे निवडण्याच्या निर्णयानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय …

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये आता शेतकऱ्यांचा थेट सहभाग आणखी वाचा

बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ ऑगस्टपर्यंत भरता येणार पीक विमा

मुंबई: बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. ज्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत पीक विमा भरला नसेल …

बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ ऑगस्टपर्यंत भरता येणार पीक विमा आणखी वाचा

पीकविम्याची जबाबदारी राज्य सरकारची, केंद्राने हात झटकले

नवी दिल्ली : पीकविम्याला मुदतवाढीचा चेंडू केंद्र सरकारने राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला असून पीकविम्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आपला वाटा …

पीकविम्याची जबाबदारी राज्य सरकारची, केंद्राने हात झटकले आणखी वाचा

पीक विमा भरल्यानंतर बँकेने वाटल्या चक्क ‘३२ जून२०१७’ तारीख असलेल्या पावत्या

बीड : एकीकडे शेतकरी पीक विम्याच्या बाबतीत संतप्त झाल्याचे सध्या पाहायला मिळत असताना दुसरीकडे बँक कर्मचारी गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे आज …

पीक विमा भरल्यानंतर बँकेने वाटल्या चक्क ‘३२ जून२०१७’ तारीख असलेल्या पावत्या आणखी वाचा

स्वावलंबन योग्यच पण…

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी देश डाळींच्या बाबतीत लवकरच स्वयंपूर्ण होईल असा विश्‍वास व्यक्त केला आहे. डाळींचे प्रगत बियाणे शेतकर्‍याला …

स्वावलंबन योग्यच पण… आणखी वाचा

उत्पादकता वाढवणे आवश्यक

महाराष्ट्रातल्या कृषी क्षेत्रातल्या समस्यांची खूप चर्चा केली जाते. परंतु या प्रश्‍नांच्या मुळाशी कोणी जात नाही. महाराष्ट्रातल्या शेतीचा खरा प्रश्‍न नापिकी …

उत्पादकता वाढवणे आवश्यक आणखी वाचा

शेतक-यांना जीएसटी परिषदेने दिली दिलासा देणारी बातमी

नवी दिल्ली – जीएसटी परिषदेने फर्टिलायजरवरील करात मोठ्या प्रमाणावर कपात केली असून १२ टक्क्यांवरून हा कर ५ टक्क्यांवर आणण्यात आला …

शेतक-यांना जीएसटी परिषदेने दिली दिलासा देणारी बातमी आणखी वाचा

शेतीत व्यावसायिकता आवश्यक

आपल्या देशातल्या शेती व्यवसायासमोर अनेक समस्या आहेत. या समस्या कधी नव्हे एवढ्या गुंतागुंतीच्याही झालेल्या आहेत. त्यावर नेमका उपाय काय या …

शेतीत व्यावसायिकता आवश्यक आणखी वाचा

मराठवाड्यातील आत्महत्या

शेतकरी वर्ग हतबल झालेला आहे. चारीकडून कोंडी झालेल्या अवस्थेत महाराष्ट्रातला शेतकरी संपावर गेला आहे. त्याच्या सगळ्या समस्यांवर संप हा उपाय …

मराठवाड्यातील आत्महत्या आणखी वाचा