दिलासादायक
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७-१८ या वर्षाचा सर्वसाधारण आणि रेल्वेचा असे दोन अर्थसंकल्प सादर केले. या अर्थसंकल्पावर नजर टाकली …
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७-१८ या वर्षाचा सर्वसाधारण आणि रेल्वेचा असे दोन अर्थसंकल्प सादर केले. या अर्थसंकल्पावर नजर टाकली …
आंतरराष्ट्रीय राजकारणाची काही तत्त्वे असतात. या राजकारणात त्यांनाच किंमत असते ज्यांच्या हातात काही ताकद आहे. या राजकारणात आपण शांततेेचा घोष …
पुण्यातल्या इन्फोसिस कंपनीतली आय. टी. इंजिनियर रसिला राजू हिची तिथल्याच सुरक्षा रक्षकाने वायरने गळा आवळून हत्या केली. आय.टी. कंपन्यातल्या महिलांच्या …
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर केलेल्या अभिभाषणाची भाषा आणि सरकारने सादर केलेल्या आर्थिक आढाव्यातील निष्कर्ष या दोन्हींवरून १ …
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्याबरोबर निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात जाहीर केलेली सारी धोरणे अंमलात आणायला सुरूवात केली आहे. त्याचाच …
लातूर येथील एका ऑईल मिलच्या टाकीची सफाई चालू असताना त्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे गुदमरून ९ कामगारांचा मृत्यू झाला. ही …
भारतीय जनता पार्टी संसदेत विरोधी बाकावर बसली असतानाच्या काळात देशात आधार कार्डाची मोहीम सुरू झाली. परंतु भाजपाने या मोहिमेला विरोध …
भारत सरकारच्या अर्थ खात्याचे मुुख्य सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सरकारपुढे एक क्रांतिकारक कल्पना मांडली आहे. ती सरकारने राबविली तर सार्या …
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरच महाराष्ट्रात नेमका आपले प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय यावर एक वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाने काढलेले एक …
सध्या आपल्या देशामध्ये अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणार्या व्यक्तीला आयकर भरावा लागतो. खरे म्हणजे वर्षाला अडीच लाख रुपये हे …
तामिळनाडूमध्ये लोकप्रियता मिळवलेल्या जल्लीकट्टू या पारंपरिक खेळावर बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोंधळ माजला. जनता रस्त्यावर उतरली. चेन्नईच्या मरिना बीचवर …
छत्तीसगढच्या जगदलपूरपासून ओरिसातील भुवनेश्वरपर्यंत जाणार्या हिराखंड एक्स्प्रेस या सुपरफास्ट रेल्वेला शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात ३६ प्रवासी प्राणास मुकले तर ५० …
आपल्या देशातल्या आदिवासी आणि अतीशय गरीब असलेल्या लोकांना दोनवेळा पोटभर जेवता येईल एवढेही अन्न मिळत नाही. दुसर्या बाजूला भरपूर अन्न …
देशात काल दोन घटना अगदी योगायोगाने घडल्या. एक सलमानच्या संबंधात आणि दुसरी तामिळनाडूतल्या बैलाच्या खेळाबाबत. तसा या दोन घटनांचा परस्परांशी …
माणसाला आपला अपमान सहन करता येत नाही. त्यामुळे अनेक लोक आपल्या मानासाठी वाटेल ते करायला तयार होत असतात. काल पुण्यात …
पूर्वी राजकारण करणारांना ते कसे करावे याचे ज्ञान असायचे कारण ते लोक समाजाची सेवा करीत करीत राजकारणात आलेले असत. समाज …
एक काळ असा होता की, श्रीमंत लोकांचे वर्णन लक्षाधीश असा केला जात असे. कारण त्याच्याकडे लाखांनी पैसा असेल असा लोकांचा …
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) २०१६ साली केलेल्या कामांचा आढावा सादर केला असून तो पाहिला म्हणजे येत्या तीन ते चार …