महाराष्ट्र

कंगनाशी वैयक्तिक वाद नाही, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे – संजय राऊत

अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या विधानानंतर राजकीय नेत्यांनी कंगनावर जोरदार टीका केली. या प्रकरणावरून …

कंगनाशी वैयक्तिक वाद नाही, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे – संजय राऊत आणखी वाचा

महाराष्ट्रात अनलॉक-4 ची नियमावली जाहीर, ई-पासची सक्ती रद्द

राज्य सरकारने मिशन बिग‍िन अगेन अंतर्गत 1 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या अनलॉक-4 साठी नियमावली जारी केली आहे. नवीन नियमांतर्गत राज्यात हॉटेल …

महाराष्ट्रात अनलॉक-4 ची नियमावली जाहीर, ई-पासची सक्ती रद्द आणखी वाचा

… म्हणून महाराष्ट्रातील या गावामधील मुले शिकत आहेत जपानी भाषा

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एका गावातील विद्यार्थी जपानी भाषा शिकत आहेत. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेती विद्यार्थी रोबोटिक्स आणि तंत्रज्ञानासंबंधी ज्ञान मिळविण्यासाठी …

… म्हणून महाराष्ट्रातील या गावामधील मुले शिकत आहेत जपानी भाषा आणखी वाचा

अरेच्चा! 74 चाकांच्या या ट्रकला केवळ 1700 किमी प्रवास पुर्ण करण्यास लागले तब्बल 1 वर्ष

सर्वसाधारणपणे सामानाने भरलेल्या ट्रकला 1700 किमीचा प्रवास करण्यासाठी जास्तीत जास्त 4-5 दिवस लागू शकतात. मात्र सोशल मीडियावर एका ट्रकचा फोटो …

अरेच्चा! 74 चाकांच्या या ट्रकला केवळ 1700 किमी प्रवास पुर्ण करण्यास लागले तब्बल 1 वर्ष आणखी वाचा

पोलीस दलात होणार 12,538 जागांसाठी भरती, गृहमंत्र्यांनी दिली माहिती

कोरोना संकटात एकीकडे कामगार कपात होत असताना, राज्य सरकारने युवकांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे. राज्य सरकार पोलीस दलामध्ये …

पोलीस दलात होणार 12,538 जागांसाठी भरती, गृहमंत्र्यांनी दिली माहिती आणखी वाचा

चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स करणार महाराष्ट्रात 7600 कोटींची गुंतवणूक

चीनी कार उत्पादन कंपनी ग्रेट वॉल मोटर्सने भारतात पाऊल ठेवले असून, कंपनीने महाराष्ट्रातील तळेगाव येथे उत्पादन प्लांट सुरू करण्यासाठी राज्य …

चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स करणार महाराष्ट्रात 7600 कोटींची गुंतवणूक आणखी वाचा

सलाम : दिव्यांग पतीला पाठीवर घेऊन या बहादुर महिलेने केला कानपूर ते महाराष्ट्र रेल्वेने प्रवास

कोरोना व्हायरस महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये परराज्यात अडकलेल्या कामगार आपल्या घरी जात आहेत. सरकारने या कामगारांसाठी बस आणि रेल्वे सुरू …

सलाम : दिव्यांग पतीला पाठीवर घेऊन या बहादुर महिलेने केला कानपूर ते महाराष्ट्र रेल्वेने प्रवास आणखी वाचा

कोरोना वॉरियर : मुंबईमधील या पोलिसाने रुग्णांची मदत करण्यासाठी सुरू केली मोफत रुग्णवाहिका सेवा

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई सारख्या ठिकाणी सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. अशात येथे त्वरित रुग्णवाहिका मिळणे देखील अवघड …

कोरोना वॉरियर : मुंबईमधील या पोलिसाने रुग्णांची मदत करण्यासाठी सुरू केली मोफत रुग्णवाहिका सेवा आणखी वाचा

लॉकडाऊन; वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून कोट्यावधींची दंड वसूली

