इंटरनेट शटडाऊनमध्ये भारत अव्वल स्थानी!
मुंबई : आता चार महिन्यांपेक्षा जास्त काळ जम्मू काश्मीरसाठीचे कलम 370 हटवून उलटला असला तरी तिथे अद्यापही इंटरनेट सेवा पूर्णत: …
मुंबई : आता चार महिन्यांपेक्षा जास्त काळ जम्मू काश्मीरसाठीचे कलम 370 हटवून उलटला असला तरी तिथे अद्यापही इंटरनेट सेवा पूर्णत: …
नवी दिल्ली : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF मधून पैसे काढण्याच्या नियमांत सरकारने बदल केले असून पीपीएफ योजना 2019 मधील …
(Source) केंद्र सरकार सध्या एका मल्टीमीडिया मॅसेजिंग अॅपचे टेस्टिंग करत असून, हे अॅप व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामप्रमाणेच असेल. या अॅपचे कोड …
केंद्र सरकार लाँच करणार व्हॉट्सअॅपसारखे चॅटिंग अॅप आणखी वाचा
नवी दिल्ली – राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावरुन जाणाऱ्या गाड्यांवर आजपासून फास्टॅग असणे अनिवार्य असणार आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासोबत प्रदूषण …
(Source) केंद्र सरकारने व्हिंटेज कारचे नियमन आणि नोंदणीकरणाच्या प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी नवीन नियमांचा प्रस्ताव दिला आहे. रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय …
व्हिंटेज कारच्या नोंदणीकरणासाठी सरकारने सुचवले नवीन नियम आणखी वाचा
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महत्वकांक्षी विधेयक असलेले नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयक लोकसभेत 293 मतांनी मंजूर झाल्यानंतर …
मुंबई – देशात कांद्याचा वांदा झाला असल्याचे म्हटले तर वावगे ठरु नये. त्यातच संसदेसह देशभरात सध्या कांद्याच्या दरवाढीवरून गदारोळ सुरू …
तीन महिन्यांपूर्वीच केंद्राला दिले होते कांद्याच्या दरवाढीचे संकेत आणखी वाचा
नवी दिल्ली : गृहमंत्रालयात वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी के. विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंदन …
वीरप्पनला यमसदनी धाडणाऱ्या अधिकाऱ्याला केंद्राकडून मोठी जबाबदारी आणखी वाचा
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारसाठी इंटरनेटवरील अश्लील मजकूर किंवा व्हिडिओवर बंदी घालणे एक आव्हान बनले आहे. भारत सरकारने गेल्या वर्षी …
बंदीनंतरही याद्वारे पॉर्न पाहणाऱ्यांच्या प्रमाणात ४०० टक्क्यांनी वाढ आणखी वाचा
नवी दिल्ली – 1 डिसेंबरपासून सर्व वाहनांचा टोल हा केवळ फास्टॅगनेच घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने …
नवी दिल्ली – अवघ्या 70 तासात स्थापन केलेले सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची …
नुकसान भरपाई म्हणून राज्यपाल बदलीचे पाऊल उचलणार भाजप आणखी वाचा
सोशल मीडिया अकाऊंट आधार कार्डशी जोडण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी …
आधारशी जोडले जाणार नाही सोशल मीडिया अकाऊंट – केंद्र सरकार आणखी वाचा
नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणे म्हणजे …
नवी दिल्ली – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. भाजपने महाराष्ट्र विधानसभा …
नवी दिल्ली – अनेकजण सोशल मीडियावर मान्यवर व्यक्ती, नेते, सेलिब्रिटी यांच्यासोबतचे फोटो काढून पोस्ट करतात. तसेच काहीवेळा या फोटोंचा गैरवापरही …
राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या फोटोचा वापर केल्यास होणार कारवाई आणखी वाचा
नवी दिल्ली : बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्डच्या केवायसी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर यासंदर्भात इतर काही बदल …
गेल्या दोन दिवसांपासून आधारच्या नियमांबद्दल सुरु असलेली चर्चा निव्वळ अफवा आणखी वाचा
मुंबई: राज्यात सत्तेचा दावा करण्यात भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी …
महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला केंद्राची मंजुरी आणखी वाचा
केंद्र सरकारने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन फोर्स) सुरक्षा व्यवस्था काढून …