भंडाफोड त्यागाच्या सोंगाचा
सोनिया गांधी यांनी २००४ साली पंतप्रधानपदाची हाती चालून आलेली सधंी सोडून दिली आणि त्यांनी फार मोठा त्याग केला असल्याची शेखी …
सोनिया गांधी यांनी २००४ साली पंतप्रधानपदाची हाती चालून आलेली सधंी सोडून दिली आणि त्यांनी फार मोठा त्याग केला असल्याची शेखी …
माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे …
महाराष्ट्रात आश्रमशाळांवर फार मोठा प्रमाणावर पैसा खर्च होतो.पण त्या पैशाचा विनियोग योग्य त्या प्रकाराने होत नाही.एकूणच शिक्षणावर होणारा खर्च बराचसा …
कर्नाटकातल्या पोलिसांनी बेळगावच्या मराठी भाषकांवर ज्या प्रकारे लाठीहल्ला केलाय त्याची चौकशी झाली पाहिजे कारण हा हल्ला माणुसकीला तर सोडून आहेच …
आपला देश गरीब का आहे याची अनेक कारणे सांगितली जातात. परंतु नेमके कारण सापडत नाही आणि कारण न सापडल्यामुळे मूलगामी …
स्वित्झर्लंडसारख्या देेशात पडलेला भारताचा काळा पैसा परत आणण्याविषयी चर्चा तर खूप जारी आहे पण तो पैसा कधीकाळी परत येईल का …
उत्तर प्रदेशात रामजन्मभूमीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा हिंदुत्वाची लहर निर्माण झाली आणि तिच्यावर सवार होत भाजपाने दिल्लीची गादी मिळवली. पण …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांचा कार्यक्रम ठरवला आहे आणि त्यातले ६० दिवस संपले आहेत. परंतु या ६० …
गेल्या महिन्याभरापासून अजित पवार फार गुरगुरायला लागले होते. विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर वाटाघाटी करताना वाटा आपल्याला मिळाला पाहिजे आणि घाटा कॉंग्रेसचा …
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची अवस्था मोठीच केविलावाणी झाली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला विजय मिळाला पाहिजे असे अपेक्षेचे ओझे …
आपला देश गरीब का आहे ? यावर आपण नेहमीच विचार करतो पण आपल्याला हे माहीत नाही की आपला देश गरीब …
कोणत्या का निमित्ताने होईना पण दिल्लीतले महाराष्ट्र सदन एकदाचे चर्चेला आले. एवढेच नव्हे तर वादाच्या भोवर्यात सापडून संसदेतल्या गदारोळाला कारणीभूत …
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला आठ महिने होऊन गेले, पण अजूनही त्यांचे खुनी सापडत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाची बेअब्रू होत …
कॉंग्रेस पक्षासमोर नारायण राणे यांनी संकट निर्माण केले आहे. असे त्यांचे मत आहे. ते संकट किती गंभीर आहे यावर वाद …
न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी काल न्यायव्यवस्थेतल्या भ्रष्टाचारासंबंधी एक गौप्यस्फोट केला. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सरन्यायाधीशांनी केंद्रातले मनमोहनसिंग यांचे सरकार पडू …
नारायण राणे यांनी चार दिवसांपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे राजीनामा दिला खरा परंतु आपण कॉंग्रेसला निर्णायक धक्का देऊ असा जो आविर्भाव आणला …
शेतकर्यांच्या शेतीला सर्वाधिक उपयुक्त ठरणारा पूरक उद्योग किंवा जोडधंदा म्हणजेच दुग्ध व्यवसाय. गायी किंवा म्हशी पाळून हा व्यवसाय केला जातो. …
कोणताही शहाणा गुंतवणूकदार एक गोष्ट सारखी सांगत असतो की, गुंतवणूक करताना एक पथ्य पाळा. गुंतवणुकीवर अवाजवी परतावा देण्याचे आश्वासन देणारांकडे …