आप वादाच्या भोवर्यात
देशात लोकसभा निवडणुकीची घाई झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्यावर कोणाचा किती परिणाम होईल याचा अंदाज घ्यायला सुरूवात केली आहे. …
देशात लोकसभा निवडणुकीची घाई झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्यावर कोणाचा किती परिणाम होईल याचा अंदाज घ्यायला सुरूवात केली आहे. …
महाराष्ट्रातल्या भाजपा-सेना-रिपाइं युतीत आता स्वाभीमानी शेतकरी संघटना सामील झाली आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तशी घोषणा करताच राष्ट्रवादीचे नेते …
भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटन (इस्रो) या संस्थेने जीएसएलव्ही डी ५ या रॉकेटच्या साह्याने चार टन वजनाचा उपग्रह अवकाशात सोडला. असे …
येत्या एप्रिल महिन्यात भारतातले ८० कोटी मतदार सोळाव्या लोकसभेतील आपल्या सदस्यांची निवड करतील साधारण पाच टप्प्यांमध्ये आणि जवळपास तीन आठवड्यांच्या …
महाराष्ट्रात आज दर्पण दिन साजरा होत आहे. मराठीतले पहिले पाक्षिक वृत्तपत्र दर्पण याचा हा स्थापना दिवस. १८२ वर्षापूर्वी अतीशय प्रतिकूल …
कोणत्याही सरकारी दवाखान्यात निवासी डॉक्टर हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. कारण शासकीय रुग्णालयात नेहमीच अडचणीत सापडलेले आणि अपघातातले रुग्ण येत असतात. …
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसशी युती करण्याचा निर्णय घेताना जनतेशी सुसंवाद साधला. अशा रितीने संवाद साधताना त्यांनी, हीच खरी …
गेल्या शतकामध्ये बोङ्गोर्स तोङ्गांच्या आयातीत झालेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण ङ्गार गाजले. त्या प्रकरणामुळे राजीव गांधी यांना सत्ता सुद्धा सोडावी लागली. असेच …
महाराष्ट्रात आम आदमी पार्टीचा प्रभाव पडेल की नाही, ते निवडणुकीमध्ये सेना-भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यापुढे कितपत मोठे आव्हान उभे करू शकतील …
राजकारणात माणसे वापरून ङ्गेकली पाहिजेत असे समजले जाते. कारण वापरलेली माणसे योग्य वेळी ङ्गेकून दिली नाहीत तर तीच माणसे आपल्या …
पंतप्रधान मनमोहन सिंग हे यूपीए सरकारला तिसर्यांदा संधी मिळवून देऊ शकणार नाहीत. कारण ते प्रभावी पंतप्रधान नाहीत. त्यांनी स्वतःच ते …
लोकसंख्या हा शाप की वरदान असा प्रश्न कोणी २० वर्षांपूर्वी विचारला असता तर लोकसंख्या हे वरदान आहे असे म्हणण्याची हिंमत …
रांची (झारखंड)- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना लक्ष्य करताना महागाई आणि …
२०१३ हे वर्ष कसे गेले असा प्रश्न कोणी विचारला तर एकदम उत्तर देता येणार नाही पण हे वर्ष बर्याच अंशी …
दिल्लीच्या व्यासपीठावर एक मोठे नाटक चाललेले आहे. या नाटकाचा अंत काय होणार आहे हे माहीत नाही. या नाटकाचा नायक आहे …
माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे आणि मुलामुलींच्या हातात अल्पवयातच मोबाईल ङ्गोन आल्यामुळे मुले बिघडायला लागली आहेत. वयाच्या विशीनंतर त्यांना जे समजले पाहिजे …
आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकार कितपत यश मिळवू शकेल याविषयी शंका व्यक्त केल्या जात …
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूंचा राजद पक्ष आणि कॉंग्रेस यांची युती झाली होती. परंतु लालूंनी कॉंग्रेसच्या नेत्यांना गुंडाळून आपल्या …