एम.बी.ए. बँकिग
बँकिगच्या क्षेत्रात मध्यंतरीच्या काळात नोकरभरतीची प्रक्रिया जवळजवळ थांबलेली होती. कारण बँकांचे व्यवहार जुन्या पद्धतीने सुरू होते आणि त्यांच्यामध्ये संगणकीकरण करण्याची …
बँकिगच्या क्षेत्रात मध्यंतरीच्या काळात नोकरभरतीची प्रक्रिया जवळजवळ थांबलेली होती. कारण बँकांचे व्यवहार जुन्या पद्धतीने सुरू होते आणि त्यांच्यामध्ये संगणकीकरण करण्याची …
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रशिक्षणात आघाडीवर असलेल्या एनआयआयटी या संस्थेने आयकर खात्याशी सहकार्य करून एक नवा पण उपयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्याचे …
सध्या डोबिंग हा विषय फार चर्चिला जात आहे. भारताच्या काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महिला खेळाडू उत्तेजक पदार्थांच्या सेवनात दोषी आढळल्या असून …
सध्या केवळ भारतच नव्हे तर सार्या जगातच एच.आय.व्ही. एडस् हा गंभीर प्रश्न होऊन बसलेला आहे आणि त्यावर औषध सापडत नसल्यामुळे …
प्रत्येकाला नाचायला आवडते. परंतु सर्वांनाच नाचता येत नाही. काही थोड्याच लोकांना चांगले नाचता येत असते आणि ज्यांना नाचता येते त्यांना …
कृषी शास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सध्या फार मागणी यायला लागली आहे. कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये एक मोठे परिवर्तन झालेले आहे. शेती …
भारतामध्येच नव्हे तर सार्या जगातच किरकोळ विक्रीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड विकास होत आहे. आपल्या देशात या क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला …
आज कोणत्याही देशाचा व्यापार हा केवळ देशांतर्गत व्यापार राहिलेला नाही. सर्वच देशातल्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय आयाम प्राप्त झालेला आहे. त्यामुळे व्यापारविषयक …
सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञानाविषयी फार आकर्षण निर्माण झालेले आहे. या क्षेत्रामध्ये तज्ञ व्यक्तींची फार वानवा आहे. त्यामुळे चांगले तांत्रिक कौशल्य …
चित्रपटांसाठी गीते लिहून भरपूर पैसा कमावणार्या गीतकारांची नावे आपल्याला पाठ आहेत. मराठीत जगदीश खेबुडकर, प्रविण दवणे आदी नावे प्रसिद्ध आहेत. …
खरे तर अभियांत्रिकी किंवा बी.टेक.च्या कोणत्याही पदवीधराला रेल्वेची देखभाल, दुरुस्ती यांची माहिती असतेच आणि अनेक पदवीधर रेल्वेत अनेक प्रकारच्या नोकर्या …
वॉशिंग्टन,दि. १४ – एका नवीन अमेरिकन अध्ययनात सांगण्यात आले की, तणाव व नैराश्याने मेंदु अकंचु शकते. यामुळे तुम्ही भावनात्मक व …
उद्योजकता हा माणसाला जन्मत:च प्राप्त होणारा गुणधर्म आहे असे मानले जाते. पण आता आता याही विषयाचे अनेक मार्गदर्शक वर्ग निर्माण …
कृषी व्यवसायाचे महत्व कमी समजले जाते. परंतु शेवटी प्रत्येक माणसाला खायला लागतेच.जोपर्यंत माणूस खाल्ल्याशिवाय जगत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला काही …
गेल्या ३० वर्षांपासून भारतामध्ये जंगलांच्या संरक्षणाबाबत फार दक्षता बाळगली जायला लागली आहे. त्यातल्या त्यात वन्य जीवांच्या संरक्षणाच्या बाबतीत मोठीच दक्षता …
सध्याच्या युगाचे वर्णन आइस एज असे केले जाते. या इंग्रजी शब्दातील आय सी ई या तीन शब्दांवरून हे वर्णन आलेले …
विद्यार्थी दहावी-बारावी उत्तीर्ण झाले किंवा पदवी परीक्षा देऊन बाहेर पडले की, आता पुढे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. तो …
लष्करातील नोकरीच्या संधी म्हणजे नेमके काय, याविषयी लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज असतात. लष्करातली नोकरी म्हणजे केवळ लढाई करणे नव्हे. लढाई …