एनआरसी

चिथावणीखोर भाषणांमुळे अभिनेत्री स्वरा भास्करच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

कानपूर : गेल्या काही दिवसांपासून विविध व्यासपीठांवरुन बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर केंद्र सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायदा आणि एनपीआर, एनआरसी विरोधात …

चिथावणीखोर भाषणांमुळे अभिनेत्री स्वरा भास्करच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल आणखी वाचा

महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही सीएए कायदा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला नागरिकत्व सिद्ध करणे हे केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाईल, त्यामुळे मी …

महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही सीएए कायदा आणखी वाचा

मनसेचा मोर्चा हा CAA आणि NRC च्या समर्थनासाठी नाही – राज ठाकरे

मुंबई : 23 जानेवारीच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केल्यानंतर CAA आणि …

मनसेचा मोर्चा हा CAA आणि NRC च्या समर्थनासाठी नाही – राज ठाकरे आणखी वाचा

वंचित बहुजन आघाडीचा आज महाराष्ट्र बंद

मुंबई – वंचित बहुजन आघाडीने आज सीएए, एनआरसी आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सुमारे २५ …

वंचित बहुजन आघाडीचा आज महाराष्ट्र बंद आणखी वाचा

अबू आजमींनी मागितला मोदींच्या आईच्या जन्माचा पुरावा

मुंबई : सध्या देशभरात नागरिकत्व संशोधन कायद्यावरुन वादंग सुरू असतानाच महाराष्ट्रातील राजकारण विविध नेत्यांच्या वक्तव्यामुळे ढवळून निघाले आहे. देशाचे पंतप्रधान …

अबू आजमींनी मागितला मोदींच्या आईच्या जन्माचा पुरावा आणखी वाचा

राज्यात नाही होणार एनआरसीची अंमलबजावणी – जितेंद्र आव्हाड

ठाणे – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत बोलताना राज्यात एनआरसीची अंमलबजावणी देणार नाही, हा माझा शब्द असल्याचे प्रतिपादन …

राज्यात नाही होणार एनआरसीची अंमलबजावणी – जितेंद्र आव्हाड आणखी वाचा

सरत्या वर्षामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी

आपल्यापैकी सर्वांनाच डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सरत्या वर्षांला निरोप देण्याचे आणि आगामी वर्षांच्या स्वागताचे वेध लागतात. नव्या गोष्टींचा आरंभ करतानाही काही …

सरत्या वर्षामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी आणखी वाचा

ट्रोलिंगला वैतागून जावेद जाफरीने सोडला ट्विटरचा ‘नाद’

देशभरातील विविध राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आणि समर्थनात आंदोलने सुरू आहेत. तर केंद्र सरकार अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सांगत …

ट्रोलिंगला वैतागून जावेद जाफरीने सोडला ट्विटरचा ‘नाद’ आणखी वाचा

आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू होणार नाही ; जगनमोहन रेड्डी

अमरावती – आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू होणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे. रेड्डी काडपा …

आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू होणार नाही ; जगनमोहन रेड्डी आणखी वाचा

CAA आणि NRC हे दोन्ही कायदे मुस्लिमांवर अन्याय करणारे

लेखक चेतन भगत यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून हल्ला केला आहे. चेतन भगत यांनी सुधारित …

CAA आणि NRC हे दोन्ही कायदे मुस्लिमांवर अन्याय करणारे आणखी वाचा

भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगला नागरीकांची यादी द्या

नवी दिल्ली – भारतात बेकायदेशीर वास्तव्यास असणाऱ्या आपल्या नागरीकांची यादी बांगलादेशने मागितली आहे. बेकायदेशीर रित्या वास्तव्याला असणाऱ्या आमच्या नागरीकांची यादी …

भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगला नागरीकांची यादी द्या आणखी वाचा

संपूर्ण देशभरात लागू होणार एनआरसी – अमित शहांची राज्यसभेत घोषणा

नवी दिल्ली – संपूर्ण देशभरात एनआरसी लागू केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज संसदेत केली. …

संपूर्ण देशभरात लागू होणार एनआरसी – अमित शहांची राज्यसभेत घोषणा आणखी वाचा

एनआरसीवरून रंजन गोगोईंनी मीडियाला फटकारले

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी आसाम नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) वरून माध्यमांना चांगलेच फटकारले आहे. ‘पोस्ट कॉलोनियल …

एनआरसीवरून रंजन गोगोईंनी मीडियाला फटकारले आणखी वाचा

2021 च्या जनगणनेनंतर देशभर लागू होईल एनआरसी

नवी दिल्ली – 2021च्या राष्ट्रीय जनगणनेनंतर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनआरसी) टप्प्याटप्प्याने देशभरात लागू केली जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत सहाय्यक …

2021 च्या जनगणनेनंतर देशभर लागू होईल एनआरसी आणखी वाचा

आसामनंतर बंगालमध्ये एनआरसीचा धमाका

राष्ट्रीय नागरिक नोंदवही किंवा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा (एनआरसी) मुद्दा आसाम राज्यात खूप गाजला. त्यानंतर आता हा मुद्दा पश्चिम बंगालच्या …

आसामनंतर बंगालमध्ये एनआरसीचा धमाका आणखी वाचा

आता आसामनंतर महाराष्ट्रातही एनआरसी, मुंबईत बनणार नजरकैदेचे केंद्र

राज्यातील गृह विभागाने नवी मुंबईच्या योजना प्राधिकरणाला पत्र लिहून जमिनीची मागणी केली आहे. या जमिनीवर बेकायदेशीररित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी …

आता आसामनंतर महाराष्ट्रातही एनआरसी, मुंबईत बनणार नजरकैदेचे केंद्र आणखी वाचा

एनआरसी – अस्वस्थतेचे राजकारण पुन्हा जोरात

राष्ट्रीय नागरिक नोंदवही म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजनचा (एनआरसी) मुद्दा गेल्या वर्षी खूप गाजला होता. ईशान्य भारतातील घुसखोरांची ओळख पटविण्यासाठी …

एनआरसी – अस्वस्थतेचे राजकारण पुन्हा जोरात आणखी वाचा