स्वच्छ भारत मोहिमेतील काही दोष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत मोहीम सुरू केली. भारताच्या स्वच्छतेला आव्हान देणारी सर्वात मोठी गोष्ट …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत मोहीम सुरू केली. भारताच्या स्वच्छतेला आव्हान देणारी सर्वात मोठी गोष्ट …
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारताला लागणार्या सरंक्षण सामग्रीपैकी ७० टक्के सामग्रींचे उत्पादन भारतात आणि स्वदेशी कंपन्यांतच करण्याचा प्रयत्न असल्याचे …
मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये प्रेशर कुकरमध्ये स्फोटके ठेवून अतिरेक्यांनी घडवलेल्या साखळी स्फोटांच्या प्रकरणात ५ जणांना फाशीची शिक्षा, ७ जणांना जन्मठेप आणि …
केन्द्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या भोवती झाडे लावण्याचा प्रचंड मोठा कार्यक्रम सुरू केला असून, …
सध्या भारतभरामध्ये डाळींचे दर असह्य वाटावेत असे वाढले आहेत. सर्वाधिक वापरली जाणारी डाळ म्हणजे तुरीची डाळ. तुरीची डाळ आता सगळ्याच …
भारतातले उद्योगपती आणि व्यापारी व्याजदरात कपात केली जावी अशी मागणी करत होते. मात्र रिझर्व्ह बँक तसा निर्णय घेत नव्हती. सारखा …
नुकताच नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला. भारताचे पंतप्रधान अन्य काही कारणाने अमेरिकेसारख्या मोठ्या देशात जातात आणि तिथे गुंतवणुकीवर चर्चा …
आपल्या राज्यात प्रादेशिक भाषेची सक्ती करण्याचा पायंडा जवळपास सर्वच राज्यांत असतो. तामिळनाडूतले लोक तर आपल्या भाषेविषयी किती आग्रही असतात याच्या …
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी अमेरिकेत भारताचे मार्केटिंग करताना माहिती तंत्रज्ञानावर भर दिला. आपला देश तीन पातळ्यांवर प्रगती करीत आहे यावर …
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिमांसाठी असलेल्या संघटनेने एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात गायीसंबंधी पुन्हा तेच धादांत असत्य दावे केले आहेत. …
शहरांमध्ये पुरेशा नागरी सुविधांचा अभाव असल्याची तक्रार नेहमीच ऐकायला मिळते. या पार्श्वभूमीवर देशात स्माट्र सिटी अभियानाला सुरुवात झाली आहे. स्वयंचलित …
केंद्र सरकारची मुद्रा बँक कर्ज योजना आजपासून अंमलात येत आहे. आज जनसंघाचे नेते दीन दयाळ उपध्याय यांची जयंती आहे तिथपासून …
महाराष्ट्रातील सामान्य प्रवाशांचे सर्वाधिक आवडीचे प्रवासी वाहन म्हणजे एस टी बस पण एस टी बसची सेवा किती चांगली वाटली तरी …
महाराष्ट्रात सनातन संस्थेवर बंदी घालावी की नाही यावर आता वादविवाद जारी आहे. परंतु अशी बंदी घातल्याने काय निष्पन्न होणार आहे …
केंद्र सरकारने इतर अनेक धाडसी निर्णयाबरोबरच शहरातील पाण्यापुरवठ्याचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने केंद्राच्या शहरी विकास विभागाने मॉडेल …
भारतातल्या पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची पोलीस सेवेत असताना सूड भावनेने तिहार कारागृहाच्या अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. हे …
भारतीय जनता पार्टी ही संघ परिवारातली संघटना आहे. संघ परिवारातल्या सर्वच संस्था संघाच्या इशार्यावर काम करतात. तसे भाजपासुध्दा संघावर विसंबून …
डॉ. कॉ. पानसरे यांच्या खुनाचा छडाच लागत नव्हता आणि त्यावरून राज्यातल्या बहुसंख्य पुरोगामी चळवळीतल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या भाजपा-सेना युतीच्या …