मौनीबाबांची वाणी
अनेकदा माणसाचे मौन हे सातत्याने बोलण्यापेक्षा स्फोटक असते असे म्हणतात. आपले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे मौनी बाबा आहेत आणि फार …
अनेकदा माणसाचे मौन हे सातत्याने बोलण्यापेक्षा स्फोटक असते असे म्हणतात. आपले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे मौनी बाबा आहेत आणि फार …
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग भारताच्या इतिहासामध्ये आपला बरा वाईट कसा का असेना पण ठसा उमटवून आता निवृत्त होत आहेत. येत्या …
ढाका – भारत-बांगलादेश यांच्यातील तिस्ता पाणी वाटप समस्येवर तोडगा काढण्यासाठी दृष्टिक्षेपात आलेल्या कराराच्या अपयशास ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा आरोप बांगला …
नरेन्द्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांशी सूडबुद्धीने वागणार नाही असे आश्वासन दिले आहे. खरे तर त्यांनी सत्तेवर आल्यानंतर रॉबर्ट …
प्रियंका गांधी-वड्रा यांनी गेला आठवडा चांगलाच गाजवला. त्यांनी अमेथी आणि रायबरेली या दोनच मतदारसंघात प्रचार केला पण तो ज्या तडफेने …
भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरंेंद्र मोदी यांची भाजपाने पंतप्रधानपदाची उमेदवार म्हणून निवड केली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी …
निवडणुकीचे निकाल लागण्यास अजून तीन आठवडे आहेत, पण त्या निकालाच्या वेगवेगळ्या शक्यता गृहित धरून राजकीय नेत्यांची गणिते मांडली जायला लागली …
काही लोक शब्दाने बोलत नाहीत. कृतीने बोलतात. नरसिंहराव शब्दाने बोलत नव्हते पण कार्याने बोलत होते. त्यांनी मोजकेच बोलून भारताच्या अर्थव्यवस्थेला …
नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे मौन बाळगत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असला तरी त्यांनी गेल्या दहा वर्षात एक …
पंतप्रधानांची हजार भाषणे ;पण संसदेत पाच वर्षे ‘मौन ‘ ! आणखी वाचा
कॉंन्ग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या जाहीर सभांत उद्योगपतींना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. काही वर्षांपूर्वी भारतात समाजवादी अर्थव्यवस्था राबवली …
देशात मुक्त अर्थव्यवस्थेचा अंमल सुरू झाला तेव्हा मनमोहन सिंग हे अर्थ मंत्री होते पण या अर्थव्यवस्थेशी निगडित अंदाजपत्रक जास्तीत जास्त …
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आजवर निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली नव्हती पण आता ते या आघाडीवर कार्यरत झाले आहेत आणि …
कॉंग्रेसचा जाहीरनामा युवराजांच्या नेतृत्वाखाली तयार झाला. तो त्यांनीच जाहीर केला. आता त्यात पहिल्या शेभर दिवसांत महागाई कमी करण्याचे वचन दिले …
निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी उमेदवार आयात केले जातात किंवा काही नेत्यांनी सुरक्षित मतदारसंघात हमखास निवडून आणण्यासाठी उभे केले जाते. ती …
पुणे – जगातील सर्वात मोठी निरनिराळ्या व्याधींची नियंत्रणासाठी वापरली जाणारी लस निर्माण करणारी सिरम इंस्टिट्यूट स्थापन करणारे त्याच प्रमाणे लस …
भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष असल्यामुळे मुस्लीम मतदार त्याच्यापासून फटकून राहतात आणि त्याचा हा एक फार मोठा दोष आहे. …
मुंबई: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त …
पणजी- देशातील पहिली भारतीय महिला बँक पुढच्या आर्थिक वर्षात देशभरात ५५ नवीन शाखा सुरू करणार आहे. पणजी येथील महिला बँक …