दुर्गाशक्तीचा आविष्कार
उत्तर प्रदेशात एका शासकीय अधिकारी महिलेच्या निलंबनावरून मोठे रण पेटले आहे. कारण राज्य सरकारने तिला काही कारण नसताना, काही वाळू …
उत्तर प्रदेशात एका शासकीय अधिकारी महिलेच्या निलंबनावरून मोठे रण पेटले आहे. कारण राज्य सरकारने तिला काही कारण नसताना, काही वाळू …
महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे असे मानले जाते. प्रगत म्हणजे श्रीमंत राज्य. आता आपल्याला गरिबीची नवी व्याख्या ऐकल्यापासून एका गोष्टीची …
आपल्या संसदेत कधी सर्व राजकीय पक्षांना एका आवाजात बोलताना पाहिले आहे का ? तसे ते बोलणे कदापिही शक्य नाही कारण …
भारतातली परदेशी गुंतवणूक वाढावी म्हणून केंद्र सरकारने एक ऑगस्ट रोजी परदेशी कंपन्यांकरिता सवलतींचा नवा हप्ता जाहीर केला. त्यामध्ये एवढ्या सवलतींचा …
तेलंगणाच्या पाठोपाठ नव्या राज्यांच्या मागणीची साथ पसरायला लागली आहे. देशातल्या बहुतेक मोठ्या राज्यांचे विभाजन, त्रिभाजन किंवा चौभाजन करावे अशा मागण्या …
केंद्र सरकारने अखेर तेलंगण निर्मितीला हिरवा झेंडा दाखवला आहे. २००९ साली तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी लोकसभेला या राज्याची निर्मिती …
बीसीसीआयने नेमलेल्या चौकशी समितीने अध्यक्ष श्रीनिवासन यांना निर्दोष ठरवणे हा प्रकार, कुत्र्याला मांजराची साक्ष यासारखा ठरायला लागला आहे. आता या …
राजकारणाचे अध:पतन झाले आहे. त्याला पैसा कारणीभूत आहेे. पैसा ही जितकी चांगली गोष्ट आहे तितकीच वाईट आहे याचा अनुभव राजकारणात …
महाराष्ट्रात इंजिनिअरिंगच्या पंचाहत्तर जागा रिकाम्या अशा आशयाची एक बातमी या आठवड्यात वृत्तपत्रात चमकून गेली आणि त्याच दिवशीच्या अंकात ‘पुणे विद्यापीठात …
इंजिनिअरिंगच्या हजारो जागा ओसाड आणि पीएचडीवर हजारोंची झुंबड आणखी वाचा
नव्या पिढीची घडी बिघडली आहे. तिची काही वेगळीच थेरं सुरू आहेत अशी तक्रार केली की, तिच्याकडे कोणी ङ्गारशा गांभीर्याने पहात …
कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग हे भाषण करायला लागले की, पत्रकार लेखण्या सरसावून बसतात. दिग्विजयसिंग बोलणार म्हणजे काही तरी चमचमीत माल पुरवणार …
आंध्रातील तेलुगु देसम हा पक्ष १९८३ साली तेलुगु अस्मितेच्या मुद्यावरून स्थापन झाला. त्यामुळे तेलुुगु भाषकांचे एक बळकट राज्य असले पाहिजे …
गेला महिनाभर महाराष्ट्रात डान्सबारचा प्रश्न गाजत आहे. त्याच्या कायदेशीर बाबीची खूप चर्चा झाली आहे पण त्यातून आपल्या समाजाचे जे एक …
१९७१ साली इंदिरा गांधी यांनी गरिबी हटवण्याची घोषणा देऊन सत्ता मिळवली. त्याचे काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. या घोषणेला …
मागे जेम्स लेनच्या प्रकरणात महाराष्ट्रात मोठे वादळ उठले तेव्हा राज्य सरकार एक कायदा करायला पुढे सरसावले होते. त्या कायद्यामध्ये महापुरुषांची …
नामवंत उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की देशाचा विकास नेमका कशाने होईल, मार्क्सवादाने की भांडवलवादाने? त्यावर …
चीन आंध्र‘प्रदेशात दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा आंध्र‘प्रदेशचे मुख्यमंत्री एन कुमार रेड्डी यानी नुकतीच केली आहे. देशातील …
चीनची भारतात दहा लाख कोटीची गुंतवणूक व सीमेवर सेनेची जमवाजमवही आणखी वाचा
महाराष्ट्र सरकारने वर्षभर लागू असलेल्या गुटखा बंदीला मुदतवाढ दिली आहे. मुळात वर्षभर लागू असलेली गुटखाबंदीच हास्यास्पद होती आणि तिचा नीट …