ऊस दराचा घोळ सुरू
या वर्षी साखर कारखाने कधी सुरू करावेत यावरून पहिल्या वादाची ठिणगी पेटली. राज्य सरकारने आधी १ डिसेंबरचा मुहूर्त जाहीर केला. […]
या वर्षी साखर कारखाने कधी सुरू करावेत यावरून पहिल्या वादाची ठिणगी पेटली. राज्य सरकारने आधी १ डिसेंबरचा मुहूर्त जाहीर केला. […]
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीत सुरू असलेल्या भाऊबंदकीच्या नाटकाकडे राज्यातल्या राजकीय निरीक्षकांची नरज लागून आहे. या घडामोडींचा फायदा कोणाला होणार आहे
नामवंत उद्योगपती रतन टाटा हे तीन वर्षांपूर्वी टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले आणि सार्वजनिक जीवनामध्ये फारसे दिसेनासे झाले. मात्र
उत्तर प्रदेशात येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेची निवडणूक होईल असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सूचित केले आहे. ही निवडणूक जसजशी जवळ येत चालली
शेवटी नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांत भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती होणार नाही हे एकदाचे स्पष्ट झाले. युती व्हायला हवी
शहरात एखाद्या शाळेत काही अघटित घडले आणि एखादा दुसरा विद्यार्थी प्राणास मुकला तर त्याचा किती तरी बभ्रा होतो. वृत्तपत्रांचे रकाने
महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. येत्या ३१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण
उत्तर प्रदेेशात होणार्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला आपल्या हातातली सत्ता टिकविता येईल की नाही हे काही अजून सांगता येत नाही.
गेल्या काही वर्षात महिलांवरील अत्याचाराबाबत आपल्या समाजातला एक वर्ग संवेदनशील झाला आहे. काही माध्यमेही या बाबत जागरूक झाली आहेत. त्यामुळे
देशातल्या आरक्षणाच्या सवलती जातीवर आधारलेल्या असू नयेत तर त्या आर्थिक आधारावर असाव्यात अशी मागणी काही लोक अधूनमधून करत असतात. परंतु
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेला तणाव वाढला आहे. हा तणाव कितीही वाढला तरी तो सार्या जगाचा विषय व्हावा अशी
विजयादशमी किंवा दसरा हा सण किती व्यापक अर्थाने साजरा केला जात आहे याचे प्रत्यंतर काल महाराष्ट्रात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा
भारतीय जनता पार्टीने आपल्या राजकीय अजेंड्यावर तीन विषय हे हिंदुत्ववादी विषय म्हणून ठेवलेले आहेत. २०१४ साली झालेली लोकसभेची निवडणूक ती
एकेकाळी संरक्षणमंत्री असलेले शरद पवार बर्याच दिवसांनी नागपूर येथे जाहीररित्या प्रथमच आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
सध्या महाराष्ट्रात विकासाचे राजकारण कमी आणि वाचाळांची वटवट जादा चालली आहे. राजकारणात चमकू पाहणारांची एकेक मुक्ताफळे ऐकली की या लोकांची
गेल्या बर्याच वर्षांपासून भारतातले उद्योगजगत त्यांना मिळणार्या कर्जावरील व्याजाचे दर कमी होण्याची वाट बघत आहेत. मात्र त्यांना अपेक्षित तेवढ्या प्रमाणात
सध्या आपल्या देशात लोकांच्या देशभक्तीला उधाण आले आहे. मात्र काही वेळा ही देशभक्ती अनाठायी वाटायला लागते. देशभक्ती ही भावना आहे
भारतात जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भाषण स्वातंत्र्य आहे. अनेक प्रकारचे स्वातंत्र्य आहे. ज्यांचा उल्लेख सप्त स्वातंत्र्ये असा केला जातो. त्याला