उसाचे दर जाहीर
केंद्र सरकारने उसाची किमान हमी किंमत क्विंटलमागे २५ रुपयांनी वाढवून शेतकर्यांना दिलासा दिला आहे. यापूर्वीही केंद्र सरकार अशा प्रकारची किंमत …
केंद्र सरकारने उसाची किमान हमी किंमत क्विंटलमागे २५ रुपयांनी वाढवून शेतकर्यांना दिलासा दिला आहे. यापूर्वीही केंद्र सरकार अशा प्रकारची किंमत …
देशातल्या शेतकर्यांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सध्या आपला देश शेतकर्यासंबंधीच्या एका गंभीर पेचप्रसंगातून वाटचाल करत आहे. निसर्गाचे फटके आणि …
देशातल्या शेतकर्यांची परिस्थिती वरचेवर खालावत चालली आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत ही गोष्ट खरी आहे. परंतु शेतकर्यांच्या घसरत चाललेल्या …
शेतकर्यांच्या कर्जमाफीवर काल विधानसभेत झालेली चर्चा कशी मूळ मुद्याला सोडून होती हे सर्वांना समजले आहे. शेतकरी आणि शेती यांच्याशी संबंधित …
आपल्या देशात हरित क्रांती झाल्याचा दावा केला जातो. परंतु ती क्रांती केवळ गहू आणि तांदूळ या दोन पिकांच्या बाबतीतच झालेली …
मुंबई: शेतकऱ्यांना कृषिमालासह उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य पर्यटन …
बारामती : बारामतीमधील मळदयेथील तब्बल अडीच किलोचा आंबा कुतूहलाचा विषय ठरला असून येथील शेतकरी हनुमंत बिचकुले यांच्या शेताच्या बांधावर असणाऱ्या …
शेवटी देशातल्या शेतकर्यांसमोरच्या समस्यांवर उत्तर आहे तरी काय असा प्रश्न सध्या सर्वांनाच सतवायला लागला आहे. तो फार गुंतागुंतीचा प्रश्न आहे. …
मराठवाड्यातील नामवंत कवी इंद्रजित भालेराव यांनी काही वर्षांपूर्वी शेतकर्यांच्या हृदयाला हात घालत एक चांगली कविता केली होती. आत्महत्या करणार्या शेतकर्याच्या …
महाराष्ट्रातले सहकारी आणि खाजगी साखर कारखाने राज्यातल्या ऊस उत्पादकांची नेहमीच उसाच्या दराबाबत अडवणूक करीत असतात. राज्यातले साखर कारखाने हे वेगळ्या …
बटाट्याच्या सध्याच्या उत्पादनापेक्षा 150 पट अधिक बियाणे निर्माण करता येईल, असे बियाणे तयार करण्याचा प्रयत्न पंजाबमधील कृषितज्ज्ञ करत आहेत. विशेष …
जनुकीय बदल केलेल्या बियाणांनी देशात कृषि क्रांती होणार आहे पण काही प्रतिगामी लोकांनी अशा बियाणांना विरोध करून देशातल्या कृषि क्रांतीला …
कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रातीलतज्ज्ञांचे मत; सर्व सरकारांचे धोरण शेतीला मारक असल्याची टीकाही पुणे: जी एम (जनुकीय परिवर्तीत) तंत्रज्ञानामुळे पिकांची उत्पादकता …
‘तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या शाश्वत विकासासाठी व्हावा’ आणखी वाचा
मुंबई: राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली …
शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत मिळणार भरपाई आणखी वाचा
नवी दिल्ली – प्रत्येक भाजीत थोड्या मात्रात वापरण्यात येणार्या हींगचा वापर भारतात सर्वाधिक प्रमाणात केला जातो. जगभरात उत्पन्न होणार्या एकूण …
दुसरे महायुद्ध संपले तेव्हा नाही म्हटले तरी जगाला एक स्थैर्य प्राप्त झाले. कारण युद्धाने किती विध्वंस होतो हे जगाने अनुभवले …
नवी दिल्ली – केंद्र सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज माफ केले असून ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा …
मुंबई: भारतातून आयात होणाऱ्या काही भाज्यांवर तीन वर्षांसाठी युरोपीय समुदायाने घातलेली बंदी उठविली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. …