कॅम्पाकोलाचा धडा
भारताच्या सर्व शहरांमध्ये बेकायदा बांधकामांचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की त्यांना धक्का लावायचा म्हटले तर एखाद्या आग्या मोहोळाला उठवल्यासारखे होणार …
भारताच्या सर्व शहरांमध्ये बेकायदा बांधकामांचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की त्यांना धक्का लावायचा म्हटले तर एखाद्या आग्या मोहोळाला उठवल्यासारखे होणार …
केंद्रातले संपु आघाडीचे सरकार महागाईवर फारसा प्रभावी इलाज करू शकले नाही. परिणामी त्याचा पराभव झाला. महागाईवर चर्चा होेते तेव्हा काही …
केन्द्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हे सरकार संपु आघाडीने नेमलेल्या राज्यपालांना बदलून त्या ठिकाणी आपल्या पसंतीचे राज्यपाल नेमणार अशी अपेक्षा …
महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक जवळ आली की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढण्याची वल्गना …
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विजय मिळाला आहे परंतु त्या निवडणुकीचा एका वेगळा अर्थ अजून कॉंग्रेसच्या नेत्यांना कळलेला …
पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्या पासूनचा आपला पहिला दौरा भूतानमध्ये आयोजित केला. त्यांचा पहिला दौरा म्हणून महत्त्व आहेच परंतु …
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकार २० जून रोजी मराठा समाजासाठी २० टक्के आरक्षण जाहीर करील, अशी घोेषणा केली …
महाराष्ट्रात झालेल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करणारा चितळे समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर झाल्यानंतर सरकारने तो आपल्या सवडीने आणि विरोधकांना फार …
लोकशाहीतले लोकांचे प्रश्न सरकार सोडवत असते. असा जनतेचा समज झालेला आहे. पण लोकांचे प्रश्न सरकार सोडवत असते हे अर्धसत्य आहे. …
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एक असे मुख्यमंत्री ठरले की ज्यांना पदावर बसताच हटावच्या संकटाला तोंड द्यावे लागले नाही. कारण …
उत्तर प्रदेशाच्या बदायूं जिल्ह्यातल्या एका खेड्यात दलित समाजातल्या दोन मुलींवर सामूहिक बलात्कार झाला आणि बलात्कार करणार्यांनी त्या मुलींना मारून टाकले. …
महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या उद्गारांनी खळबळ उडवून दिली आहे. प्रत्येक घरात एक पोलीस नेमला तरी बलात्कार थांबणार नाहीत, असे …
देेशाचे पंतप्रधान म्हणून नरेन्द्र मोदी यांची निवड झाली खरी पण ते संसदेत कसे बोलतील. ते संसदपटू आहेत का असे अनेक …
तेलुगु देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी एकेकाळी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून नऊ वर्षे कार्यक्षमतेने काम केले आहे. आज नरेन्द्र …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकेक धाडसी निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे. मंत्रिमंडळाची रचना खात्यांचे एकत्रिकरण अशा …
लोकसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसची अवस्था जशी झाली तशी आता विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये यासाठी राज्य सरकार हातपाय हलवण्याचा प्रयत्न करीत …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता प्राप्त करताना सुशासन आणि पारदर्शक शासन यांचे आश्वासन दिलेले आहे. त्यांनी जनतेला कसल्याही फसव्या आश्वासनांचे …
पश्चिम आशियातले तेलसंपन्न देश पूर्वी फार गरीब होते पण आपल्या जमिनीत निसर्गाने प्रचंड मोठे इंधन तेलाचे साठे ठेवल आहेत. याची …