कृषी

उसाचे दर जाहीर

केंद्र सरकारने उसाची किमान हमी किंमत क्विंटलमागे २५ रुपयांनी वाढवून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. यापूर्वीही केंद्र सरकार अशा प्रकारची किंमत …

उसाचे दर जाहीर आणखी वाचा

शेतकर्‍यांच्या मूळावर

देशातल्या शेतकर्‍यांचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. सध्या आपला देश शेतकर्‍यासंबंधीच्या एका गंभीर पेचप्रसंगातून वाटचाल करत आहे. निसर्गाचे फटके आणि …

शेतकर्‍यांच्या मूळावर आणखी वाचा

बळीराजा संपावर

देशातल्या शेतकर्‍यांची परिस्थिती वरचेवर खालावत चालली आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत ही गोष्ट खरी आहे. परंतु शेतकर्‍यांच्या घसरत चाललेल्या …

बळीराजा संपावर आणखी वाचा

प्रश्‍न उत्पादकतेचा

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर काल विधानसभेत झालेली चर्चा कशी मूळ मुद्याला सोडून होती हे सर्वांना समजले आहे. शेतकरी आणि शेती यांच्याशी संबंधित …

प्रश्‍न उत्पादकतेचा आणखी वाचा

जनुकीय मोहरीला विरोध

आपल्या देशात हरित क्रांती झाल्याचा दावा केला जातो. परंतु ती क्रांती केवळ गहू आणि तांदूळ या दोन पिकांच्या बाबतीतच झालेली …

जनुकीय मोहरीला विरोध आणखी वाचा

एमटीडीसी करणार कृषी पर्यटनाचा प्रसार

मुंबई: शेतकऱ्यांना कृषिमालासह उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य पर्यटन …

एमटीडीसी करणार कृषी पर्यटनाचा प्रसार आणखी वाचा

बारामतीचा ‘वजनदार’आंबा

बारामती : बारामतीमधील मळदयेथील तब्बल अडीच किलोचा आंबा कुतूहलाचा विषय ठरला असून येथील शेतकरी हनुमंत बिचकुले यांच्या शेताच्या बांधावर असणाऱ्या …

बारामतीचा ‘वजनदार’आंबा आणखी वाचा

प्रक्रिया उद्योगाला चालना

शेवटी देशातल्या शेतकर्‍यांसमोरच्या समस्यांवर उत्तर आहे तरी काय असा प्रश्‍न सध्या सर्वांनाच सतवायला लागला आहे. तो फार गुंतागुंतीचा प्रश्‍न आहे. …

प्रक्रिया उद्योगाला चालना आणखी वाचा

जरा विकायला शिक

मराठवाड्यातील नामवंत कवी इंद्रजित भालेराव यांनी काही वर्षांपूर्वी शेतकर्‍यांच्या हृदयाला हात घालत एक चांगली कविता केली होती. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या …

जरा विकायला शिक आणखी वाचा

उसाच्या भावात दुजाभाव

महाराष्ट्रातले सहकारी आणि खाजगी साखर कारखाने राज्यातल्या ऊस उत्पादकांची नेहमीच उसाच्या दराबाबत अडवणूक करीत असतात. राज्यातले साखर कारखाने हे वेगळ्या …

उसाच्या भावात दुजाभाव आणखी वाचा

हवेत तयार होत आहे बटाट्याचे सुधारित बियाणे

बटाट्याच्या सध्याच्या उत्पादनापेक्षा 150 पट अधिक बियाणे निर्माण करता येईल, असे बियाणे तयार करण्याचा प्रयत्न पंजाबमधील कृषितज्ज्ञ करत आहेत. विशेष …

हवेत तयार होत आहे बटाट्याचे सुधारित बियाणे आणखी वाचा

बीटी कॉटनच्या नव्या जाती

जनुकीय बदल केलेल्या बियाणांनी देशात कृषि क्रांती होणार आहे पण काही प्रतिगामी लोकांनी अशा बियाणांना विरोध करून देशातल्या कृषि क्रांतीला …

बीटी कॉटनच्या नव्या जाती आणखी वाचा

‘तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या शाश्वत विकासासाठी व्हावा’

कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रातीलतज्ज्ञांचे मत; सर्व सरकारांचे धोरण शेतीला मारक असल्याची टीकाही पुणे: जी एम (जनुकीय परिवर्तीत) तंत्रज्ञानामुळे पिकांची उत्पादकता …

‘तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या शाश्वत विकासासाठी व्हावा’ आणखी वाचा

शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत मिळणार भरपाई

मुंबई: राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली …

शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत मिळणार भरपाई आणखी वाचा

देशात पहिल्यांदाच होणार हींगची शेती

नवी दिल्ली – प्रत्येक भाजीत थोड्या मात्रात वापरण्यात येणार्‍या हींगचा वापर भारतात सर्वाधिक प्रमाणात केला जातो. जगभरात उत्पन्न होणार्‍या एकूण …

देशात पहिल्यांदाच होणार हींगची शेती आणखी वाचा

हरित क्रांतीची नवी दिशा

दुसरे महायुद्ध संपले तेव्हा नाही म्हटले तरी जगाला एक स्थैर्य प्राप्त झाले. कारण युद्धाने किती विध्वंस होतो हे जगाने अनुभवले …

हरित क्रांतीची नवी दिशा आणखी वाचा

सरकारने माफ केले पीककर्जावरील ६६० कोटींचे व्याज

नवी दिल्ली – केंद्र सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज माफ केले असून ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा …

सरकारने माफ केले पीककर्जावरील ६६० कोटींचे व्याज आणखी वाचा

भारतीय भाज्यांवरील बंदी युरोपीय समुदायाने उठवली

मुंबई: भारतातून आयात होणाऱ्या काही भाज्यांवर तीन वर्षांसाठी युरोपीय समुदायाने घातलेली बंदी उठविली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. …

भारतीय भाज्यांवरील बंदी युरोपीय समुदायाने उठवली आणखी वाचा