असेही होऊ शकते?
दोन देशातले युध्द हे दोन देशातल्या काही वादाच्या मुद्यातून उद्भवलेले असते असे आपण मानतो आणि सर्वसाधारण माणसाचाही तसाच समज असतो. …
दोन देशातले युध्द हे दोन देशातल्या काही वादाच्या मुद्यातून उद्भवलेले असते असे आपण मानतो आणि सर्वसाधारण माणसाचाही तसाच समज असतो. …
मुंबईवर २००८ च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या हल्ल्यातला आरोपी हेडली याचा सहकारी तहव्वूर राणा याला काही दहशतवादी कारवायांत लष्करे तोयबा या दहशतवादी …
भारतीयांची अंतःकरणे देशाच्या स्वाभिमाना साठी तडपत आहेत. पाकिस्तानच्या आगळिकीला बळी पडलेल्या वीर जवान हेमराजची आई आणि पत्नी गेल्या आठ दिवसांपासून …
साहित्य संमेलन अनेक वादांच्या पार्श्वभूमीवर संपलेच पण काही वादांनी मंत्र्यांचीही पंचाईत करून टाकली. म्हणूनच समारोपाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजर राहिले …
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यच्या निधनानंतर अनेकनी हा प्रश्न विचारला होता की, बाळासाहेबांच्या माघारी या पक्षाचे काय होणार ? आता …
पाकिस्तानने भारताची खोडी काढली आहे आणि त्यानंतर भारताने समझोत्याचे प्रयत्न केले तरीही समझोत्याचे नाटक करून पुन्हा सीमेवरची आपली कृत्ये जारी …
मराठी साहित्य संमलेन होणार असे सूचित होताच त्यासंबंधातल्या वादांनाही तोंड फुटते आणि ते संमेलन संपेपर्यंत त्यात अनेक प्रकारचे वाद सुरू …
आपल्या हातात सत्ता नसते तेव्हा विरोधी बाकांवर बसून सत्ताधारी पक्षाला अक्कल शिकवणे फार सोपे असते पण आपल्या हातात सत्तेची सूत्रे …
मुलींची छेडछाड, विनयभंग आदी प्रकारांवर समाजात व्यापक चर्चा सुरू आहे खरी पण हे प्रकार कमी होतील याबाबत नेमक्या व्यवहार्य सूचना …
माणसाला थोडीही चुकीची टीका केलेली आवडत नाही पण चुकीची स्तुती कितीही करा ती आवडायला लागते. माणूस चुकीची टीका करणारांना टीका …
दिल्लीतल्या त्या दुदैंवी प्रकारानंतर देशभरात चर्चा सुरू झाली. खळबळ माजली पण सर्वांच्या मनात या प्रकाराबद्दल चीडच दिसून आली. घटनेला आता …
मुलांचे शाळेतील वागणे किवा तासाला हजर गैरहजर राहणे या संदर्भात जर काही अनियमीतता असेल तर पालकांना शिक्षा देण्याचा कायदा ब्रिटनमध्ये …
स्वामी विवेकानंद अमेरिकेत सर्वधर्म परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले तेव्हा त्यांचे वय केवळ २८ वर्षे होते. त्याच काळात भारतात काही जाणकार …
आपल्या देशात गेले वर्ष बातम्यांत राहिलेली व्यक्ती कोण असा प्रश्न विचारला तर एकच नाव समोर येते ते म्हणजे नीरा राडिया. …
पाकिस्तानी जवानांनी काल भारत पाक सीमेवरील पूंछ भागामध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेचा भंग करून भारतीय हद्दीत घुसून भारतीय जवानांवर हल्ला चढविला. …
गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातले धुळे शहर जातीय दंगलीने होरपळून निघाले. महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगली होत नाहीत असे नाही. अनेक ठिकाणी त्या …
महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक धोरण नुकतेच जाहीर झाले आहे. या धोरणात येत्या पाच वर्षात पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून …
गेल्या काही दिवसापासूनची टीम इंडियाची खराब कामगिरी पाहून सर्वच बाजूनी टीकेची झोड उठली आहे. यामध्ये माजी खेळाडूनी तर टीम इंडियाविरुद्ध …