समझोता किती टिकावू?
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात काही चर्चा होणार असेल तर ती चर्चा मातोश्रीवरच होईल, आम्ही कोणाच्या घरी चर्चा …
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात काही चर्चा होणार असेल तर ती चर्चा मातोश्रीवरच होईल, आम्ही कोणाच्या घरी चर्चा …
आपल्या संसदेतल्या खासदारांची संख्या ५५२ असली तरी त्यातले किती खासदार सदनात बोलतात आणि निरनिराळया चचार्र्ंत सहभागी होतात याचा शोध घेतला …
महाराष्ट्रातल्या दलित समाजाचे ऐक्य व्हावे आणि सारा दलित समाज एकाच नेतृत्वाखाली संघटित व्हावा अशी हाक दर काही वर्षांनी नियमाने दिली …
ज्येष्ठ समाज कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी मोठे आंदोलन केले. त्यातून निष्पन्न काहीच झाले नाही. परंतु अण्णा हजारे यांच्याकडे …
वाचाळपणा करून अडचणीत आलेले अरविंद केजरीवाल याच कारणावरून पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर अरुण जेटली यांची बदनामी करण्याचा खटला जारी …
उत्तर प्रदेशातील भाजपा मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपाच्या नेत्यांनी …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवणडणुकीत भाजपाला यश मिळाले असले तरी जोपर्यंत पश्चिम बंगाल, तामिळनाडू या दोन मोठ्या राज्यात …
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत स्वातंत्र्यसैनिकांच्या संदर्भात एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्यातल्या एका स्वातंत्र्य सैनिकाने सरकारकडे सन्मान वेतनासाठी अर्ज केला …
भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी काल विधानसभेत एका जुन्या मागणीची आठवण दिली आणि तिला पुन्हा गती आली. महाराष्ट्रात विधिमंडळाची दोन …
तीन वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांंनी लोकपाल विधेयकाचा आग्रह धरून केन्द्र सरकारला अगदी जेरीस आणले होते. त्यावरून त्यांनी आमरण उपोषण केल्यामुळे …
महाराष्ट्र विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली असल्याच्या चर्चा सध्या राजकारणात रंग आणत आहेत. प्रत्यक्षात …
शिवसेनेने काही कारण नसताना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अनाठायी उडी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना राष्ट्रपती करावे …
महाराष्ट्रातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी पुढाकार घेऊन शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या आणि …
विधानपरिषदेच्या पाच राज्यातल्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि दुसर्या फेरीला अजून सात-आठ महिने आहेत. त्यामुळे आता नजिकच्या काळामध्ये होणारी राष्ट्रपतीची …
केरळात सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीच्या पिरायाइ विजयन यांच्या सरकारातले वाहतूक मंत्री ए. के. श्रीधरन यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. …
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्मारक उभे करण्यासाठी मुंबईतील बंद पडलेल्या इंदू मिलची जागा महाराष्ट्र शासनाच्या हातात आलेली आहे. …
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची बदनामी करण्याच्या संदर्भात खटला भरला जावा असा निर्णय उच्च न्यायालयाने …
तामिळनाडूचा कारभार तुरुंगातून पहात असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांच्या लोकप्रियतेची पहिली आणि निर्णायक परीक्षा येत्या १२ एप्रिलला …