उत्तर प्रदेशातली गणिते
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीत सुरू असलेल्या भाऊबंदकीच्या नाटकाकडे राज्यातल्या राजकीय निरीक्षकांची नरज लागून आहे. या घडामोडींचा फायदा कोणाला होणार आहे …
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीत सुरू असलेल्या भाऊबंदकीच्या नाटकाकडे राज्यातल्या राजकीय निरीक्षकांची नरज लागून आहे. या घडामोडींचा फायदा कोणाला होणार आहे …
नामवंत उद्योगपती रतन टाटा हे तीन वर्षांपूर्वी टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले आणि सार्वजनिक जीवनामध्ये फारसे दिसेनासे झाले. मात्र …
उत्तर प्रदेशात येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेची निवडणूक होईल असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सूचित केले आहे. ही निवडणूक जसजशी जवळ येत चालली …
शेवटी नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांत भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती होणार नाही हे एकदाचे स्पष्ट झाले. युती व्हायला हवी …
शहरात एखाद्या शाळेत काही अघटित घडले आणि एखादा दुसरा विद्यार्थी प्राणास मुकला तर त्याचा किती तरी बभ्रा होतो. वृत्तपत्रांचे रकाने …
महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. येत्या ३१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण …
उत्तर प्रदेेशात होणार्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला आपल्या हातातली सत्ता टिकविता येईल की नाही हे काही अजून सांगता येत नाही. …
गेल्या काही वर्षात महिलांवरील अत्याचाराबाबत आपल्या समाजातला एक वर्ग संवेदनशील झाला आहे. काही माध्यमेही या बाबत जागरूक झाली आहेत. त्यामुळे …
देशातल्या आरक्षणाच्या सवलती जातीवर आधारलेल्या असू नयेत तर त्या आर्थिक आधारावर असाव्यात अशी मागणी काही लोक अधूनमधून करत असतात. परंतु …
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेला तणाव वाढला आहे. हा तणाव कितीही वाढला तरी तो सार्या जगाचा विषय व्हावा अशी …
विजयादशमी किंवा दसरा हा सण किती व्यापक अर्थाने साजरा केला जात आहे याचे प्रत्यंतर काल महाराष्ट्रात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा …
भारतीय जनता पार्टीने आपल्या राजकीय अजेंड्यावर तीन विषय हे हिंदुत्ववादी विषय म्हणून ठेवलेले आहेत. २०१४ साली झालेली लोकसभेची निवडणूक ती …
एकेकाळी संरक्षणमंत्री असलेले शरद पवार बर्याच दिवसांनी नागपूर येथे जाहीररित्या प्रथमच आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना …
सध्या महाराष्ट्रात विकासाचे राजकारण कमी आणि वाचाळांची वटवट जादा चालली आहे. राजकारणात चमकू पाहणारांची एकेक मुक्ताफळे ऐकली की या लोकांची …
गेल्या बर्याच वर्षांपासून भारतातले उद्योगजगत त्यांना मिळणार्या कर्जावरील व्याजाचे दर कमी होण्याची वाट बघत आहेत. मात्र त्यांना अपेक्षित तेवढ्या प्रमाणात …
सध्या आपल्या देशात लोकांच्या देशभक्तीला उधाण आले आहे. मात्र काही वेळा ही देशभक्ती अनाठायी वाटायला लागते. देशभक्ती ही भावना आहे …
भारतात जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भाषण स्वातंत्र्य आहे. अनेक प्रकारचे स्वातंत्र्य आहे. ज्यांचा उल्लेख सप्त स्वातंत्र्ये असा केला जातो. त्याला …
अखेर भारतीय जनतेची इच्छा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जशास तसा धडा दिला. पाकिस्तानच्या हद्दीत शिरून त्या ठिकाणी …