लॉकडाऊन दरम्यान राज्यभरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी राज्यभरात 1323 वाहन चालकांविरोधात कारवाई करत 76838 …

लॉकडाऊन; वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून कोट्यावधींची दंड वसूली आणखी वाचा

मध्य प्रदेश, राजस्थाननंतर पाकिस्तानची टोळधाड आता महाराष्ट्रावर, अनेक राज्यांना सावध राहण्याचा इशारा

देशातील अनेक भागांमध्ये सध्या टोळ (locust) किड्याच्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील 4 ते 5 गावांना या हल्ल्याचा सामना …

मध्य प्रदेश, राजस्थाननंतर पाकिस्तानची टोळधाड आता महाराष्ट्रावर, अनेक राज्यांना सावध राहण्याचा इशारा आणखी वाचा

कर्नाटकची महाराष्ट्रासह या 3 राज्यातील लोकांवर बंदी

लॉकडाऊन 4.0 मध्ये कर्नाटकने 31 मे पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातील लोकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला …

कर्नाटकची महाराष्ट्रासह या 3 राज्यातील लोकांवर बंदी आणखी वाचा

महाराष्ट्रात निमलष्करी दलाच्या तैनातीस मंजुरी

करोनाचा वाढता प्रादुर्भाव, लॉक डाऊन, रेड झोन जिल्ह्यांची मोठी संख्या आणि राजधानी मुंबईत कोविड १९ वर नियंत्रण मिळविण्यात येत असलेल्या …

महाराष्ट्रात निमलष्करी दलाच्या तैनातीस मंजुरी आणखी वाचा

कोरोना : महाराष्ट्र-पंजाबमधील हजारो कैद्यांची होणार सुटका

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंजाब आणि महाराष्ट्रातील कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबमधील 6 हजार तर महाराष्ट्रातील 11 हजार …

कोरोना : महाराष्ट्र-पंजाबमधील हजारो कैद्यांची होणार सुटका आणखी वाचा

हिंगोली जिल्ह्यात अनेक गावात जमिनीतून गुढ आवाज

फोटो सौजन्य युट्यूब महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात जमिनीतून गुढ आवाज येत असून काही वेळा जमीन थरथरते आहे यामुळे गावकऱ्यात …

हिंगोली जिल्ह्यात अनेक गावात जमिनीतून गुढ आवाज आणखी वाचा

६ मार्चला अजित पवार सादर करणार अर्थसंकल्प

फोटो महाराष्ट्र टाईम्स महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून मुंबईत होत असून हे अधिवेशन १८ दिवसांचे आहे. यात ६ मार्च …

६ मार्चला अजित पवार सादर करणार अर्थसंकल्प आणखी वाचा

या राज्यांनाही आहेत एकापेक्षा जास्त राजधान्या

तेलंगाणा वेगळे काढल्यावर नव्याने बनलेल्या आंध्रप्रदेश राज्याला तीन राजधान्या ठेवण्याचा प्रस्ताव २० जानेवारीला मंजूर झाल्यावर त्यावर देशभरात चर्चा सुरु झाली …

या राज्यांनाही आहेत एकापेक्षा जास्त राजधान्या आणखी वाचा

यंदाच्या बालवीर पुरस्कारात महाराष्ट्राचे दोन वीर

येत्या प्रजासत्ताक दिनी देण्यात येणारया राष्ट्रीय बालवीर पुरस्कारासाठी २२ जणांची निवड झाली असून त्यात १० मुली आणि १२ मुले आहेत. …

यंदाच्या बालवीर पुरस्कारात महाराष्ट्राचे दोन वीर आणखी वाचा

महाराष्ट्रात मंत्रिमंडळात ३६ पैकी ३५ मंत्री कोट्याधीश

होणार होणार असे गाजत असलेला महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाला आणि ३६ नवे मंत्री राज्याला मिळाले. या ३६ …

महाराष्ट्रात मंत्रिमंडळात ३६ पैकी ३५ मंत्री कोट्याधीश आणखी वाचा