महाराष्ट्राची जगाला फळे पुरविण्याची क्षमता
पूर्ण जगाला फळे पुरविण्याची ताकद एकट्या महाराष्ट्रात आहे, असा निर्वाळा अनेक तज्ञांनी अनेक वेळा दिलेला आहे आणि त्याचा प्रत्यय आता …
पूर्ण जगाला फळे पुरविण्याची ताकद एकट्या महाराष्ट्रात आहे, असा निर्वाळा अनेक तज्ञांनी अनेक वेळा दिलेला आहे आणि त्याचा प्रत्यय आता …
कॅलिफोर्निया विद्यापीठातील हृदयविकाराच्या संशोधिका नटारिया जोसेफ यांनी हृदयविकार कमी करण्यासाठी जगातल्या सगळ्या नवर्यांना एक चांगला सल्ला दिला आहे. हृदयविकारापासून दूर …
पावसाळ्याच्या दिवसात आणि नंतरच्या हिवाळ्यात सुद्धा कधी तरी फार सर्दी झालेली नसतानाही अचानकपणे झोपेत नाक बंद होऊन जाते. त्याला नाक …
आपण कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत पाहिलेली आहे. आता सर्वत्र चर्चेला असलेले गांडूळ खत म्हणजे काय आणि ते कसे करावे …
नोकरी मिळवायची म्हटली तर आपला बायोडाटा किंवा रिझ्यूम व्यवस्थित तयार केलेले असले पाहिजे. परंतु काही विद्यार्थी त्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करतात. …
आपले डोळे हे किती महत्वाचे असतात हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु हे महत्व कळणे आवश्यक आहे. त्यासाठी दहा मिनिटे …
सध्या काही विशिष्ट अभ्यासक्रमांना तरी भरपूर मागणी आहे. त्यामुळे मुलांना नोकर्या शोधाव्या लागत नाहीत, उलट नोकर्याच मुलांना शोधत कॉलेजपर्यंत येतात. …
परतीच्या पावसाळामुळे अनेक ठिकाणी अद्याप पाण्याची डबकी तयार झाली आहेत. त्यात डास होतात आणि मलेरिया होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मलेरियापासून …
निसर्ग कोणते चमत्कार घडवेल याचा अंदाज करणे हे मानवी बुद्धीच्या पलिकडचे आहे. झारखंडमध्ये असाच एक चमत्कार घडला आहे. लोहरदगा लातेहार …
शेतकर्यांना आपल्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आपला शेती उद्योग नियोजनबद्धपणे करणे गरजेचे आहे. साधारणत: शेतकरी वर्ग आपल्या वर्षभराच्या …
भारतातल्या शेतकर्यांनी व्यावसायिक नीती स्वीकारली तर त्यांचा विकास होणे अवघड नाही. कारण आपला उद्धार आपल्याशिवाय कोणीही करू शकत नाही. सरकार, …
अननस हे दक्षिण भारतात प्रामुख्याने पिकणारे फळ आहे. त्याला विविध भाषात निरनिराळी नावे असली तरी साधारणतः पाईनॅपल या नावाने ते …
आपण शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. कारण केवळ शेतीच नाही तर जगातली सगळीच क्षेत्रे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून …
पांढर्या केसांना रंग देऊन तरुण असल्याचे भासवण्याचे वेड जगभर वेगाने पसरत आहे. परंतु त्यासाठी वारंवार केस रंगवत बसावे लागते आणि …
एखादी नोकरी मिळाली की ती टिकून करावी. ते चांगले लक्षण असते असे जुने लोक मानत असत. त्यामुळे एकजण एखाद्या नोकरीला …
फुटबॉल खेळण्याने मधुमेही व्यक्तीला दिलासा मिळतो, असे एका नव्या अभ्यासातून दिसून आले आहे. टाईप-२ डायबिटीस असलेल्या रुग्णांच्या शरीरातील काही प्रक्रिया …
जांभळे खाण्याचा कालावधी म्हणजे मे च्या शेवटापासून जूनच्या शेवटापर्यंतच्या महिन्याचा कालावधी. हे फळ महिनाभरच मिळते, पण याच काळात ते आवर्जून …
वय वाढत चालले की, स्मरणशक्ती क्षीण व्हायला लागते हे तर उघडच आहे. पण स्मरणशक्तीवर झोपेचाही परिणाम होतो. झोप जितकी शांत …