डावपेचाला आले उधाण
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीसमोर काही प्रकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात आपल्याला काही तरी मोठे यश आले आहे अशा भ्रमात …
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीसमोर काही प्रकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात आपल्याला काही तरी मोठे यश आले आहे अशा भ्रमात …
गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेश आणि कॉंग्रेेस यांच्यात एकी दिसून आली होती. कारण त्यांनी मिळून सरकारच्या विरोधात गोंधळ घातला …
भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचे आणि बेलगाम आरोप करण्याचे कॉंग्रेसचे सत्र आता गतिमान होण्याची शक्यता आहे. राजकारणात आणि युद्धात आक्रमण हाच उत्तम …
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने काल महिलांच्या संदर्भात काही क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. आता महिलांवर रात्रपाळीत काम न करण्याचे बंधन राहणार नाही. त्या …
सध्या मुंंबईत आणि ठाण्यात इतकी बेकायदा बांधकामे झाली आहेत की, ती सगळी पाडायची म्हटले तर सरकारला फार तयारी करावी लागेल …
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला विकासाचा नकाशा कसा आहे हे दाखवायला १० वर्षे लावली. त्यासाठी विचार करायला लागल्यावर विकास घडवणे तर …
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश पद्धती बदलून नवी पद्धत बनविण्याचे आदेश दिले असून विद्यार्थ्यांना प्रवेश …
मुंबई – आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री दीपक सावंत यांनी राज्यात स्वाईन फ्लू रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून मदत मागितली असून केंद्र शासनाने …
भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे पहिले अंदाज पत्रक व्यापार्यांसाठी आनंदाचा ठरला आहे कारण सरकारने व्यापार्यांच्या आंदोलनापुढे मान झुकवून एलबीटी कर रद्द …
मुंबई : राज्य सरकारकडून प्रदीर्घ काळापासूनच्या प्रलंबित मागण्यांबाबत मिळालेल्या आश्वासनानंतर ज्युनिअर कॉलेज शिक्षकांनी बारावी बोर्डाच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला …
मुंबई : राज्य सरकारने पदवी व पदव्युत्तरच्या तब्बल २३२ व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणा-या इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि …
२३२ अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती राज्य सरकारकडून बंद आणखी वाचा
मुंबई – राज्याच्या महसूल विभागाने राज्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून, मोबाईलच्या माध्यमातील अभिनव …
मुंबई – महाराष्ट्र सरकारने लिलावा प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी आणि राज्याच्या महसूलात अधिकाधिक वाढ करण्यासाठी पुढील वर्षापासून ई-लिलाव प्रणाली बंधनकारक केली …
ज्या जमिनी कुळ कायद्यातील तरतुदीनुसार कूळ हक्क मान्य होवून कुळांनी खरेदी केलेल्या आहेत. अशा खरेदीच्या तारखेपासून १० वर्षे पूर्ण झालेल्या …